महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा लाभलेली आहे.
सध्या आषाढी वारी सुरू असून यानिमित्ताने लाखो भाविक विठ्ठलाचे
दर्शन घेण्यासाठी पंढरपूरला जात असतात.
Related News
मुंबई महापालिकेत शिंदे गटाच्या शिवसेनेने देण्यात आलेले कार्यालय नाकारले, काँग्रेसला पुन्हा दिले
मुंबई – मुंबई महापालिकेच्या महायुतीच्या विजयानंतर पक्षांना कार्यालयांचे वाटप सुरू आ...
Continue reading
महाराष्ट्रातील पाणी टंचाई: महिलांचे हंडे मोर्चे आणि प्रशासनावर नागरिकांचा संताप
महाराष्ट्रात यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याचे नोंदवले गेले असले तरी राज्याच्या अनेक भागात
Continue reading
सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री: राजकारणातील नवीन वळण आणि संजय राऊतांचा इशारा
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकस्मित निधनानंतर महाराष्ट्राच्या राजक...
Continue reading
संजय शिरसाट यांचे राज्यातील राजकीय घडामोडींवर विधान: सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदी, माणसापेक्षा खुर्ची महत्वाची!
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पव...
Continue reading
Sanjay Raut: सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करण्याची घाई आणि राजकीय थरार
राज्यातील राजकीय घडामोडी मागील २४ तासांत अतिशय वेगाने पुढे सरकल्या आहेत. उपमुख्यमंत्री
Continue reading
अजित पवार यांच्या अकस्मित निधनाने महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला; गायक राहूल वैद्यच्या शेवटच्या आठवणी व्हिडीओद्वारे समोर
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित...
Continue reading
मोठी राजकीय घडामोड: सुनेत्रा पवार उद्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार, महाराष्ट्राला पहिली महिला उपमुख्यमंत्री
मोठी राजकीय घडामोड | सुनेत्रा पवार उद्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार...
Continue reading
महाराष्ट्राचा २०२६ अर्थसंकल्प: अजित पवारांच्या अकाली निधनामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मांडणार
महाराष्ट्राच्या राजकारणात नुकतेच एक धक्कादायक घटना घडली. राज्याचे
Continue reading
चंद्रपूर महापालिका: महापौर पदासाठी काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद, नगरसेवक अपहरणाचा धक्कादायक प्रयत्न
चंद्रपूर महापालिकेत महापौर पदासाठी सत्तेवर तणाव वाढत ...
Continue reading
"बारामती विमान अपघातानंतर खासगी जेटमधील इंधन, त्याचा वापर, विमा संरक्षण आणि फ्लाइट क्रॅश नंतर फायरबॉल कसा तयार होतो याविषयी संपूर्ण माहिती."
खासगी ज...
Continue reading
अजित पवार अंत्यसंस्कार: काटेवाडीवर अलोट जनसागर, राज्यभर भावूकता
Continue reading
Ajit Pawar Plane Crash: बारामती विमान अपघात आणि महाराष्ट्रावर पसरणारी शोककळा
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांच...
Continue reading
अशातच राज्य सरकारने वारकऱ्यांसाठी पेन्शन योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
परंपरेने महिनाभर वारी करणाऱ्या वारकऱ्यांना वृद्धपकाळात
राज्य सरकारकडून पेन्शन दिली जाणार आहे.
या संदर्भातील शासन निर्णय हा मुख्यमंत्री वारकरी महामंडळाच्या वतीने
जारी करण्यात आला आहे. पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांसाठी
आणि कीर्तनकारांसाठी कल्याणकारी योजना राबण्यासाठी
मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय रविवार (१४ जुलै) रोजी घेण्यात आला.
योजना आणि आरोग्य विमा योजना राबवली जाणार;
इंद्रायणी, चंद्रभागा, गोदावरी व इतर नद्या प्रदूषणमुक्त करण्यासाठी
उपाययोजना राबवणार; पंढरपूर, देहू, आळंदी, मुक्ताईनगर, सासवड,
पिंपळनेर, त्र्यंबकेश्वर, पैठण, कोल्हापूर संस्थान, शेगाव, भगवानगढ,
अगस्तीऋषी, संत सावता माळी समाज मंदिर अरण व इतरही तीर्थक्षेत्रांचा विकास
या महामंडळाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
या महामंडळाच्या माध्यमातून वारकऱ्यांना सोयी सुविधा पुरवल्या जाणार आहेत.
Read also: https://ajinkyabharat.com/%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%88%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%96%e0%a4%bf%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b5/