मुंबईत १४ हजार कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या सागरी किनारा
मार्गाला (कोस्टल रोड) तडे गेल्यानंतर शिवसेना उबाठा
पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.
मुंबई : मुंबईत १४ हजार कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या सागरी किनारा मार्गाला (कोस्टल रोड)
तडे गेल्यानंतर शिवसेना उबाठा पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.
‘मिंधे व त्यांचे लाडके कंत्राटदार केवळ रस्त्यावरचा मलिदा खाण्यात पटाईत आहेत,’
Related News
रेपो रेट कमी झाल्यानंतर होम लोन घेणाऱ्यांना काय फायदा? EMI की मुदत – नेमकं कशावर परिणाम होतो?
RBI चं पतधोरण जाहीर होतं तेव्हा संपूर्ण देशाचं लक्ष एका शब्दावर खिळतं —
Continue reading
मोठी राजकीय खळबळ! एकनाथ शिंदेंचा मोठा डाव; कोकण–विदर्भातून शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत दाखल, उद्धव ठाकरेंना तगडा धक्का
महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे. स्...
Continue reading
युद्ध थांबताच LPG वर केंद्राचा मोठा निर्णय! नवीन पुरवठा फॉर्म्युला जाहीर – कोणाला सर्वाधिक फायदा?
अमेरिका आणि इराणदरम्यान तब्बल 40 दिवस चाललेल्या युद्धामुळे जगभरातील इंधन आणि गॅस ...
Continue reading
युद्ध थांबलं तरी Iran मध्ये भीषण स्फोट! लावन बेटावर रिफायनरी हादरली; नेमकं काय घडलं?
Iran आणि America ने नुकताच दोन आठवड्यांचा युद्धविराम ज...
Continue reading
US–Iran Ceasefire : युद्धविरामानंतर काही तासांतच नेतन्याहू यांची धडाकेबाज घोषणा; जगभरात पुन्हा खळबळ, पाकिस्तानचाही दावा फेटाळला
मध्य पूर्वेत तब्बल 38 दिवस धुमसलेल्या युद्धानंतर जग...
Continue reading
ATM विसरा! Paytm चे मोठे अपडेट; आता मोबाईलला हात लावताच पेमेंट, कार्डशिवाय ATM मधून काढा पैसा!
डिजिटल पेमेंट्सच्या जगात मोठा क्रांतिकारी बदल घडवणारा अपडेट P...
Continue reading
डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला एवढा मोठा मध्यस्थीचा मान का दिला? यामागे ही दोन मोठी कारणं!
अमेरिका आणि इराण यांच्यात गेल्या महिनाभरापासून स...
Continue reading
अमेरिका-इराण शस्त्रसंधी: भारतासाठी मोठी खुशखबर, गॅस-पेट्रोल सगळं स्वस्त होणार
अमेरिका आणि इराण या दोन महाशक्तींनी अचूक वेळेत दोन आठवड्यांसाठी...
Continue reading
संजय राऊतांचा इराण-यूएस सीजफायरवर घणाघात, मोदी आणि जयशंकरवर टीका
राज्यातील राजकीय वर्तुळात नेहमीच चर्चेत राहणारे शरद पवारांचे जवळचे सहकारी आणि शिवस...
Continue reading
ST महामंडळाचा प्रवाशांना मोठा धक्का: बस भाड्यात 10% वाढ, 15 एप्रिलपासून नवीन दर लागू
राज्यातील प्रवाशांसाठी महत्त्वाचा आणि सोयीचा प्रवास मार्ग असलेल्या
Continue reading
फक्त १५ मिनिटांत बनवा प्रोटीन-पॅक्ड Bombay Sandwich – स्वादिष्ट आणि पोषक
भारतीय कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला परिचित असलेला Bombay Sandwich ...
Continue reading
Iran-US युद्धविराम: भारतीय दूतावासाने जारी केली नवीन सुरक्षा एडवायजरी, नागरिकांनी लगेच घ्यावे ही खबरदारी
Iran-US यांच्यात सुरू असलेला तणावाच्या पार्श...
Continue reading
अशा शब्दांत आदित्य यांनी टीकास्त्र सोडले.सागरी किनारा मार्गाला तडे गेल्याने तसेच,
ठिकठिकाणी डांबराचे पॅच लावण्यात आल्याने महापालिका तसेच, राज्य सरकारवर विरोधकांनी टीका करायला सुरुवात केली आहे.
याचाच धागा पकडत आदित्य ठाकरे यांनी एक्स माध्यमावरून ही टीका केली.
‘आम्ही आधीच म्हटले होते, मिंधे जिथे जिथे हात लावतात तिथे तिथे कामे रखडतात,
खर्च वाढतात आणि कामाची मात्र वाट लागते. मिंधे व त्यांचे लाडके कंत्राटदार केवळ
‘रस्त्यावरचा मलिदा’ खाण्यात पटाईत आहेत.
कोस्टल रोडवर ‘हाजी अली ते वरळीपर्यंतच्या’ रस्त्यावर केलेले पॅचवर्क हे त्याचंच ढळढळीत उदाहरण आहे,’
असे आदित्य यांनी लिहिले आहे.
‘आमचे सरकार असते तर उत्तम गुणवत्तेचा कोस्टल रोड २०२३ मध्येचसंपूर्ण तयार झाला असता आणि आजवर सायकल ट्रॅक्स, बागा नागरिकांसाठी खुल्या झालेल्या असत्या,’ असा दावाही त्यांनी केला.सागरी किनारा मार्गावरील हाजीअली ते वरळी या दरम्यान पुलाचे सांधे मजबूत राहावेत,यासाठी रस्त्याच्या काही भागावर गेल्या वर्षी केलेले मास्टिक आवरण (डांबरीकरण) अद्याप कायम असल्याचे गुरुवारी समोर आले.यानंतर मुंबई महापालिकेची कोंडी झाली आहे. यावर महापालिकेने शुक्रवारी स्पष्टीकरण देत सागरी किनारा मार्गाचे स्वरूपपूर्ववत केले जाणार असल्याचे जाहीर केले. तरी या प्रकरणाची ऑडिटसह चौकशीची मागणी भाजपच्या नेत्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.READ MORE NEWS