राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशाला सामंत बंधूंचा नकार होता.
त्यांना राजन साळवी नको होते. तरी शिंदेंनी साळवींना सेनेत घेतलं,
असा दावा विनायक राऊतांनी केला आहे
प्रसाद रानडे, रत्नागिरी: कोकणाचे उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी यांनी शिवसेनेचे
मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आता ठाकरे गटाचे नेते
माजी खासदार विनायक राऊत यांनी जोरदार टीका केली आहे.
Related News
कांवड यात्रेमुळे दिल्ली-देहरादून राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद; ११ जुलैपासून नियमन लागू
अकोला जिल्ह्यात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची संख्या ८० वर; २५ वर्षांत ३१९७ शेतकरी मृत्यूचे भीषण वास्तव
“आम्ही आतंकवादी की दहशतवादी?” – अविनाश जाधव यांचा पोलिसांवर संताप
उरळ पोलिसांची जुगार अड्यावर धाड!
ब्रिक्सवर ट्रम्प यांचे टॅरिफ बॉम्ब; भारतालाही फटका बसणार का?
“वारीच्या वाटेवर शाळेचा उत्सव; भक्तिरसात न्हाल्या चिमुकल्या भावना”
आलेगाव बाभुळगाव रस्ता बनला अपघाताचा
रेल्वे स्थानकावर निंबाच्या झाडाची फांदी तुटली, वन्यजीव सेवेमुळे वाचले साठ बगळे!
महामार्गावर डाळंबी जवळ कार पलटी एक जखमी
मुर्तिजापूर बसस्थानकावर अनोळखी व्यक्तीचा मृतदेह! परिसरात एकच खळबळ, ओळख अद्यापही गूढ!
अकोलखेड येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
अकोल्यातील १३५ वर्षांची ‘कच्छी मशीद’ आता डिजिटल; ‘अजान’ थेट मोबाईलवर ऐकता येणार!
शिंदे सेनेत उद्योग मंत्री उदय सामंत यांना राजन साळवी नको होते शिंदे सेनेत एकनाथ शिंदे विरुद्ध उदय सामंत असे
तुंबळ शीतयुद्ध तिकडे सुरू आहे त्यामुळे शिंदे सेनेत दोन गट पडले आहेत का? असाही सवाल त्यांनी उपस्थित केला.
विनायक राऊत यांनी जोरदार टीका राऊत यांनी करताना हा मोठा दावा केला आहे.
राजन साळवी यांचा थेट प्रवेश एकनाथ शिंदे यांनी केला. पण, राजन साळवी सामंत बंधूंना नको होते.
तरीसुद्धा एकनाथ शिंदे यांनी त्यांना मुंबईमध्ये बोलवून त्यांचा प्रवेश करून घेतला. त्या एकनाथ शिंदेंना माझी रत्नागिरीमध्ये ताकद किती आहे.
राजकारणामध्ये जर का मला डावललात तर तर किती भारी पडेल हे दाखविण्यासाठी
उदय सामंत यांनी काल एकनाथ शिंदे यांच्या उपस्थिती झालेल्या सभेत रत्नागिरी येथे शक्तिप्रदर्शन केलं आहे, असाही दावा विनायक राऊत यांनी केला आहे.
Read more here
https://ajinkyabharat.com/chengrachengarichya-ghatnela-migrant/