क्रिकेट हा अनिश्चतेचा खेळ आहे. या खेळात कधी फासे पलटतील सांगता येत नाही.
एखादा अचानक हिरोपासून विलेन बनतो. असंच काहीसं एका सामन्यात पाहायला मिळालं.
शेवटच्या षटकात चार चेंडूंवर चार विकेट घेऊनही गोलंदाज विलेन ठरलं आहे.
Related News
अकोट: अकोट तालुक्यातील लाडेगाव येथील शेतकऱ्याला, देवीदास येऊल यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्यामुळे पेरणी रखडली होती आणि शेतीचे नियोजन कोलमडले होते.शिकायत मिळाल्यावर अकोटचे...
Continue reading
मुंबईमध्ये श्री गणेश विसर्जन सोहळ्यासाठी चोख बंदोबस्त
Continue reading
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
क्रिकेटमध्ये काही क्षण असा असतात की शेवटच्या चेंडूपर्यंत काय होईल सांगता येत नाही.
अगदी लगान चित्रपट पाहताना ड्रामा, थ्रिलर सर्व काही अनुभवता येतं.
विजयाचा घास तोंडातून खेचून आणण्याचे अनेक प्रसंग आतापर्यंत क्रीडाप्रेमींनी पाहिले असतील.
असाच काहीसा प्रकार 2022 मध्ये खेळल्या गेलेल्या एका सामन्यात पाहायला मिळाला.
या सामन्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर आता व्हायरल होत आहे.
या सामन्यात एक गोलंदाज सुरुवातील हिरो झाला. मात्र शेवटच्या चेंडूवर त्याला विलेन म्हणून पाहिलं गेलं.
कारण या गोलंदाजाने पहिल्या चार चेंडूवर चार विकेट घेत विजयाच्या अपेक्षा वाढवल्या होत्या.
पण शेवटच्या दोन चेंडूत होत्याचं नव्हतं झाल. टी10 म्हणजेच दहा षटकांचा हा सामना होता.
हा सामना केईल विरुद्ध आरसीसी यांच्यात रंगला होता. या सामन्यात आरसीसीने प्रथम फलंदाजी करताना
10 षटकात 95 धावा केल्या आणि विजयासाठी 96 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान गाठताना आरसीसी जबरदस्त खेळी.
नवव्या षटकापर्यंत आरसीसीच्या 2 गडी बाद 88 धावा होत्या. त्यामुळे सहज विजय मिळेल असं वाटत होतं. शेवटचं षटक फर्नांडोच्या हाती सोपवलं.
शेवटच्या षटकात 6 चेंडूत 7 धावांची गरज होती. षटकाच्या पहिल्याच चेंडूवर 44 धावांवर खेळत असलेल्या
कालुगमेजची विकेट काढली. दुसऱ्या चेंडूवर फलंदाजी आलेल्या फलंदाजाला खातंङी खोलू दिलं नाही.
आला तसाच त्याला माघारी पाठवला. हॅटट्रीक चेंडूवर समराकडूनची विकेट काढली आणि जोरदार सेलीब्रेशन केलं.