शिवराज सिंहांचा तुटलेल्या सीटवरुन विमान प्रवास;
मंत्री संतप्त, Air India, टाटाला धरलं धारेवर
नवी दिल्ली: मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी
एअर इंडियाच्या सेवेवर सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली.
त्यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्स वर एक पोस्ट शेअर करत सांगितले की त्यांना भोपाळ ते दिल्ली
Related News
वैष्णवी हगवणेप्रमाणेच तिची जाऊ आणि हगवणे कुटुंबाची मोठी सून मयुरी जगताप हगवणे
हिला देखील गंभीर अत्याचारांना सामोरं जावं लागल्याचं समोर आलं आहे.
मयुरीच्या आईने नोव्हेंबर 2024 मध्य...
Continue reading
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आयजी जालिंदर सुपेकर
यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत.
पत्रकार परिषदेत त्यांनी एक कथित ऑडिओ क्लिप माध्यमांसमोर सादर केली असून,
त्...
Continue reading
देशातील 7 कोटींपेक्षा अधिक कर्मचारी भविष्य निधी (EPFO)
सदस्यांसाठी मोठी आनंददायक बातमी आहे. केंद्र सरकारने वित्तीय
वर्ष 2024-25 साठी पीएफवरील व्याजदर 8.25 टक्के कायम ठेवण्याचा ...
Continue reading
बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट हिने कान फिल्म फेस्टिव्हल 2025
च्या समारोप सोहळ्यातील आपल्या काही अद्भुत छायाचित्रांचा सोशल मीडियावर खुलासा केला आहे.
आपल्या कान डेब्यूदरम्यान तिने फ...
Continue reading
पुणे: शहरातील खराडी परिसरात सुरू असलेल्या एका बनावट कॉल
सेंटरवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठी छापेमारी करत कारवाई केली आहे.
प्राईड आयकॉन इमारतीत सुरू असलेल्या या कॉल सेंटर...
Continue reading
दिल्लीत शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नीति
आयोगाच्या शासी परिषदेची 10वी बैठक पार पडली.
या बैठकीचं विषयवस्तू होती – ‘2047 मध्ये विकसित भारतासाठी विकसित राज...
Continue reading
विशाल आग्रे | अकोट प्रतिनिधी
अकोट : आगामी पावसाळा आणि संभाव्य पूरस्थिती लक्षात घेता केंद्र व राज्य
शासनाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत (NFSA) अंतर्भूत लाभार्थ्यांसाठी महत्त्वाच...
Continue reading
आज खामगाव येथे नगरसेवक देवेंद्र देशमुख यांच्या घरी सांत्वनपर
भेट देण्यासाठी आले असता पत्रकारांनी त्यांना गाठले.
यावेळी सध्याच्या राज्यातील राजकीय परिस्थिती,
सामाजिक तणाव आणि प्र...
Continue reading
मान्सून ने दी दस्तक – केरल से शुरुआत
केरलमध्ये दक्षिण-पश्चिम मान्सूनची अधिकृत एंट्री झाली आहे.
यामुळे दक्षिण भारत, पश्चिम भारतातील हवामान बदलणार.
बंगालच्या उपस...
Continue reading
ठाणे जिल्ह्यात कोरोनामुळे पहिल्याचवेळी मृत्यूची नोंद झाली असून,
दुर्दैवाने हा बळी अवघ्या 21 वर्षीय तरुणाचा आहे. यामुळे प्रशासन,
आरोग्य विभाग आणि नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली ...
Continue reading
24 मे रोजी मान्सूनची ‘सरप्राईज एंट्री’
भारतीय हवामान खात्याने जाहीर केल्याप्रमाणे, नैऋत्य मोसमी पावसाने आज
(24 मे) केरळमध्ये 8 दिवस आधीच एंट्री घेतली आहे. यावर्षी मान्सूनचे आगमन ...
Continue reading
अकोला, दि. २४ : राज्य बियाणे महामंडळाच्या पैलपाडा येथील संशोधन केंद्र,
तसेच सेंटर ऑफ एक्सलन्स येथे संशोधित झालेल्या संकरित बीटी कपाशी
महाबीज 124 चे सहविपणन अंतर्गत संकरित बीट...
Continue reading
जायाचे होते मात्र त्यांना एक तुटलेली सीट मिळाली. ज्यावर बसणे वेदनादायक होते.
यासंबंधी त्यांनी पोस्ट करत एअर इंडिया आणि टाटा व्यवस्थापनाला खडे बोल सुनावले आहे.
यावर एअर इंडियाकडून उत्तर दिले गेले. ते एआय जनरेटेड असल्यासे म्हटले जात आहे.
शिवराज सिंह चौहान यांची पोस्ट
केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आपल्या एक्स हँडलवर लिहिले की,
मला भोपाळ ते दिल्ली प्रवास करायचा होता. पूसा येथे शेतकरी मेळाव्याचे उद्घाटन करायचे होते.
मी एअर इंडियाच्या फ्लाइट क्रमांक AI436 चे तिकीट काढले. मला ८C क्रमांकाची सीट देण्यात आली.
मी जाऊन सीटवर बसलो, तर ती सीट तुटलेली होती आणि आत खोलवर गेली होती. सीटवर बसणे वेदनादायक होते.
ज्यावेळी मी विमान कर्मचाऱ्यांना विचारलं की अशी सीट का देण्यात आली.
त्यावेळी त्यांनी सागितले की आम्ही व्यवस्थापनाला अगोदरच माहिती दिली होती की सीट चांगल्या अवस्थेत नाही
.याची तिकीट विक्री केली नाही पाहिजे. अशा एक नाही तर अजून काही सीट्स आहेत.
टाटा व्यवस्थापन, एअर इंडिया, गैरसमज
सहप्रवाश्यांनी मला त्यांची सीट देण्याचा आग्रह केला मात्र मी माझ्यासाठी त्यांना सीट का देऊ,
मी निर्णय घेतला की त्याच सीटवर बसून प्रवास करीन. टाटा व्यवस्थापनाकडे आल्यानंतर एअर इंडियाची सेवा चांगली झाली असेल.
असे माझे मत होते मात्र हा माझा गैरसमज होता. बसताना होणाऱ्या त्रासाची मला चिंता नाही पण प्रवाशांना
पूर्ण पैसे आकारुन त्यांना खराब आणि त्रासदायक सीटवर बसवणे अनैतिक आहे. ही प्रवाशांची फसवणूक नाही का ?
भविष्यात कोणत्याही प्रवाशाला अशी गैरसोय होऊ नये म्हणून एअर इंडिया व्यवस्थापन ठोस
पावले उचलेल का की प्रवाशांना लवकर पोहचण्याचा नाईलाजाचा फायदा घेतला जाईल.
Read more here
https://ajinkyabharat.com/sonyacha-dar-awakyabaher-jagavachaya-suvarnagrit-krishnagi-sainikharedikde-text/