क्रिकेट हा अनिश्चतेचा खेळ आहे. या खेळात कधी फासे पलटतील सांगता येत नाही.
एखादा अचानक हिरोपासून विलेन बनतो. असंच काहीसं एका सामन्यात पाहायला मिळालं.
शेवटच्या षटकात चार चेंडूंवर चार विकेट घेऊनही गोलंदाज विलेन ठरलं आहे.
Related News
स्वारगेट बलात्कार प्रकरणाचा समरी अहवाल उघड!
शिक्षण क्षेत्रात नवचैतन्य! इंझोरी केंद्रातील मुख्याध्यापक
चर्चगेट स्थानकाबाहेर बेस्ट बसला आग;
गुलजारपुरा स्मशानभूमी मोजते अखेरच्या घटका
भारताला जपानकडून बुलेट ट्रेनची भेट! मुंबई-अहमदाबाद उच्चगती रेल्वे
अकोल्यात केंद्र सरकारविरोधात काँग्रेसचे तीव्र आंदोलन!
मेरठमध्ये धक्कादायक प्रकार : तरुणाची २५ वर्षांनी मोठ्या विधवा महिलेशी फसवून लग्न
राजस्थानमध्ये भीषण अपघात; वरात घेऊन जाणारी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक….
अकोल्यात पाणी प्रश्न पेटला; शिवसेनेचा जलप्रदाय विभागात घागर मोर्चा, तोडफोड
कोल्हापुरात फुटबॉल सामन्यादरम्यान आयोजकांना पाच हजारांचा दंड
राजकोटमध्ये अपघात; ४ जणांचा मृत्यू, संतप्त नागरिकांचा रस्तारोको
जिल्हा परिषद अकोला : अधिकारी–कर्मचारी, जनतेत तीव्र नाराजी
क्रिकेटमध्ये काही क्षण असा असतात की शेवटच्या चेंडूपर्यंत काय होईल सांगता येत नाही.
अगदी लगान चित्रपट पाहताना ड्रामा, थ्रिलर सर्व काही अनुभवता येतं.
विजयाचा घास तोंडातून खेचून आणण्याचे अनेक प्रसंग आतापर्यंत क्रीडाप्रेमींनी पाहिले असतील.
असाच काहीसा प्रकार 2022 मध्ये खेळल्या गेलेल्या एका सामन्यात पाहायला मिळाला.
या सामन्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर आता व्हायरल होत आहे.
या सामन्यात एक गोलंदाज सुरुवातील हिरो झाला. मात्र शेवटच्या चेंडूवर त्याला विलेन म्हणून पाहिलं गेलं.
कारण या गोलंदाजाने पहिल्या चार चेंडूवर चार विकेट घेत विजयाच्या अपेक्षा वाढवल्या होत्या.
पण शेवटच्या दोन चेंडूत होत्याचं नव्हतं झाल. टी10 म्हणजेच दहा षटकांचा हा सामना होता.
हा सामना केईल विरुद्ध आरसीसी यांच्यात रंगला होता. या सामन्यात आरसीसीने प्रथम फलंदाजी करताना
10 षटकात 95 धावा केल्या आणि विजयासाठी 96 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान गाठताना आरसीसी जबरदस्त खेळी.
नवव्या षटकापर्यंत आरसीसीच्या 2 गडी बाद 88 धावा होत्या. त्यामुळे सहज विजय मिळेल असं वाटत होतं. शेवटचं षटक फर्नांडोच्या हाती सोपवलं.