बाळापूर (३ मे):
ज्यांच्यावर कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आहे, तेच जर कायद्याला बगल देत असतील,
तर मग सामान्य नागरिकांनी न्यायासाठी कुणाकडे धाव घ्यायची?
Related News
पिंजर प्रतिनिधी | १ जुलै २०२५ –
ग्रामीण आरोग्यसेवेत ३८ वर्ष निष्ठेने कार्य करणाऱ्या आरोग्य सहायिका वृंदा विजयकर यांचा अकोला
जिल्हा नर्सेस व आरोग्य कर्मचारी संघटनेच्या वतीने शाल, ...
Continue reading
मनभा | २७ जून २०२५ –
२५ जूनच्या मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या संततधार पावसामुळे मनभा परिसरातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे.
नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत, तर अनेक...
Continue reading
मुंबई | २७ जून २०२५ – हिंदी सक्तीच्या जीआरवरून सरकारनं मागे हटल्याचा
दावा शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी केला आहे.
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले, त्यामुळे मराठी म...
Continue reading
मुंबई | २७ जून २०२५ – महाराष्ट्रातील शाळांमध्ये हिंदी सक्तीच्या निर्णयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे
यांनी कडाडून निषेध व्यक्त केला आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, "पहिली ते...
Continue reading
मुर्तिजापूर | २९ जून २०२५ – अकोला जिल्ह्याचे नवीन व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी म्हणून नियुक्त झालेल्या
संतोष एन. साळुंके यांचे Vocational Instructors Teachers Association (V...
Continue reading
अकोट
एम.आय.टी.कॉलेज पुणे द्वारा आयोजित वैश्विक मूल्यादिष्ठीत परीक्षेमध्ये श्री शिवाजी विद्यालय अकोटची गौरी
गोपाल मुंडोकार हि विदर्भातून प्रथम आल्याबद्दल तिला २५ हजार रुपये रो...
Continue reading
अकोट
अकोट तालुक्यातील ग्राम पंचायत बोर्डी गौणखनिज 32 लाख रुपये थकित दंड प्रकरणात अकोट तहसीलदार यांचे
कडून न्यायालयाच्या व वरिष्ठांच्या आदेशाला तहसीलसरांनी केराची टोपली दाखवली...
Continue reading
वाशिम, २९ :
वाशिम तालुक्यातील ऐतिहासिक आणि श्रद्धेचे केंद्र असलेल्या अनसिंग येथील शृंगऋषी मंदिरात २९ जून
रोजी सकाळी एक अद्भुत आणि अनपेक्षित घटना घडली. मंदिरातील प्राचीन कुंड...
Continue reading
पिजर प्रतिनिधी
पिंजर पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या ज्ञानप्रकाश विद्यालय , व्यंकटेश बालाजी इंग्लिश स्कूल,
महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना जागतिक अमली प...
Continue reading
अकोला | २६ जून २०२५
जागतिक अंमली पदार्थविरोधी दिनानिमित्त अकोला जिल्हा पोलिसांच्या वतीने ‘MISSION उडान – व्यसनमुक्तीची एक संकल्प मोहिम’
या जनजागृती उपक्रमाचे भव्य आयोजन करण्य...
Continue reading
“खड्डे बुजवू शकले नाहीत, ते मंदिरासाठी काय निधी आणणार?” – गिरीश जोशी यांचा सवाल
अकोला | राजेश्वर मंदिराच्या 'ब' वर्ग दर्ज्यावरून अकोल्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.
भाजपाच...
Continue reading
दानापुर (वा)..
तेल्हारा तालुक्यातील क्रमांक एकची असलेली ग्राम पंचायत दानापुर येथे दिनांक26/06/2025 रोजी राजर्षी
शाहु महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.या क...
Continue reading
लोहारा–डोंगरगाव मार्गावर उपविभागीय अधिकारी (SDO) यांच्या चालक आणि दोन कोतवालांनी MH-30 BD-3546 क्रमांकाच्या
वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर सकाळच्या सुमारास कारवाई केली.
मात्र, या कारवाईच्या वेळी घटनास्थळी एकही तलाठी किंवा मंडळ अधिकारी उपस्थित नव्हता.
कारवाई की छळ?
वाहनचालकाकडे वैध रॉयल्टी असतानाही, ती तपासण्याआधीच वाहन पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले.
वाहन मालक शाहरूख देशमुख यांनी स्पष्ट सांगितले की, “मी रॉयल्टी चालकाकडे दिली होती,
पण तपासण्याआधीच गाडी जप्त केली. मी तहसीलदार अनिल फरतारे यांना फोन केला,
त्यानंतर तलाठी आले आणि रॉयल्टी वैध असल्याचे स्पष्ट केले. तरीही वाहन सोडले गेले नाही.”
प्रश्नांची मालिका — उत्तर मात्र मौनात!
या घटनेबाबत पत्रकारांनी उपविभागीय अधिकारी यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला.
मात्र, त्यांनी फोन न उचलण्याचं ठाम धोरणच घेतल्यासारखं वागणं केलं.
तीन वेळा संपर्क साधूनही कुठलाही खुलासा मिळाला नाही. ही जबाबदारीपासून पळवाट आहे का?
“कोतवालांचे ‘स्वतःचे कायदे'”?
बाळापूर तालुक्यात या चालक व कोतवालांची कारवाई म्हणजे स्वतःचे कायदे राबवणं चाललं आहे.
ना कोणताही आदेश दाखवला जातो, ना महसूल अधिकाऱ्यांची साथ असते — तरीही तपासणी सुरूच आहे.
या ‘धडाडी’ला वरच्यांचे आशीर्वाद आहेत का?
दुहेरी निकषांची कहाणी:
बाळापूर शहरात मोठ्या प्रमाणात विनापरवाना मुरूम आणि गोंण खणिजाचे उत्खनन सर्रास सुरू आहे.
दररोज ट्रॅक्टरने मुरूम वाहतूक होते, कोणतीही परवानगी किंवा रॉयल्टी न घेता. महसूल आणि पोलिस प्रशासन मात्र गप्प.
रॉयल्टीवाल्यांनाच त्रास — बेकायदेशीरांना मोकळं रान?
जे कायदेशीर उत्खनन करतात, नियम पाळून रॉयल्टी भरतात,
त्यांच्यावरच कारवाई केली जाते — जप्ती, चौकशी, अपमान. ही कायदाचं अंमलबजावणी आहे की सूडबुद्धी?
तालुक्यातील धोक्याची नोंद:
सोनाळा, बोरगाव, माजरी, पुर्णा, मन नदी आणि इतर अनेक नाल्यांमधून दररोज अवैधरित्या रेती आणि मुरूम नेली जाते.
या सर्व प्रकाराकडे महसूल व पोलिस प्रशासन सोयीस्करपणे डोळेझाक करत आहे.
“कोण सरकार आणि कोण चोर?”
जर कायदा पाळणाऱ्यांनाच त्रास आणि बेकायदेशीरांना मोकळं रान असेल,
तर जनतेनेच प्रशासनालाच चौकशीला बसवलं पाहिजे. आता वेळ आली आहे — “कोण सरकार आणि कोण चोर?” हे ठरवण्याची!
Read Also : https://ajinkyabharat.com/baravichya-extract-yandahi-mulinchi-baji/