[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
तुमच्या दिवसाची सुरुवात भोपळ्याच्या बियांनी करा, जाणून घ्या या बियाण्याचे फायदे!

तुमच्या दिवसाची सुरुवात भोपळ्याच्या बियांनी करा, जाणून घ्या या बियाण्याचे फायदे!

भोपळ्याच्या बियांमध्ये भरपूर पौष्टिकता असते आणि दररोज सकाळी त्यांचे सेवन करणे शरीरासाठी फायदेशीर ठरू शकते, तथापि, तुम्हाला हे बियाणे कसे खावे हे माहित असले पाहिजे. भोपळ्याच्या ...

Continue reading

नाथपंथीय समाजाच्या महामंडळाला गुरु गोरक्षनाथ महाराजांचे नाव द्यावे – युवा नाथ संघटनेची मागणी

नाथपंथीय समाजाच्या महामंडळाला गुरु गोरक्षनाथ महाराजांचे नाव द्यावे – युवा नाथ संघटनेची मागणी

हिरपूर: महाराष्ट्र शासनाने नाथपंथीय समाजाच्या आर्थिक विकासासाठी स्थापन केलेल्या वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती आर्थिक विकास महामंडळाला नाथपंथीय समाजाच्या आराध्य दैवतांच...

Continue reading

रेल्वे पोलीस असतात तरी कुठे? प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया

रेल्वे पोलीस असतात तरी कुठे? प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया

रेल्वे पोलीस असतात तरी कुठे? प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया अकोट – तीन दिवसांपूर्वी अकोला रेल्वे स्थानकावर हेमंत गावंडे यांच्या हत्येच्या घटनेने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर...

Continue reading

अकोट युवा ग्रामीण पत्रकार संघ अकोट तालुका अध्यक्षपदी येथील युवा पत्रकार लखन उर्फ मंगेश प्रकाश इंगळे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.युवा ग्रामीण पत्रकार संघ राष्ट्रीय अध्यक्ष श्री गणेश कचकलवार यांनी प्रसिद्धी पत्रा द्वारा पत्रकार लखन इंगळे यांची तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे.पत्रकार म्हणून त्यांना प्रदीर्घ अनुभव असून तालुक्यातील पत्रकारांशी त्यांचा चांगला परिचय आहे.तालुका अध्यक्ष पदावर नियुक्ती झाल्याबद्दल जिल्ह्यात युवा ग्रामीण पत्रकार संघटना अधिक मजबूत करेन व ग्रामीण भागातील पत्रकारांना युवा ग्रामीण पत्रकार संघटनेशी जोडेल अशी प्रतिक्रिया लखन इंगळे यांनी दिली.लखन इंगळे आपल्या नियुक्तीचे श्रेय युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.गणेश कचकलवार,महिला प्रदेशाध्यक्षा सौ.केतकीताई विशाल पांडे,विभागीय अध्यक्ष श्री.विजय सूर्यवंशी,अकोला जिल्हाध्यक्ष रितेश टीलावत,जिल्हा कार्याध्यक्ष जितेंद्र लखोटिया,जिल्हा उपाध्यक्ष दिलीप कराळे यांना देतात.

सेंट पॉल्स अकॅडमीच्या विद्यार्थिनींना चित्रकला स्पर्धेत यश

अकोट युवा ग्रामीण पत्रकार संघ अकोट तालुका अध्यक्षपदी येथील युवा पत्रकार लखन उर्फ मंगेश प्रकाश इंगळे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.युवा ग्रामीण पत्रकार संघ राष्ट्रीय ...

Continue reading

युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या अकोट तालुका अध्यक्षपदी लखन इंगळे यांची निवड

युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या अकोट तालुका अध्यक्षपदी लखन इंगळे यांची निवड

अकोट युवा ग्रामीण पत्रकार संघ अकोट तालुका अध्यक्षपदी येथील युवा पत्रकार लखन उर्फ मंगेश प्रकाश इंगळे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. युवा ग्रामीण पत्रकार संघ राष्ट्र...

Continue reading

भगतसिंग चौकात कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांची नेमणुकीची मागणी

भगतसिंग चौकात कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांची नेमणुकीची मागणी

भगतसिंग चौकात कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी...घाणीवाला... मुर्तिजापूर..दि.२० ( तालुका प्रतिनिधी ) शहर संत गाडगेबाबा यांची कर्मभूमी म्हणून ओळखले जाते.शहरात विविध खाजगी ...

Continue reading

सर्प मित्र मुन्ना श्रीवास यांनी दिले कोब्रा जातीच्या सर्पाला जिवनदान.... फोटो... मुर्तिजापूर..दि.20 .6

सर्प मित्र मुन्ना श्रीवास यांनी दिले कोब्रा जातीच्या सर्पाला जिवनदान….

( तालुका प्रतिनिधी .. /.. शहरातील प्रसिद्ध सर्प मित्र मुन्ना सुंदरलाल श्रीवास हे शहरात सर्प मित्र म्हणून प्रसिद्ध आहेत. रात्र अपरात्री केव्हाही घरात सर्प निघाल्यास फोन केल्यास त...

Continue reading

अकोल्यात कायदा व सुव्यवस्थेची ऐशीतैशी...

अकोल्यात कायदा व सुव्यवस्थेची ऐशीतैशी…

पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर प्राणघातक हल्ला... दारू पिऊन रस्त्यात रिल बनविणाऱ्यांचा हैदोस... अकोला: अकोला शहरात पोलिसांचा गुन्हेगारांवर अजिबात वचक राहिला नसून सर्वत्र गुन...

Continue reading

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त अकोल्यात 'गुदगुल्या' हास्यकवी संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद!

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त अकोल्यात ‘गुदगुल्या’ हास्यकवी संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद!

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 19व्या वर्धापन दिनानिमित्त अकोल्यातील रत्नम लॉन्स येथे 'गुदगुल्या' हास्यकवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात हास्यकवी सम्राट एड. अनं...

Continue reading

मंत्र्यांच्या चिथावणीखोर वक्तव्यांमुळे राज्यात अशांतता, गृहमंत्र्यांनी लक्ष देण्याची गरज: अनिल देशमुख"

मंत्र्यांच्या चिथावणीखोर वक्तव्यांमुळे राज्यात अशांतता, गृहमंत्र्यांनी लक्ष देण्याची गरज: अनिल देशमुख”

यवतमाळ:* राज्यातील शांततापूर्ण वातावरण खराब करण्याचे काम काही मंत्रीच करत आहेत, असा गंभीर आरोप माजी गृहराज्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख य...

Continue reading