जामनी: दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्वात मोठी
कृषी उत्पन्न बाजार समिती असलेल्या हिंगणघाट येथे धान्याची व
सोयाबीनची काही मोठ्या प्रमाणात आवक वाढली आहे. पण
Related News
भारत-अमेरिका अंतरिम व्यापार करार: तेल खरेदीत मोठा बदल, रशियाला वळण?
अमेरिका आणि भारत यांच्यात अंतरिम स्वरूपाचा व्यापार करार झाल्याची माहिती स...
Continue reading
फाल्गुन 2026 मध्ये होणारी सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणाची संपूर्ण माहिती
फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये होणार फाल्गुनचे ग्रहण : खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रातील एक अत्यंत महत्त्वाची घ...
Continue reading
शेतकर्यांसाठी मोठा दिलासा: RBI बदलणार Kisan Credit Card नियम, मिळणार जास्त कर्ज
देशातील शेतकरी वर्गासाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय रि...
Continue reading
अजित पवारांच्या पार्थिवासमयी विलिनीकरणाची घाई कोणी केली? सुनील तटकरे यांचा जोरदार पलटवार
राष्ट्रवादी काँग्रेसमधील विलिनीकरणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापलं असू...
Continue reading
Cheque किंवा EMI Bounce झाल्यास 2 वर्षांचा तुरुंगवास? कायदा काय सांगतो? सविस्तर माहिती वाचा…
Cheque Bounce Rules : चेक बाऊंस म्हणजे किरकोळ चूक नाही, तर गंभीर कायदेशीर परिणामांना ...
Continue reading
Gold Ring : १ ग्रॅम सोनं खूप कामाचं! एका ग्रॅमची अंगठी तयार होते का? किती रुपये लागतात? जाणून घ्या सविस्तर
सध्या देशात सोन्याच्या दरांमध्ये मोठ्या प्रम...
Continue reading
‘The Simpsons’ने एपस्टीन फाइल्सची भविष्यवाणी केली होती का? इंटरनेटवर पुन्हा पेटलेल्या कट-सिद्धांतांची सखोल तपासणी
जगातील सर्वात दीर्घकाळ चालणाऱ्या अॅनिमेटेड मालिकांपैकी एक असलेल्...
Continue reading
Thyroid Health : थायरॉईड विकार नियंत्रणात ठेवण्यासाठी उपयुक्त ७ प्रभावी व्यायाम
आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत Thyroid चे आजार झपाट्याने वाढत आहेत. स्त्...
Continue reading
इतर धान्याची विशेष आवक नाहीत, हे मात्र तितकेच खरे. शेतकरी
ही सोयाबीन विकून दिवाळी साजरी करण्याच्या तयारीत आहेत
पण, चांगला भाव मिळाला तरच शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार
आहे. यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे जिल्ह्यातील शेतकरी चांगलाच
मेटाकुटीला आला आहे, शेतकऱ्यांनी मागील वर्षीच्या उत्पादनातून
शिल्लक राहिलेले काही धान्य, कडधान्य साठवून ठेवले होते. पण
निसर्गाच्या अनियमितपणामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीच्या
लागवड खर्चासाठी घरी साठवून ठेवलेले उत्पादन मिळेल त्या भावात
विकावे लागले. यामुळे आता दिवाळी सण तोंडावर आला असताना
बाजार समितीत धान्याची आवक दिसून येत नाही. आता शेतकऱ्यांना
नव्या सोयाबीनवरच अवलंबून राहावे लागत आहे. यंदा ऑक्टोबर महिना
अर्धा उलटून गेला तरी वरुणराजा शांत व्हायचे नाव घेत नसल्याने सोयाबीन
उत्पादकांना सोयाबीनचे उत्पादन घरी आणण्यासाठी तारेवरची कसरत
करावी लागत आहे. हल्ली जवळपास सर्वच शेतकऱ्यांचे सोयाबीन सवंगणीला
आले आहेत. तर ज्यांचे सोयाबीन मळणीला आले आहे त्यांना वरुणराजा
सतावत आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/teesri-aghadi-150-jaga-ladhanar/