पातूर शहरातील सावित्रीबाई फुले प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाने
शिवजयंतीचा सुवर्णमुहूर्त साधत नागरिकांमध्ये हेल्मेट वापराबाबत जनजागृती मोहीम राबवली.
अपघातांमुळे होणारी जीवितहानी आणि त्याचा संपूर्ण कुटुंबावर होणारा परिणाम लक्षात घेऊन,
Related News
हॉर्मुज सामुद्रधुनी बंद झाल्याने मध्यपूर्वेतील तेलपुरवठा धोक्यात; भारताकडे फक्त 25 दिवसांचा साठा, रशिया मदतीला
मध्यपूर्वेत वाढत असलेल्या तणावामुळे जागतिक ऊर्जा बाजारात मोठी खळबळ उ...
Continue reading
‘ Splitsvilla 16’ एपिसोड 25 आज OTT आणि टीव्हीवर; एलिमिनेशन ट्विस्ट आणि नवीन चॅलेंजेसमुळे वाढणार थरार
लोकप्रिय डेटिंग रिअॅलिटी शो MTV Split...
Continue reading
TRP रेस आठवडा ८: ‘क्यूंकि सास भी कभी बहू थी 2’ पुन्हा नंबर वन, ‘नागिन 7’ आठव्या स्थानावर घसरली
भारतीय टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिकांच्या
Continue reading
2019 मधील एफबीआय मुलाखतींच्या नोंदी प्रसिद्ध; न्याय विभागाचे स्पष्टीकरण — काही कागदपत्रे चुकून “डुप्लिकेट” म्हणून चिन्हांकित झाल्याने आधी प्रसिद्ध झाली नव्हती
अमेरिकेतील कुख्यात ल...
Continue reading
राजस्थानच्या घराघरात आवडीने बनणारा मंगोडी पुलाव – चव, पोषण आणि साधेपणाचा उत्तम संगम
राजस्थानी खाद्यसंस्कृती तिच्या ठसकेदार आणि ग्रामीण चवींमुळे संप...
Continue reading
‘The 50’ मध्ये सीवेट तोमरचा वाद चांगलाच चर्चेत; प्रिन्स नरुलासोबतच्या मतभेदांवर म्हणाला – “जवळच्या व्यक्तीकडून झालेलं विश्वासघातच सर्वात जास्त दुखावतं”
लोकप्रिय आणि वादग्रस्त रिअॅ...
Continue reading
IND vs ENG, T20 वर्ल्डकप 2026: संजू सॅमसनचा झंझावाती अर्धशतक, भारताची उपांत्य फेरीत विजयानुभवाची तयारी
टी20 वर्ल्डकप 2026 च्या उपांत्य फेरी...
Continue reading
अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चंदोकचं विवाहसंस्कार: पारंपरिक लाल रंगातील समन्वित देखणे असेतं जोडीचं शैली विधान
क्रिकेटचे लीजेंड साचि...
Continue reading
विद्यालयाने मासिक सभेत ठराव घेतला की, संस्थेशी जोडलेल्या प्रत्येक शिक्षक,
शिक्षकेतर कर्मचारी आणि सदस्यांनी घरा बाहेर पडताना हेल्मेट वापरण्याचा संकल्प करावा.
रस्ते अपघात कोणतीही पूर्वसूचना न देता घडतात आणि त्यातून मोठ्या प्रमाणात हानी होते.
त्यामुळे हेल्मेट परिधान करणे ही केवळ कायदेशीर जबाबदारी नसून,
आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी अत्यावश्यक आहे. या सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत,
सावित्रीबाई फुले विद्यालयाने नागरिकांसाठी प्रेरणादायी पाऊल उचलले आहे.
या निर्णयाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, पातूर तालुक्यातील नागरिकांनी
यापासून प्रेरणा घेत हेल्मेट वापरण्याची सवय लावावी, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले.
सुरक्षित वाहतुकीचा संदेश देणारी ही मोहीम भविष्यात अधिक व्यापक स्वरूपात राबवण्यात येणार आहे.
Read more news here : https://ajinkyabharat.com/chhawa-india-pak-samanyacha-bata-sunday-insicor-earnings-lack/