अकोला –
विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी आणि कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)
ने आज अकोल्यात जोरदार ट्रॅक्टर मोर्चा काढला.
Related News
अकोला शहरातील गुंटेवारी लेआउटचे काम लवकरच सुरू होणार; म.न.पा आयुक्तांचा विश्वास
बोरगाव मंजू येथे दोन गटात तुफान हाणामारी; तक्रार घेताना पोलिसांची एकतर्फी भूमिका?
बाळापूर ब्रेकिंग: मनारखेड दरोडा प्रकरणातील टोळी उखडली; उरळ पोलिसांची मोठी कारवाई
चित्र नगरी कोल्हापूरच्या राज्य सदस्य पदी निलेश जळमकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार
अकोला जिल्ह्यात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा; 4 जुलैपर्यंत हवामान खात्याचा अलर्ट, प्रशासन सतर्क
हिंदी सक्तीचा निर्णय उद्धव ठाकरेंचा, आंदोलनात राज ठाकरेंची उडी – प्रतापराव जाधव यांची टीका
महामार्गावर भीषण अपघात, भला मोठा कंटेनर पलटी; अफवांमुळे लुटीचा प्रयत्न, परिसरात एकच खळबळ!
एलपीजी दरात कपात: कमर्शियल सिलेंडर ५८.५० रुपयांनी स्वस्त
भोपाल कोर्टमधून चित्रपटात शोभेल अशी घटना! शिक्षा ऐकताच आरोपी कोर्टातून पळाला
अकोल्यात सिटी कोतवाली पोलिसांची कारवाई; २४ तासांत दुचाकी चोरटे जेरबंद
मन नदीत आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह; बाळापूर शहरात खळबळ
मतदार यादी अचूकतेसाठी अकोट तहसील कार्यालयात बीएलओ व पर्यवेक्षकांना प्रशिक्षण
अकोल्यातील क्रिकेट क्लब मैदानापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हजारो शेतकऱ्यांचा लोंढा
धडकला आणि सरकारविरोधात घोषणाबाजी करत रोष व्यक्त करण्यात आला.
ट्रॅक्टर मोर्चा आणि शेतकऱ्यांचा उद्रेक
या ट्रॅक्टर मोर्चात विदर्भातील सहा जिल्ह्यांमधून शेतकरी सहभागी झाले होते.
अकोल्यात झालेल्या आंदोलनात शेतकऱ्यांनी कर्जमाफी, वीजबिल माफ करणे,
हमीभाव लागू करणे, आणि सातबाऱ्यावरून कर्ज हटवणे अशा अनेक मागण्या मांडल्या.
जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
आमदार नितीन देशमुख यांचा सरकारवर हल्लाबोल
मोर्चादरम्यान शिवसेना (ठाकरे गट) आमदार नितीन देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली.
“फडणवीस यांनी निवडणुकीआधी कर्जमाफीच्या मोठमोठ्या घोषणा केल्या होत्या, पण आजही शेतकऱ्याचा सातबारा कोरा नाही.”
“जर मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर हिवाळी अधिवेशनात लाखो शेतकऱ्यांना घेऊन विधानभवनावर धडक देऊ,” असा इशाराही त्यांनी दिला.
सरकारवर वाढता दबाव
शिवसेना (ठाकरे गट) च्या या आंदोलनामुळे विदर्भातील शेतकरी प्रश्न पुन्हा एकदा केंद्रस्थानी आले आहेत.
आत्महत्येचे प्रमाण कमी करण्यासाठी केवळ घोषणांपेक्षा ठोस अंमलबजावणी हवी, असा शेतकऱ्यांचा सूर आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/pahalgam-hallyamage-hamasachan-naw-connection-ughd/