5 अधिकारी करणार चौकशी
सर्वोच्च न्यायालयाने तिरुपती लाडू वादावर नवीन विशेष तपास
पथक (SIT) तयार करण्याचे आदेश दिले आहेत. पाच सदस्यीय
Related News
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |
विवरा
देशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठी
अकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या अडगाव खुर्द गट ग्रामपंचायत मधील कातखेडा,
पिंपळखुटा गावामध्ये नागरिकांना मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने सर्व...
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-
बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र शेलुबाजार येथे संशयित क्षयरुग्नाचे तपासणी शिबिर
घेण्यात आले यामध्ये डिजिटल मशीनद्वारे संश...
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-
मंगरूळपीर तालुक्यातील पार्डी ताड ते पिंपळखुटा या मुख्यमंत्री ग्राम सडक यो जनेंतर्गत काही महिन्यांपूर्वीच पूर्ण झालेल्या रस्त्याची अवघ्या
सहा महिने ते एक...
Continue reading
वाडेगाव:- ग्राम पंचायत समोर गेल्या दोन दिवसा पासून आमरण उपोषण करत असलेले
शे दस्तगीर शे महेमुद देगाव येथील यानी लेखी तक्रारारी मधे काशीराम तुळशीराम गव्हाळे यांचे शेत
गट क्र २७...
Continue reading
तपास पथक स्थापन करावे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
या टीममध्ये सीबीआयचे दोन अधिकारी, राज्य सरकारचे दोन
अधिकारी आणि एफएसएसएआयच्या एका अधिकाऱ्याचा
समावेश असणार आहे. सीबीआय संचालक या तपासावर लक्ष
ठेवतील. सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, आम्ही
न्यायालयाला राजकीय लढाईच्या व्यासपीठात बदलू देऊ शकत
नाही. याआधी या प्रकरणाची चौकशी आंध्र प्रदेश सरकारच्या
अधिकाऱ्यांकडून करण्यात येत होती. मात्र तिरुपती बालाजी प्रसाद
बनवताना वापरल्या जाणाऱ्या तुपातील भेसळीच्या आरोपांची
चौकशी राज्य सरकारची एसआयटी करणार नसल्याचे सर्वोच्च
न्यायालयाने सांगितले. त्यानंतर न्यायालयाने नवीन एसआयटी
स्थापन करण्याचे निर्देश दिले. तिरुपती मंदिरातील लाडू प्रसाद
वादावर सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल करण्यात
आल्या होत्या. न्यायमूर्ती बीआर गवई आणि न्यायमूर्ती केव्ही
विश्वनाथन यांच्या खंडपीठाने या याचिकांवर सुनावणी करताना
नवीन तपास पथक तयार करण्याचे निर्देश दिले आहेत.
याचिकाकर्त्याच्या वतीने कपिल सिब्बल यांनी न्यायालयाला
सांगितले की, काल पुन्हा या संदर्भात निवेदन जारी करण्यात
आले. न्यायालयाने या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी
एसआयटीऐवजी स्वतंत्र तपास यंत्रणेकडे सोपवावी, अशी मागणी
सिब्बल यांनी केली. आंध्र प्रदेश सरकारच्या वकिलांनी सांगितले
की, जर न्यायालयाला कोणत्याही अधिकाऱ्याला एसआयटीमध्ये
सामील करायचे असेल तर त्यांना कोणतीही अडचण नाही.
तथापी, सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितले की,
एसआयटीच्या क्षमतेवर शंका नाही. केंद्रीय पोलीस दलातील वरिष्ठ
अधिकाऱ्याकडे तपासाची जबाबदारी सोपवण्यात यावी, अशी
आमची इच्छा आहे. मी या प्रकरणाची चौकशी केली. एक गोष्ट
स्पष्ट झाली आहे की या आरोपात तथ्य असेल तर ते अस्वीकार्य
आहे. देशभरात भाविक आहेत. अन्न सुरक्षा देखील महत्त्वाची
आहे. तपासाबाबत मला माहिती आहे. कोट्यवधी लोकांच्या श्रद्धेचा
हा विषय असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. हे राजकीय नाटक
बनू नये अशी आमची इच्छा आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/aata-gad-killyanwar-strict-education-for-consuming-alcohol-and-drugs/