मुंबईतील 36 मतदारसंघांसाठी महत्त्वाचा निर्णय
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अपेक्षित मदत न केल्यामुळे
भाजपला मोठा फटका बसला होता. मुंबईसह राज्यभरात याचा प्रभाव
Related News
बिहारमधील मतदार यादी पुनरिक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान; ADRची याचिका
वारंवार तक्रार करूनही गटविकास अधिकारी यांची कारवाई करण्यास टाळटाळ
अकोला : 16 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग; ऑटोचालकाने घेतला हाताला आणि दंडाला चावा – आरोपीला अटक
अकोट | नऊ वर्षांच्या मुलाचा अमानुष खून – आईच्या जिवलगावरून जीव घेतला!
कापशी रस्त्यावरील अपूर्ण सर्विस रोड जीवघेणा ठरत आहे!
धामणा बुद्रुकमध्ये कॉलराचा उद्रेक; एका नागरिकाचा मृत्यू, गावात भीतीचं वातावरण
रिधोरा : नाग प्रजातीचा विषारी साप घरात आढळला;
पिंपळखुटा येथील चोरी गेलेले गोवंश पोलिसांनी पकडले
धामणा बुद्रुक येथे कॉलऱ्याचा शिरकाव; एकाचा मृत्यू, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
अकोल्यातील शेतकऱ्याचा मुलगा बनला ‘क्रिकेट पंच’
धोंडा आखर येथे ‘प्रधानमंत्री धरती आबा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
परशुराम नाईक विद्यालयाचे तंबाखू मुक्त अभियान कौतुकास्पद – न्यायाधीश आर. एन. बंसल यांची प्रशंसा
जाणवला होता. त्यामुळे भाजपच्या लोकसभेच्या जागांची संख्या 23 वरुन
9 पर्यंत खाली घसरली होती. या पार्श्वभूमीवर आता भाजपला उपरती झाली असून
आगामी विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीमध्ये
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांना सामील करुन घेतले जाईल.
विधानसभा निवडणुकीसाठी संघाचे कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत.
मुंबईतील 36 मतदारसंघांमध्ये भाजपवर संघाची करडी नजर राहणार आहे.
संघाच्या हिंदुत्वाच्या अजेंड्यावरच भाजप मुंबईत लढेल,
असे पक्षांतर्गत सूत्रांकडून सांगितले जात आहे. भाजपच्या विधानसभेपासून
बुथनिहाय बैठकीत संघाचा प्रतिनिधी सामील होणार आहे.
त्यामुळे विधानसभा निवडणुकीत प्रचाराची भाजपची रणनीती
निश्चित करण्यात संघाची भूमिका महत्त्वाची असेल.
Read also: https://ajinkyabharat.com/first-food-supply-through-drone-stuck-in-water/