स्वारगेट बलात्कार प्रकरणी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केलेल्या विधानाचा सर्वत्र निषेध व्यक्त केला जात आहे.
वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनीही कदम यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.
असं विधान करणे हे दुर्दैवी आहे.मंत्र्यांच्या अशा वक्तव्याचे बळ हे आरोपीला आणि पोलीस खात्याला मिळतं असा
Related News
कुणाल किशोर कमलाकर प्रकरणात काका वर खुनाचा गुन्हा दाखल.
बोरगाव मंजू येथे गोवंशाला जीवनदान.
उन्हाळी क्रिकेट शिबिराचा समारोप.
अकोट शहरात एकास ट्रकने चिरडले, घटनास्थळावरच दुर्दैवी मृत्यू
बांगलादेश यांची भारतातून रवानगी…
डीडीए रिक्वायरमेंट 2005 दिल्ली विकास प्राधिकरण मध्ये सरकारी नोकरी…
अकोल्यात ऑफ्रोह संघटनेचे धरणे आंदोलन;
बोर्डी येथील घोगा नाल्यावरील संरक्षण भिंतीचे काम अर्धवट
अकोट शहरात अकोला नाक्यावरील रेल्वे ब्रिजवर पथदिवे लागणार
अकोला जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक संदर्भात पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न
पावसाचा तब्ब्बल ३ हजार ७६ हेक्टरवरील पिकांना फटका बसला असून, २२ घराचे अंशतः नुकसान
अकोला शहरातील नऊ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश नुकतेच जारी करण्यात आले
आरोप आंबेडकर यांनी केला..अशा असंवेदनशील मंत्र्यांना मंत्रिमंडळात का ठेवावे असा
प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःला विचारला पाहिजे. त्यामुळे अशा मंत्र्यांची मंत्रिमंडळातुन
काढण्यात यावे अशी मागणीही आंबेडकर यांनी केली आहे.
तर बीडच्या प्रकरणांत दाखल करण्यात आलेल्या चार्जशीट वरूनही आंबेडकर यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत..
एवढ्या जास्त पानाच्या चार्जशीट मध्ये महत्वाचे शोधण्यात वकिलांना वेळ लागतो.त्यामुळे ज्यांनी हे दीड
दोन हजाराचे चार्जशीट दाखल केलीय त्यांना शासनाने विचारावे की एवढं का असं
त्यामध्ये की दोन हजार पानांची कागदपत्रे दाखल केली. असं देखील प्रश्न आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे.
प्रकाश आंबेडकर
Read more news here :https://ajinkyabharat.com/arogya-sahayika-manju-ghan-yancha-sanghatanechaya-vati-retired-hospitality/