मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवली सराटीमध्ये
मनोज जरांगे पाटील आमरण उपोषण करत आहेत.
Related News
मुजफ्फरनगर (उत्तर प्रदेश),
उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर येथे ११ जुलैपासून सुरू होणाऱ्या कांवड यात्रेमुळे दिल्ली-देहरादून
राष्ट्रीय महामार्ग व गंगा कालवा मार्गावर वाहतुक...
Continue reading
अकोला,
अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोरील आर्थिक व व्यवस्थापकीय अडचणींमुळे आत्महत्येचे संकट दिवसेंदिवस वाढत चालले आहे.
यंदा केवळ जानेवारी ते जून २०२५ या कालावधीत ८० शेतकऱ्यांनी आत...
Continue reading
ठाणे |
मराठी हक्कासाठी निघालेल्या मोर्चात पोलिसांनी अडथळा आणल्याने मनसे नेते अविनाश जाधव यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
“आम्ही आतंकवादी आहोत की दहशतवादी?” असा थेट सवा...
Continue reading
चंदन जंजाळ
बाळापूर:- तालुक्यातिल निबां फाटा वर अवैद्य धंदे मोठ्या प्रमाणात जोर दरत आहे.
कुठे गावात तर कुठे शाळेच्या प्रणागणा तर काही ठिकाणी गावामध्ये गावठी दारु चे खुलेआम वि...
Continue reading
नवी दिल्ली | प्रतिनिधी
अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा BRICS देशांवर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ लावण्याची धमकी दिली आहे.
"जो कोणी ब्रिक्सच्या अमेरिका-विरोधी ...
Continue reading
प्रतिनिधी आलेगांव
आषाढी एकादशी म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि विठ्ठलनामाच्या गजराने भारलेला दिवस! याच दिवशी शेकापूर फाट्यावरील
कै. हरसिंग नाईक प्राथमिक आश्रम शाळा, श्री. सुधाकरराव...
Continue reading
आलेगाव दिनांक ५ प्रतिनिधी आलेगाव ते बाभुळगाव रस्त्यावरील कार्ला लगत रस्त्यावर मोठ,
मोठे खड्डे पडले असून जड वाहनांच्या दळण वळणाने सडकेच्या दोन्ही कडच्या कडा खचून १२ ते १८ इंचाचे
...
Continue reading
अकोला | प्रतिनिधी
आज दिनांक ७ जुलै २०२५ रोजी अकोला रेल्वे स्टेशन परिसरात हवामानामुळे अचानक निंबाच्या झाडाची मोठी फांदी
तुटल्याने झाडावर वास्तव्यास असलेले सुमारे ६० बगळे – पिल्ले ...
Continue reading
कुरणखेड - राष्ट्रीय महामार्गावर रोज अपघाताची मालिका सुरूच आहे बोरगाव मंजू पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत .
असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर डाळंबी जवळ आज दुपारी अपघात झाला यामध्ये का...
Continue reading
मुर्तिजापूर | शहरातील मध्यवर्ती बसस्थानकावर सोमवारी सकाळच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली.
मागून खाणाऱ्या व बेवारस अवस्थेत वावरत असलेल्या एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह थेट बसस्थ...
Continue reading
प्रतिनिधी | आकोलखेड
आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर अकोलखेड येथील श्री विठ्ठल मंदिरात गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला.
गुण गौरव सोहळा आयोजन समितीतर्फे आयोजित या ...
Continue reading
अकोला | प्रतिनिधी
अकोल्याच्या ऐतिहासिक आणि १३५ वर्षे जुन्या कच्छी मशीदने तंत्रज्ञानाशी जुळवून घेत एक अभिनव उपक्रम सुरू केला आहे.
'कच्छी मशीद अजान ॲप'च्या माध्यमातून अजान आता थेट...
Continue reading
आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे.
एकीकडे हे उपोषण सुरु असतानाच
नाशिक मधील सकल मराठा समाजाने
पत्रकार परिषद घेऊन
शरद पवारांनी मराठा समाजाचं नेतृत्व करावं अशी मागणी केली आहे.
सकल मराठा समाजाचे नाशिकमधील समन्वयक करण गायकर
यांनी पत्रकार परिषदेमध्ये मराठा आरक्षणासंदर्भातील
वेगवेगळ्या मुद्द्यांसंदर्भात भाष्य करताना
शरद पवारांनी ठरवल्यास समाजाला आरक्षण मिळेल असं म्हटलं आहे.
शरद पवार यांनी जर आमच्या आरक्षणासाठी पुढाकार घेऊन मार्ग सोडवला
तर आम्ही आपल्यासोबत राजकीयदृष्ट्या सक्रिय राहू, असे सकल मराठा समाजाने म्हटले आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या नवनिर्वाचित खासदारांना
मतदारसंघात फिरू देणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
“राजकारणात पक्ष फुटल्यानंतर महाविकास आघाडीला सोबत घेऊन
स्वत:ला चाणक्य सिद्ध करणारे या देशाचे नेते शरद पवारांना स
कल मराठा समाजाची विनंती आहे की त्यांनी मराठा समाजाचं नेतृत्व करावं.
त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राजकीय पक्षाच्या नेत्यांना घेऊन अंतरवलीला जावे.
मराठा समाजाच्या मागण्याबाबत नेतृत्व करावे कारण
समाजात शरद पवारांचे स्थान वेगळे आहे.
तुम्ही ठरवलं तर समाज आरक्षणापासून वंचित राहू शकत नाही.
शरद पवारांनी मराठ्यांना न्याय मिळवून द्यावा,
असं झालं तर समाज तुमच्या राजकणारणात सोबत राहील,”
असं सकल मराठा समाजाने शरद पवारांकडे मागणी करताना म्हटलं आहे.
तसेच पुढे बोलताना,
“असे झाले नाही तर सगळ्या राजकीय पक्षांच्या घरासमोर
थाळी नाद आंदोलन केलं जाईल आणि
पहिलं आंदोलन शरद पवार यांच्या घरासमोर करू.
ते अशी वेळ येऊ देणार नाही अशी आम्हाला खात्री आहे,”
असंही मराठा समाजाने म्हटलं आहे.
सरकारने जरांगे पाटील यांना फसवलं असून
सगेसोयरे या मुद्द्यावरून मराठा समाजाची फवणूक झाली आहे.
लोकसभेत मराठा समाजाचा फटका बसलाय की नाही
याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी आत्मपरीक्षण करावे.
आमच्या मागण्यांचा विचार करावा, अजूनही वेळ गेली नाही,
असेही त्यांनी सदर पत्रकार परिषदेत म्हटले आहे.
Read also : मोदी सरकारचं खातेवाटप, पहा कोणत्या मंत्र्याला कोणत खात.. (ajinkyabharat.com)