स्वारगेट बलात्कार प्रकरणी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केलेल्या विधानाचा सर्वत्र निषेध व्यक्त केला जात आहे.
वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनीही कदम यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.
असं विधान करणे हे दुर्दैवी आहे.मंत्र्यांच्या अशा वक्तव्याचे बळ हे आरोपीला आणि पोलीस खात्याला मिळतं असा
Related News
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
दहीहंडा रोडवर मोठमोठे खड्डे; नागरिकांच्या सहकार्यातून काही खड्ड्यांची भर घाल
अकोल्यात पुन्हा रिमझिम पाऊस; ९० टक्के पेरणी पूर्ण, शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित
अकोट बस स्टॅन्ड परिसरात घडलेले चोरीचे ०४ गुन्हे महिला आरोपी कडुन उघडकीस
अकोल्यात २८०० जन्म प्रमाणपत्रे रद्द; “बांगलादेशी” ठरवलेल्यांवर वाद, अबू आझमी यांची सरकारकडे चौकशीची मागणी
भारताचा लॉर्ड्सवर दारूण पराभव; जयस्वाल-नायरच्या फ्लॉप कामगिरीवर चाहत्यांचा संताप
काटेपूर्णा धरणाची जलपातळी दीड फूट वाढली;
घोडेगाव येथे तेरवीच्या दिवशी संपूर्ण गाव स्वच्छ करून वडिलांना आगळी वेगळी श्रदांजली
दानापूर येथे लईत यात्रा महोत्सव साजरा.
आरोप आंबेडकर यांनी केला..अशा असंवेदनशील मंत्र्यांना मंत्रिमंडळात का ठेवावे असा
प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःला विचारला पाहिजे. त्यामुळे अशा मंत्र्यांची मंत्रिमंडळातुन
काढण्यात यावे अशी मागणीही आंबेडकर यांनी केली आहे.
तर बीडच्या प्रकरणांत दाखल करण्यात आलेल्या चार्जशीट वरूनही आंबेडकर यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत..
एवढ्या जास्त पानाच्या चार्जशीट मध्ये महत्वाचे शोधण्यात वकिलांना वेळ लागतो.त्यामुळे ज्यांनी हे दीड
दोन हजाराचे चार्जशीट दाखल केलीय त्यांना शासनाने विचारावे की एवढं का असं
त्यामध्ये की दोन हजार पानांची कागदपत्रे दाखल केली. असं देखील प्रश्न आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे.
प्रकाश आंबेडकर
Read more news here :https://ajinkyabharat.com/arogya-sahayika-manju-ghan-yancha-sanghatanechaya-vati-retired-hospitality/