स्वराज्य पक्षाचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती हे शिंदे सरकारच्या
विरोधात मोर्चा काढणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचं
अरबी समुद्रात भव्य स्मारक उभारण्याची घोषणा करण्यात आली.
Related News
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-मंगरूळपीर तालुक्यातील पार्डी ताड ते पिंपळखुटा या मुख्यमंत्री ग्राम सडक यो जनेंतर...
Continue reading
वाडेगाव:- ग्राम पंचायत समोर गेल्या दोन दिवसा पासून आमरण उपोष...
Continue reading
मात्र ते अद्यापपर्यंत पूर्ण झालेलं नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या
हस्ते शिवस्मारकाचं जलपूजन झालं. मात्र आता आठ वर्षे उलटून
गेली असताना अद्याप शिवस्मारकाचं काम झालेलं नाही. यावरून
छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज संभाजीराजे यांनी सरकारला
घेरलं आहे. येत्या सहा ऑक्टोबरला संभाजीराजे यांच्या नेतृत्वात
मोर्चा काढला जाणार आहे. मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया
परिसरात आंदोलन केलं जाणार आहे. संभाजीराजे यांनी शिंदे
सरकारला इशारा दिला आहे. अरबी समुद्रातील हे शिवस्मारक
अद्यापही कुठे दिसत नाही. चला तर मग, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी
जलपूजन केलेले अरबी समुद्रातील शिवस्मारक शोधायला, असं
म्हणत संभाजीराजे यांनी मोर्चाची हाक दिली आहे. चलो मुंबई हेच
का अच्छे दिन? असा सवालही संभाजी राजे यांनी केला आहे.
मुंबईच्या अरबी समुद्रात जगातील सर्वात उंच असे जागतिक दर्जाचे
भव्य शिवस्मारक साकारू, अशी स्वप्ने शिवप्रेमी जनतेला दाखवत
मागील तीन दशकांत राज्यात अनेक सरकार आली आणि गेली.
२४ डिसेंबर २०१६ रोजी भाजप शिवसेना प्रणित महायुती सरकारने
अत्यंत भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांच्या हस्ते अरबी समुद्रात शिवस्मारकाचे जलपूजन केले.
स्मारकाच्या कामांस सुरुवात झाल्याच्या अनेक बातम्या आल्या.
शासनाच्या रेकॉर्डवर या स्मारकासाठी कोट्यवधी रुपये खर्च
देखील झाले आहेत. येत्या काही दिवसांत या जलपूजन
कार्यक्रमास आठ वर्षे पूर्ण होतील, मात्र अरबी समुद्रातील हे
शिवस्मारक अद्यापही कुठे दिसत नाही चला तर मग, पंतप्रधान
नरेंद्र मोदींनी जलपूजन केलेले अरबी समुद्रातील शिवस्मारक
शोधायला रविवार, दि. ०६ ऑक्टोबर २०२४ रोजी, सकाळी ठीक
११ वाजता स्थळ : गेट वे ऑफ इंडिया, मुंबई
Read also: https://ajinkyabharat.com/recognition-of-eight-new-government-medical-colleges-in-the-state/