मुंबईला पाणीपुरवठ्याचा मोठा धक्का; अप्पर वैतरणा पूर्ण कोरडा, 40 दिवसांचेच पाणी उरले
मुंबईवर भीषण जलसंकट! 7 तलावांपैकी एक पूर्ण कोरडा, फक्त 40 दिवसांचा पाणीसाठा शिल्लक
मुंबईकरांसाठी चिंतेची बातमी समोर आली आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराला पाणीपुरवठा...
