प्रकाश आंबेडकरांचे वादग्रस्त विधान.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर
Related News
कांवड यात्रेमुळे दिल्ली-देहरादून राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद; ११ जुलैपासून नियमन लागू
अकोला जिल्ह्यात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची संख्या ८० वर; २५ वर्षांत ३१९७ शेतकरी मृत्यूचे भीषण वास्तव
“आम्ही आतंकवादी की दहशतवादी?” – अविनाश जाधव यांचा पोलिसांवर संताप
उरळ पोलिसांची जुगार अड्यावर धाड!
ब्रिक्सवर ट्रम्प यांचे टॅरिफ बॉम्ब; भारतालाही फटका बसणार का?
“वारीच्या वाटेवर शाळेचा उत्सव; भक्तिरसात न्हाल्या चिमुकल्या भावना”
आलेगाव बाभुळगाव रस्ता बनला अपघाताचा
रेल्वे स्थानकावर निंबाच्या झाडाची फांदी तुटली, वन्यजीव सेवेमुळे वाचले साठ बगळे!
महामार्गावर डाळंबी जवळ कार पलटी एक जखमी
मुर्तिजापूर बसस्थानकावर अनोळखी व्यक्तीचा मृतदेह! परिसरात एकच खळबळ, ओळख अद्यापही गूढ!
अकोलखेड येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
अकोल्यातील १३५ वर्षांची ‘कच्छी मशीद’ आता डिजिटल; ‘अजान’ थेट मोबाईलवर ऐकता येणार!
हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. दक्षिण मुंबईतून ठाण्याला जाताना
त्यांच्या कारची तोडफोड करण्यात आली. काही दिवसांपूर्वी अजित पवार गटाचे
आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला.
गाडी तोडफोड प्रकरणावर सध्या राजकीय वातावरण तापले असताना
वंचित बहुनज आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी
खळबळजनक वक्तव्य केले आहे. चिल्लर लोकांच्या गाड्या काय फोडताय?
शरद पवार ,देवेंद्र फडवणीस,उद्धव ठाकरे यांच्या गाड्या फोडा
असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.
ते परभणीतील गंगाखेड येथे बोलत होते.
प्रकाश आंबेडकर आरक्षण बचाव यात्रेच्या निमित्ताने परभणीत आहेत.
परभणीतून ते आज गंगाखेड येथे गेल्यानंतर तिथे आयोजित जाहीर सभेत
त्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य केले आहे.
तसेच जिंतेंद्र आव्हाड आणि अमोल मिटकरी यांना चिल्लर म्हणून देखील संबोधले आहे.
प्रकश आंबेडकर म्हणाले, मिटकरी जितेंद्र आव्हाड यांच्यासारख्या
चिल्लर लोकांच्या काय गाड्या फोडताय? गाड्या फोडायच्या आहेत तर तुम्ही
शरद पवार, उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस यांच्या गाड्या फोडा.
बाळासाहेब आंबेडकरांच्या या वादग्रस्त विधानानंतर राजकीय वर्तुळात
याचे काय पडसाद उमटतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/duchakis-horrific-accident-led-to-death-of-9-month-old-chimukli/