रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने मोटर वाहन कायद्यात
एक महत्त्वपूर्ण बदल होत आहे. तरुणाईसाठी मोटर वाहन
कायद्यात मोठा बदल होऊ घातला आहे. त्यामुळे त्यांच्या
Related News
अकोल्यात काँग्रेसला मोठा धक्का…
बी जे पी चा नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण?
“पूर्णपणे बिनबुडाचे आरोप” — राहुल गांधींच्या ‘मॅच फिक्सिंग’ दाव्यावर…
उभ्या असलेल्या ट्रक ट्रॉली आग लागल्या प्रकरणी पातुर पोलिसात तक्रार
अवैध डिझेल वाहतूक करणाऱ्या व्हॅन व दुचाकीचा अपघात
अकोट नगर परिषद कृती आराखड्यात जिल्ह्यातून प्रथम
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा जोमात!
दिल्लीत परतली उकाड्याची लाट; पारा ४० पार, उष्णतेच्या लाटेचा इशारा
पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा
दुचाकी अपघातात पत्नीचा दुर्दैवी मृत्यू; दानापूर परिसरात शोककळा
अकोट-अंजनगाव रस्त्यावर भीषण अपघात; ट्रकने ट्रॅक्टर व विटांचा ढिगार उडवला, सुदैवाने जीवितहानी नाही
आदिवासी हक्कांसाठी अनुसूचित जमाती आयोग महत्त्वाचे पाऊल
पंखांना कायद्याचं बळ मिळणार आहे. 16 वं वरीस आता
धोक्याचं नाही तर मोक्याचं राहणार आहे. स्कूटर-मोटारसायकल
चालवण्याच्या नियमात मोठा बदल होणार आहे. राजीव गांधी
सरकारच्या काळात मतदानाचा अधिकार जसा 21 व्या वर्षांहून
18 वर्षी देण्यात आला. तसाच वाहन चालवण्याबाबत हा नियम
मैलाचा दगड ठरणार आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग
मंत्रालयाने मोटर वाहन कायद्यात बदलाचा प्रस्ताव आणला
आहे. त्यातंर्गत अनेक मोटार अपघात न्यायाधिकरणातील
प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी 12 महिन्यांचा
कालावधी देण्यात येईल. याशिवाय नवीन संशोधनानुसार
मोटारसायकलच्या व्यावसायिक वापरासाठी कंत्राटी वाहतुकी
साठी मान्यता देण्यात येईल. त्यामुळे सध्याच्या रॅपिडो आणि
युबर यासारख्या कंपन्यांना कायदेशीररित्या दुचाकीचा
व्यावसायिक वापर करता येईल.
Read also: https://ajinkyabharat.com/special-navratri-devi-darshan-yatra-for-navratri-devotees/