मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवली सराटीमध्ये
मनोज जरांगे पाटील आमरण उपोषण करत आहेत.
Related News
अकोला | प्रतिनिधी
दिनांक ६ एप्रिल २०२५ रोजी श्रीराम नवमीच्या शुभमुहूर्तावर अकोला शहरात विविध धार्मिक
कार्यक्रम आणि शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे.
श्रीराम मंदिरासह संपूर्ण श...
Continue reading
कळंबी महागाव | प्रतिनिधी
अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील ग्राम लोहारा येथील सर्वज्ञ विद्या मंदिर येथे
वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वल...
Continue reading
मुंबई | लाइफस्टाइल डेस्क: सध्या ताणतणावाचं आणि धकाधकीचं जीवन जगताना
अनेकांना डोळ्यांखालची काळसर वर्तुळे ही सामान्य पण त्रासदायक समस्या वाटू लागली आहे.
ही समस्या केवळ सौंदर्यावर प...
Continue reading
मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी कोर्टात
करुणा शर्मा यांच्याशी संबंधाबाबत मोठा दावा करत खळबळ उडवून दिली आहे.
करुणा शर्मा या धन...
Continue reading
आज समाजात आभासी जीवनाला महत्त्व प्राप्त झाले आहे.
समाज माध्यमाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
सिनेमातील, स्वप्नातील जीवन सत्यात उतरावे असे प्रत्येकाला वाटते.
यामुळे न...
Continue reading
अकोट | प्रतिनिधी
अकोट शहरातील शनिवारा (मोठी मढी) येथे नुकताच माळी महासंघाच्या नामफलकाचे उद्घाटन व नविन
पदाधिकाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन...
Continue reading
मुंबई (प्रतिनिधी):
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी भाषेच्या मुद्द्यावर सुरू असलेले
बँकांमधील आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी झालेल्या ...
Continue reading
शिर्डी मध्ये नुकत्याच झालेल्या भिकारी यांच्या धडपडीमध्ये 50 पेक्षा जास्त भिकाऱ्यांना पोलिसांनी त्यांच्या ताब्यात घेतले होते.
यामध्ये काही भिकारी तर चक्क इंग्रजीमध्ये भीक मागताना...
Continue reading
अकोट (प्रतिनिधी):
येणाऱ्या सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर तसेच आतंकवादी हल्ल्यासारख्या आपत्कालीन
परिस्थितीत पोलीस यंत्रणेचा प्रतिसाद आणि तयारीची चाचणी घेण्यासाठी,
अकोट शहर पोलिसां...
Continue reading
उत्साहात जपली जाते
विशाल आग्रे, अकोट प्रतिनिधी
अकोट तालुक्यातील चोहोट्टा बाजार जवळ असलेल्या रेल (धारेल) गावात शेकडो वर्षांपासून चालत आलेली
महादेव आणि माता पार्वती यांच्या विवाहा...
Continue reading
माना (प्रतिनिधी - उद्धव कोकणे):
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी असलेल्या एन.एम.एम.एस (NMMS) शिष्यवृत्ती
परीक्षेची गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर झाली असून, जिल्हा परिषद...
Continue reading
मूर्तिजापूर (प्रतिनिधी): अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील हातगाव येथे
सायंकाळच्या सुमारास एका शेतकरी कुटुंबावर धाडसी दरोडा टाकण्यात आला.
या घटनेत लाखों रुपयांची रोकड व अ...
Continue reading
आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे.
एकीकडे हे उपोषण सुरु असतानाच
नाशिक मधील सकल मराठा समाजाने
पत्रकार परिषद घेऊन
शरद पवारांनी मराठा समाजाचं नेतृत्व करावं अशी मागणी केली आहे.
सकल मराठा समाजाचे नाशिकमधील समन्वयक करण गायकर
यांनी पत्रकार परिषदेमध्ये मराठा आरक्षणासंदर्भातील
वेगवेगळ्या मुद्द्यांसंदर्भात भाष्य करताना
शरद पवारांनी ठरवल्यास समाजाला आरक्षण मिळेल असं म्हटलं आहे.
शरद पवार यांनी जर आमच्या आरक्षणासाठी पुढाकार घेऊन मार्ग सोडवला
तर आम्ही आपल्यासोबत राजकीयदृष्ट्या सक्रिय राहू, असे सकल मराठा समाजाने म्हटले आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या नवनिर्वाचित खासदारांना
मतदारसंघात फिरू देणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
“राजकारणात पक्ष फुटल्यानंतर महाविकास आघाडीला सोबत घेऊन
स्वत:ला चाणक्य सिद्ध करणारे या देशाचे नेते शरद पवारांना स
कल मराठा समाजाची विनंती आहे की त्यांनी मराठा समाजाचं नेतृत्व करावं.
त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राजकीय पक्षाच्या नेत्यांना घेऊन अंतरवलीला जावे.
मराठा समाजाच्या मागण्याबाबत नेतृत्व करावे कारण
समाजात शरद पवारांचे स्थान वेगळे आहे.
तुम्ही ठरवलं तर समाज आरक्षणापासून वंचित राहू शकत नाही.
शरद पवारांनी मराठ्यांना न्याय मिळवून द्यावा,
असं झालं तर समाज तुमच्या राजकणारणात सोबत राहील,”
असं सकल मराठा समाजाने शरद पवारांकडे मागणी करताना म्हटलं आहे.
तसेच पुढे बोलताना,
“असे झाले नाही तर सगळ्या राजकीय पक्षांच्या घरासमोर
थाळी नाद आंदोलन केलं जाईल आणि
पहिलं आंदोलन शरद पवार यांच्या घरासमोर करू.
ते अशी वेळ येऊ देणार नाही अशी आम्हाला खात्री आहे,”
असंही मराठा समाजाने म्हटलं आहे.
सरकारने जरांगे पाटील यांना फसवलं असून
सगेसोयरे या मुद्द्यावरून मराठा समाजाची फवणूक झाली आहे.
लोकसभेत मराठा समाजाचा फटका बसलाय की नाही
याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी आत्मपरीक्षण करावे.
आमच्या मागण्यांचा विचार करावा, अजूनही वेळ गेली नाही,
असेही त्यांनी सदर पत्रकार परिषदेत म्हटले आहे.
Read also : मोदी सरकारचं खातेवाटप, पहा कोणत्या मंत्र्याला कोणत खात.. (ajinkyabharat.com)