शेतकऱ्यांचे अकोट तहसीलदार यांना निवेदन
अकोट
उमरा,पणज,आसेगाव,तिन्ही मंडळात मोठ्या प्रमाणात देठ सुखी या बुरशीजन्य
रोगामुळे फळाची मोठ्या प्रमाणात गळती झाल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
Related News
अकोट: अकोट तालुक्यातील लाडेगाव येथील शेतकऱ्याला, देवीदास येऊल यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्यामुळे पेरणी रखडली होती आणि शेतीचे नियोजन कोलमडले होते.शिकायत मिळाल्यावर अकोटचे...
Continue reading
मुंबईमध्ये श्री गणेश विसर्जन सोहळ्यासाठी चोख बंदोबस्त
Continue reading
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
तरी तातडीने आठ दिवसाच्या आत शेतीचे पंचनामे करून आर्थिक मदत देण्यात यावी या करिता शिवसेना उध्दव
बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने अकोट तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.अकोट तालुक्यातील उमरा,
अकोलखेड,पणज या मंडळातील संत्रा मृग बहाराचे देठ सुखी या बुरशीजन्य रोगामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
वेळेवर पाऊस न आल्यामुळे मृग बहार कमी प्रमाणात आलेला आहे.तसेच सतत नापीके
मुळे शेतकरी बांधव आर्थिक अडचणीत आला आहे.तरी आपल्या कार्यालयामार्फत वरील रोगाची पाहणी करून आठ
दिवसाच्या आत तातडीने पंचनामे करण्यात यावे व संकटात पडलेल्या शेतकरी बांधवांना आर्थिक
नुकसान भरपाई देण्यात यावी अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीपभाऊ बोचे
तालुका प्रमुख ब्रम्हकुमार पांडे शिवदुत रमेश पाटील खिरकर मा उपशहरप्रमुख विजयभाऊ ढेपे
शिवसेना उमरा सर्कल संघटक ऋषीकेश लोणकर शिवसैनिक अंकुश कुलट प्रथमेश बोरोडे सचिन सोनोने सोपान
सोनोने संकेत वरणकार अपुल पडोळे ज्ञानेश्वर चोपडे जयकुमार आमणकर अंबादास रेके
शिवदास मुरेकर विशाल ठाकरे यावेळी शिवसैनिक व शेतकरी उपस्थित होते.
Read more news here :https://ajinkyabharat.com/aurangzebachaya-samarthnavarun-abu-azhmivarvatan-thakkarya-shivaseneche-movement-akolid-poster/