शिवराज सिंहांचा तुटलेल्या सीटवरुन विमान प्रवास;
मंत्री संतप्त, Air India, टाटाला धरलं धारेवर
नवी दिल्ली: मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी
एअर इंडियाच्या सेवेवर सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली.
त्यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्स वर एक पोस्ट शेअर करत सांगितले की त्यांना भोपाळ ते दिल्ली
Related News
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |
विवरा
देशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठी
अकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या अडगाव खुर्द गट ग्रामपंचायत मधील कातखेडा,
पिंपळखुटा गावामध्ये नागरिकांना मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने सर्व...
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-
बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र शेलुबाजार येथे संशयित क्षयरुग्नाचे तपासणी शिबिर
घेण्यात आले यामध्ये डिजिटल मशीनद्वारे संश...
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-
मंगरूळपीर तालुक्यातील पार्डी ताड ते पिंपळखुटा या मुख्यमंत्री ग्राम सडक यो जनेंतर्गत काही महिन्यांपूर्वीच पूर्ण झालेल्या रस्त्याची अवघ्या
सहा महिने ते एक...
Continue reading
वाडेगाव:- ग्राम पंचायत समोर गेल्या दोन दिवसा पासून आमरण उपोषण करत असलेले
शे दस्तगीर शे महेमुद देगाव येथील यानी लेखी तक्रारारी मधे काशीराम तुळशीराम गव्हाळे यांचे शेत
गट क्र २७...
Continue reading
दहीहंडा परिसरातील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून यामुळे
नागरिकांना वाहतुकीदरम्यान अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे.
रस्त्याची दुरवस्था पाहता सामाजिक कार्यकर्ते प...
Continue reading
जायाचे होते मात्र त्यांना एक तुटलेली सीट मिळाली. ज्यावर बसणे वेदनादायक होते.
यासंबंधी त्यांनी पोस्ट करत एअर इंडिया आणि टाटा व्यवस्थापनाला खडे बोल सुनावले आहे.
यावर एअर इंडियाकडून उत्तर दिले गेले. ते एआय जनरेटेड असल्यासे म्हटले जात आहे.
शिवराज सिंह चौहान यांची पोस्ट
केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आपल्या एक्स हँडलवर लिहिले की,
मला भोपाळ ते दिल्ली प्रवास करायचा होता. पूसा येथे शेतकरी मेळाव्याचे उद्घाटन करायचे होते.
मी एअर इंडियाच्या फ्लाइट क्रमांक AI436 चे तिकीट काढले. मला ८C क्रमांकाची सीट देण्यात आली.
मी जाऊन सीटवर बसलो, तर ती सीट तुटलेली होती आणि आत खोलवर गेली होती. सीटवर बसणे वेदनादायक होते.
ज्यावेळी मी विमान कर्मचाऱ्यांना विचारलं की अशी सीट का देण्यात आली.
त्यावेळी त्यांनी सागितले की आम्ही व्यवस्थापनाला अगोदरच माहिती दिली होती की सीट चांगल्या अवस्थेत नाही
.याची तिकीट विक्री केली नाही पाहिजे. अशा एक नाही तर अजून काही सीट्स आहेत.
टाटा व्यवस्थापन, एअर इंडिया, गैरसमज
सहप्रवाश्यांनी मला त्यांची सीट देण्याचा आग्रह केला मात्र मी माझ्यासाठी त्यांना सीट का देऊ,
मी निर्णय घेतला की त्याच सीटवर बसून प्रवास करीन. टाटा व्यवस्थापनाकडे आल्यानंतर एअर इंडियाची सेवा चांगली झाली असेल.
असे माझे मत होते मात्र हा माझा गैरसमज होता. बसताना होणाऱ्या त्रासाची मला चिंता नाही पण प्रवाशांना
पूर्ण पैसे आकारुन त्यांना खराब आणि त्रासदायक सीटवर बसवणे अनैतिक आहे. ही प्रवाशांची फसवणूक नाही का ?
भविष्यात कोणत्याही प्रवाशाला अशी गैरसोय होऊ नये म्हणून एअर इंडिया व्यवस्थापन ठोस
पावले उचलेल का की प्रवाशांना लवकर पोहचण्याचा नाईलाजाचा फायदा घेतला जाईल.
Read more here
https://ajinkyabharat.com/sonyacha-dar-awakyabaher-jagavachaya-suvarnagrit-krishnagi-sainikharedikde-text/