करूणा शर्मा यांनी देखील धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. त्याचबरोबर अजित
पवार मुंडेंना वाचवत असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण आणि हत्या प्रकरणानंतर सामाजिक
Related News
अलीगढ (उत्तर प्रदेश) :
अलीगढ शहरातील अतरौली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका 'ख्वाजा' नावाच्या हॉटेलमध्ये एका मोठ्या वादाला तोंड फुटले आहे.
येथे जेवणासाठी आलेल्या ग्राहकांना देवी-दे...
Continue reading
नवी दिल्ली : तब्बल पाच वर्षांच्या खंडानंतर कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा एकदा 2025
मध्ये सुरू होणार आहे. भारत आणि चीनमधील द्विपक्षीय तणाव कमी झाल्यानंतर ही ऐतिहासिक यात्रा
पुन्हा ...
Continue reading
आई-पुत्राने मिळून फरशीच्या तुकड्याने केलं हत्येचं भयावह कृत्य
पुणे – चंदननगर परिसरात गुरुवारी रात्री एका तरुणाचा फरशीच्या तुकड्याने वार
करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे....
Continue reading
हायवे लगत झाडांना आग लावून पाडण्याचे कटकारस्थान; वनविभागाच्या निष्क्रियतेमुळे वाढत आहे धाडस
पातूर (ता.१८ एप्रिल): शहर व परिसरातील झाडे तोडण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असून
आता ‘...
Continue reading
अकोला –
ख्रिश्चन धर्मातील अत्यंत पवित्र आणि दु:खद दिवस मानला जाणारा गुड फ्रायडे अकोला
शहरात भक्तीभावाने साजरा करण्यात आला.
येशू ख्रिस्तांना क्रूसावर चढवण्यापूर्वी ज्या यातना देण...
Continue reading
जालना: एका महिन्याच्या चिमुरड्या मुलीला विहिरीत फेकणाऱ्या आई-वडिलांना अटक
जालना जिल्ह्यातील चंदनझिरा येथे माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे.
अवघ्या एका महिन्या...
Continue reading
उत्तराखंडातील ऋषिकेशमध्ये राफ्टिंगदरम्यान एक हृदयद्रावक घटना घडली असून,
एका युवकाचा गंगा नदीत बुडून मृत्यू झाला आहे.
सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत अ...
Continue reading
आज जय श्री राम ग्रुप ने परस गौ रक्षण केंद्र में गौसेवा का एक सराहनीय कार्य किया।
ग्रुप के सदस्यों ने मिलकर गौमाताओं को गर्मी से राहत देने हेतु 500 किलो तरबूज खिलाए।
गर्मी के ...
Continue reading
अकोला:
शहरासह अकोला जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये शुक्रवारी ख्रिश्चन धर्मियांचा पवित्र सण
गुडफ्रायडे मोठ्या भक्तीभावाने साजरा करण्यात आला.
शहरातील आठ प्रार्थनास्थळांमध्ये ...
Continue reading
बुरहानपूर (मध्यप्रदेश) –
येथे एक धक्कादायक घटना समोर आली असून,
अवघ्या १७ वर्षांच्या मुलीने आपल्या प्रियकर आणि त्याच्या तीन मित्रांच्या मदतीने
आपल्या २५ वर्षीय पतीचा निर्घृण खून ...
Continue reading
चित्तौडगड (राजस्थान) –
चित्तौडगडमधील कलेक्ट्रेटजवळील पंचायत समिती कार्यालयासमोर उभी असलेली
एक गॅसवर चालणारी कार अचानक पेटल्याने एकच खळबळ उडाली.
कारमध्ये लागलेल्या आगीत काही क्षण...
Continue reading
१७ एप्रिल २०२५ | अंबाजोगाई (जि. बीड) —
अंबाजोगाई येथील सनगाव गावात एक धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना घडली आहे.
गावातीलच सरपंच आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी महिला वकील ज्ञानेश्...
Continue reading
कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडायला सुरूवात केली.
तेव्हापासून ते आत्तापर्यंत अंजली दमानिया यांनी मुंडेंना लक्ष केलं आहे, अशातच आज सामाजिक कार्यकर्त्या अंजली
दमानिया यांनी सरकारी कार्यप्रणालीवरुन धनजंय मुंडे आणि त्यांच्या खात्यावर आरोप केले होते.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव पास न होताच मुंडेंनी टेंडर काढले असा आरोप दमानियांनी केला आहे,
यानंतर आता करूणा शर्मा यांनी देखील धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
त्याचबरोबर अजित पवार मुंडेंना वाचवत असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे.
एबीपी माझाशी बोलताना मोठे गौप्यस्फोट केले आहेत. करूणा शर्मा बोलताना म्हणाल्या मस्साजोग प्रकरणी
ज्याप्रकारे सुप्रिया सुळे यांनी लक्ष दिलं आहे. त्याच प्रकारे त्यांनी मला कलेक्टर कार्यालयात वाल्मिक कराड याने कलेक्टर समोर
आणि मंत्री धनंजय मुंडे समोर मारहाण केली, त्याचे सीसीटीव्ही उपलब्ध करून द्यावेत अशी विनंती केली आहे.
यासोबतच मुंडेंनी ज्या लोकांच्या जमिनी कब्जा केल्या आहेत, त्या सोडवून देण्यासाठी मदत करावी याबाबत चर्चा केली आहे.
अजित पवार यांच्यावर माझा विश्वास नाही…
धनंजय मुंडेंनी खूप भ्रष्टाचार केला आहे. अंजली दमानिया सगळी प्रकरण हळूहळू बाहेर काढतील.
परंतु अजित पवार सातत्याने त्यांना वाचवत आहे. लोकांच्या मतांचा गैरवापर करणं सध्या सरकारकडून सुरू आहे.
पंकजा मुंडे यांच्यावर धनंजय मुंडे यांनी चिक्की घोटाळ्याचा आरोप केला. त्यानंतर लोकांनी पंकजा मुंडे यांना नाकारलं,
परंतु तरी देखील आता त्या मंत्रिमंडळात आहेत. वाल्मिक कराडने मारहाण केली. आता तो जेलमध्ये सडतोय.
आता धनंजय मुंडेंची देखील तीच अवस्था होणार आहे. यांनी आत्तापर्यंत 3 हजार वंजारी लोकांवर खोटे एफआयर यांनी केल्या आहेत,
असंही त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं आहे. अजित पवार यांच्यावर माझा विश्वास नाही कारण ते ऐकत नाही.
Click here for more updates :https://ajinkyabharat.com/ladki-bahn-yojne-6-moth-change-tumche-%e2%82%b9-1500-closed-honar/