“महाविकास आघाडीत 288 पैकी 200 जागांवर एकमत झालय.
उर्वरित जागांसाठी आज बैठक होईल. बैठकीला तिन्ही पक्षांचे
अध्यक्ष हजर राहतील. निर्णय घेतील, आम्हाला सांगतिलं” असं
Related News
‘The 50’ चा ग्रँड फिनाले: शिव ठाकरे ठरला विजेता? २२ मार्चला होणार अधिकृत घोषणा
उच्च-दर्जाच्या सेलिब्रिटी रिअॅलिटी शो ‘The 50’ च्या पहिल्या पर्वाचा ग्रँ...
Continue reading
Bigg Boss Marathi 6 : तन्वी आणि प्रभूच्या नात्यात फूट, राखी सावंतने लावली काडी
Bigg Boss Marathi 6 चा घरातल्या परिस्थितीने पुन्हा एकदा प्र...
Continue reading
नागपुरात सोमवारी ‘शिव व्याख्यान’; राहुल गिरी करणार छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची गाथा उलगड
छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी जीवनकथेचा अनुभव घेण्याची संधी नागपुरवासी...
Continue reading
दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना महावितरणकडून अभिवादन
नागपूर, दि. 20 फेब्रुवारी, 2026: मराठी वृत...
Continue reading
उद्धव ठाकरेंच्या निर्णयानंतर मुंबई महापालिकेत उद्धवसेनेच्या तीन नगरसेवक निश्चित
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उद्धवसेना) मुंबई महा...
Continue reading
आजोबा-पणजोबांच्या वडिलोपार्जित संपत्तीत कोणाचा किती हक्क? वडिलांनी नाकारला तर काय करावे?
आजोबा-पणजोबांच्या संपत्ती : भारतातील कौटुंब...
Continue reading
शेअर बाजार कोसळला: 4 लाख कोटींचे नुकसान, गुंतवणूकदारांमध्ये घाबराट
भारतीय शेअर बाजारात बुधवारी मोठी घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स 850 अंकांन...
Continue reading
पुण्यात पोलिसांची मोठी कारवाई; संभाव्य खुनाचा कट उधळला, ‘शार्प शुटर’ पिस्तुलासह अटक
पुणे पोलिसांनी पुन्हा एकदा गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथक...
Continue reading
धुळे: शिरपूर तालुक्यात आईने दोन मुलांसह विष प्राशन केल्याची धक्कादायक घटना; एकाच वेळी मृत्यू, संशयित पतीला पोलिसांच्या ताब्यात
धुळे जिल्ह्यातील शिरपूर ता...
Continue reading
प्रियदर्शन जाधवची पोस्ट चर्चेत: मानसिक ताण, चिंता आणि नैराश्याबाबत खुलासा
मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय अभिनेता आणि दिग्दर्शक प्रियदर्शन जाधव स...
Continue reading
प्रभाकर मोरे म्हणाले: “शिमगा – देव आपल्या घरी येतो आणि तो अनुभव घ्यायला प्रत्येकाने वेळ द्यावा”
कोकणातील होळी किंवा शिमगा हा सण फक्त रंगांच्या आणि उत्सा...
Continue reading
AI Impact Summit 2026 : रिलायन्स जिओ देणार “स्वस्त AI” – भारताला २१व्या शतकातील AI महाशक्ती बनवण्याचे स्वप्न, मुकेश अंबानींची मोठी घोषणा
AI ...
Continue reading
शरद पवार यांनी सांगितलं. ते कराड येथे बोलत होते. यावेळी
पत्रकारांनी शरद पवार यांना न्याय देवतेच्या मुर्तीमध्ये बदल
झालाय त्या बद्दल प्रश्न विचारला. न्याय देवतेच्या डोळ्यावरील पट्टी
हटवून तलवार ऐवजी संविधान हाती देण्यात आलय. त्यावर शरद
पवार म्हणाले की, “त्यांनी नवीन दिशा दिली आहे. हा विचार या
देशात झाला नव्हता तो त्यांनी केला” मनोज जरांगे पाटील हे
विधानसभा निवडणूक लढवण्याबद्दल बोलत आहेत. लोकसभेला
त्यांचा मोठा फटका बसला. यावर शरद पवार म्हणाले की, ‘निर्णय
तर होऊ द्या, निर्णय झाल्यावर मग बोलता येईल’.
शरद पवार यांनी यावेळी त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील
यांच्याबद्दल मोठं विधान केलं. विधानसभेसाठी जागांचा निर्णय
जयंत पाटील घेतील. “जयंत पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी
आहे. जयंत पाटील पक्षाचे अध्यक्ष आहेत” कालच शरद पवार
यांनी जयंत पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी दिली जाईल असं
म्हटलं होतं. “विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर बहुमत
मिळाल्यावर मुख्यमंत्रीपदाबाबत बोलण योग्य राहील” असं शरद
पवार म्हणाले. महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदाबाबत काही नेते दावा
करत आहेत. मविआत शिवसेनेकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर
करण्याचा आग्रह आहे, त्यावर शरद पवार बोलले की, “आमच्या
तिघांची पत्रकार परिषद झाल्यानंतर हा विषय संपला. विधानसभा
निवडणुकीच्या निकालानंतर बहुमत मिळाल्यावर
मुख्यमंत्रीपदाबाबत बोलण योग्य राहील” हरियाणातील
पराभवानंतर इंडिया आघाडीच्या नितीमध्ये काही बदल होणार
का? “हरियाणात त्यांचं सरकार आहे, ते कायम झालं. यापेक्षा
दुसरं काही नाही. हरियाणाच्या निकालाचा आम्ही अभ्यास
करतोय. जम्मू-काश्मीर सारख्या निवडणुकीवर जगाच लक्ष असतं.
त्या पार्श्वभूमीवर तो निकाल देशाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे”
असेही ते यावेळी म्हणाले.
Read also: https://ajinkyabharat.com/bjps-first-list-will-be-announced-tomorrow/