महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा लाभलेली आहे.
सध्या आषाढी वारी सुरू असून यानिमित्ताने लाखो भाविक विठ्ठलाचे
दर्शन घेण्यासाठी पंढरपूरला जात असतात.
Related News
दहावी नापास? चिंता नको! आता अकरावीमध्ये प्रवेशाचा मार्ग खुला
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याच्या दरात घसरण; खरेदीसाठी सुवर्णसंधी
अकोल्यात गुडफ्रायडे भक्तीभावाने साजरा
Prashant Koratkar : जामीन फेटाळला, सात दिवसांची मुदतवाढ सुद्धा नाकारली तरी प्रशांत कोरटकर पोलिसांना शरण नाहीच
औरंगजेबाच्या कबरीवर थुंकण्याची व्यवस्था करावी; भाजपच्या बड्या नेत्याची फडणवीस सरकारकडे मागणी
MLC पोटनिवडणूक: राष्ट्रवादीत रस्सीखेच, संग्राम कोते vs झीशान सिद्दिकी – कुणाचं पारडं जड?
कसारा येथे गर्डर टाकण्यासाठी मध्य रेल्वेचा शनिवारी-रविवारी पॉवर ब्लॉक! प्रवाशांनी सावधान!
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला दणका, विरोधात घेतला मोठा निर्णय
“धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानाबाहेर बंदोबस्त वाढवला !”
अकोल्यात जिल्हा काँग्रेसचे शेतकरी कर्जमाफीसाठी धरणे आंदोलन
‘रोहित शर्मा जाडा अन् वाईट…’ – वादग्रस्त वक्तव्याने खळबळ!”
मुलीच्या छेडछाडीप्रकरणी भाजपचा माजी नगरसेवक आरोपी, सध्या शिंदे गटात!”
अशातच राज्य सरकारने वारकऱ्यांसाठी पेन्शन योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
परंपरेने महिनाभर वारी करणाऱ्या वारकऱ्यांना वृद्धपकाळात
राज्य सरकारकडून पेन्शन दिली जाणार आहे.
या संदर्भातील शासन निर्णय हा मुख्यमंत्री वारकरी महामंडळाच्या वतीने
जारी करण्यात आला आहे. पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांसाठी
आणि कीर्तनकारांसाठी कल्याणकारी योजना राबण्यासाठी
मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय रविवार (१४ जुलै) रोजी घेण्यात आला.
योजना आणि आरोग्य विमा योजना राबवली जाणार;
इंद्रायणी, चंद्रभागा, गोदावरी व इतर नद्या प्रदूषणमुक्त करण्यासाठी
उपाययोजना राबवणार; पंढरपूर, देहू, आळंदी, मुक्ताईनगर, सासवड,
पिंपळनेर, त्र्यंबकेश्वर, पैठण, कोल्हापूर संस्थान, शेगाव, भगवानगढ,
अगस्तीऋषी, संत सावता माळी समाज मंदिर अरण व इतरही तीर्थक्षेत्रांचा विकास
या महामंडळाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
या महामंडळाच्या माध्यमातून वारकऱ्यांना सोयी सुविधा पुरवल्या जाणार आहेत.