राज्यभरातील प्राथमिक शिक्षक आज (25 सप्टेंबर) एक दिवसाचे
लाक्षणीक आंदोलन करत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील
जवळपास सर्व शिक्षक सामूहिक रजेवर गेले आहेत. त्यामुळे सुमारे
Related News
अकोट नगर परिषद कृती आराखड्यात जिल्ह्यातून प्रथम
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा जोमात!
दिल्लीत परतली उकाड्याची लाट; पारा ४० पार, उष्णतेच्या लाटेचा इशारा
पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा
दुचाकी अपघातात पत्नीचा दुर्दैवी मृत्यू; दानापूर परिसरात शोककळा
अकोट-अंजनगाव रस्त्यावर भीषण अपघात; ट्रकने ट्रॅक्टर व विटांचा ढिगार उडवला, सुदैवाने जीवितहानी नाही
आदिवासी हक्कांसाठी अनुसूचित जमाती आयोग महत्त्वाचे पाऊल
अकोल्यात रस्ते सुरक्षेसाठी आरटीओचा नवा फंडा; रोड सेफ्टी व्हॅनच्या माध्यमातून जनजागृती आणि त्वरित कारवाई
अपघाताच्या ठिकाणी वेळेवर धावले आरटीओचे फिरते पथक; तीन जणांना वाचवले, बालक सुखरूप
बकरी ईद पार्श्वभूमीवर अकोला पोलिसांचे पथसंचलन; शांतता व सुव्यवस्थेसाठी पोलिसांचा सज्ज बंदोबस्त
अकोल्यात उमेश पुरी विरोधात जन सत्याग्रह संघटनेचा तीव्र निषेध, पुतळा दहन
इंदूरमध्ये मेट्रो सेवा मोफत! महिला-पुरुष सर्व प्रवाशांसाठी आनंदाची सफर — रविवारीपासून लागणार भाडं इंदूर |
40 हजार शाळा बंद आहेत. ज्याचा जवळपास पावणेदोन लाख
मुलांवर परिणाम होईल. एक दोन नव्हे तर तब्बल 22 शिक्षक
संघटनांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या निदर्शनांमध्ये शिक्षकांची
मान्यता आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरतीसंबंधीच्या राज्य
सरकारच्या धोरणांना लक्ष्य करण्यात आले. यासोबतच शाळांमध्ये
पोषण आहार योजना अंमलबजावणी, जसे की, खीचडी
बनविण्यासारखे अशैक्षणिक काम थांबवावे या मागण्यांकडे हे
शिक्षक लक्ष वेधत आहेत. राज्यभरात आज शाळा बंद असतानाच,
नव्याने मंजूर झालेल्या सेवानिवृत्त शिक्षकांची नुकतीच झालेली
भरती रद्द करण्याच्या मागणीसाठी हजारो शिक्षकांनी विविध
ठिकाणी जमून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने मोर्चा काढला.
सुमारे 100,000 शिक्षकांनी काम थांबवण्यात भाग घेतला आणि
शैक्षणिक समस्या हाताळण्याबाबत सरकारबद्दल नाराजी व्यक्त
केली. यासोबतच या शिक्षकांच्या इतरही काही मागण्या आहेत.
Read also: https://ajinkyabharat.com/punyaat-afternoon-torrential-rain-konkan-maratyathee-rains-thrust/