राज्यभरातील प्राथमिक शिक्षक आज (25 सप्टेंबर) एक दिवसाचे
लाक्षणीक आंदोलन करत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील
जवळपास सर्व शिक्षक सामूहिक रजेवर गेले आहेत. त्यामुळे सुमारे
Related News
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
40 हजार शाळा बंद आहेत. ज्याचा जवळपास पावणेदोन लाख
मुलांवर परिणाम होईल. एक दोन नव्हे तर तब्बल 22 शिक्षक
संघटनांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या निदर्शनांमध्ये शिक्षकांची
मान्यता आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरतीसंबंधीच्या राज्य
सरकारच्या धोरणांना लक्ष्य करण्यात आले. यासोबतच शाळांमध्ये
पोषण आहार योजना अंमलबजावणी, जसे की, खीचडी
बनविण्यासारखे अशैक्षणिक काम थांबवावे या मागण्यांकडे हे
शिक्षक लक्ष वेधत आहेत. राज्यभरात आज शाळा बंद असतानाच,
नव्याने मंजूर झालेल्या सेवानिवृत्त शिक्षकांची नुकतीच झालेली
भरती रद्द करण्याच्या मागणीसाठी हजारो शिक्षकांनी विविध
ठिकाणी जमून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने मोर्चा काढला.
सुमारे 100,000 शिक्षकांनी काम थांबवण्यात भाग घेतला आणि
शैक्षणिक समस्या हाताळण्याबाबत सरकारबद्दल नाराजी व्यक्त
केली. यासोबतच या शिक्षकांच्या इतरही काही मागण्या आहेत.
Read also: https://ajinkyabharat.com/punyaat-afternoon-torrential-rain-konkan-maratyathee-rains-thrust/