वारंवार आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असणारे
शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी काल (गुरूवारी)
सांगलीत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं आहे.
Related News
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष Emmanuel Macron यांचा भारत दौरा : ‘धुरंधर’च्या गाण्याने व्यक्त केला खास आभार संदेश
फ्रान्सचे राष...
Continue reading
भारताची केळी राजधानी – जळगावचा सुवर्ण प्रवास
भारतामध्ये केळी हे सर्वाधिक खाल्ले जाणारे आणि सहज उपलब्ध असलेले फळ आहे. सकाळच्या नाश्त्यातील फ्रूट बाउलपासून...
Continue reading
भोजपुरी स्टार Pawan Singh यांच्या शोच्या नावावर १४ लाखांची फसवणूक; आझमगढ पोलिसांकडून गुन्हा दाखल
Pawan Singh श...
Continue reading
PCOS असताना कॅलरी-डेफिसिट डायेट उलट का ठरू शकते? न्यूट्रिशनिस्टचा सल्ला – ‘डायेटिंग थांबवा, योग्य खा’
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत महिलांमध्ये
Continue reading
TRP रेस आठवडा ६: ‘KSBKBT 2’ पुन्हा अव्वल; ‘Anupamaa’ दुसऱ्या स्थानी, ‘Naagin 7’मध्ये इच्छाधारी ड्रॅगननंतर झपाट्याने वाढ
छोट्या पडद्यावरील मालिकांची TRP रे...
Continue reading
‘The 50’ चा ग्रँड फिनाले: शिव ठाकरे ठरला विजेता? २२ मार्चला होणार अधिकृत घोषणा
उच्च-दर्जाच्या सेलिब्रिटी रिअॅलिटी शो ‘The 50’ च्या पहिल्या पर्वाचा ग्रँ...
Continue reading
Bigg Boss Marathi 6 : तन्वी आणि प्रभूच्या नात्यात फूट, राखी सावंतने लावली काडी
Bigg Boss Marathi 6 चा घरातल्या परिस्थितीने पुन्हा एकदा प्र...
Continue reading
नागपुरात सोमवारी ‘शिव व्याख्यान’; राहुल गिरी करणार छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची गाथा उलगड
छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी जीवनकथेचा अनुभव घेण्याची संधी नागपुरवासी...
Continue reading
तर गांधी-नेहरुंच्या विचारावर टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र
मोदी हे देव माणूस आहेत. त्यांनी 370 कलम रद्द केले, आता
पाकव्याप्त काश्मीर परत घेतील अशी आशा बाळगूया असं म्हणत
त्यांनी गांधी नेहरुंच्या विचाराने देशाचा नरक झाला आहे, म्हणत
त्यांनी हल्लाबोल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देव माणूस
आहेत. मोदींच्यासारखे कणखर पंतप्रधान देशाला लाभले आहेत.
त्यांच्यामूळे काश्मिरमधील 370 कलम रद्द झाले आहे. आता ते
पाकव्याप्त काश्मीर परत घेतील अशी आशा बाळगूया असे
शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे. पेठ
येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या
अनावरण कार्यक्रमात संभाजी भिडे बोलत होते. छत्रपती शिवाजी
महाराज व धर्मवीर संभाजीराजे यांचे विचार सोडून आपण गांधी –
नेहरुंचे विचार आत्मसात केल्याने देशाचा नरक झाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी देवमाणूस आहेत, त्यांच्या मातोश्रींचं कौतुक
करावं तितकं थोडं आहे. त्यांनी 370 कलम रद्द केलं. आता पाक
व्याप्त काश्मीर परत घेतील, असं म्हणत त्यांनी मोदींवर कौतुकांचा
वर्षाव केला आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/two-agniveerans-died-in-nashik-while-loading-tophat-balls/