2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियाच्या पहिल्याच सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने एक चूक केली.
2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियाच्या पहिल्याच सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने एक चूक केली.
ज्यामुळे टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलची हॅटट्रिक हुकली. ज्यामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांचे मन तुटले.
Related News
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आदमपूर येथील हवाई तळावर जाऊन
भारतीय जवानांना उद्देशून ठाम आणि प्रेरणादायी संदेश दिला. या कारवाईनंतर पंतप्रधानांनी थेट सीमेवर
क...
Continue reading
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेणारे भूषण गवई यांच्याबाबत संपूर्ण देशात अभिमानाची लाट आहे.
अमरावतीच्या मातीतून आलेल्या गवई यांच्या मातोश्री कमलाताई ...
Continue reading
महाराष्ट्र बोर्डाच्या २०२५ च्या दहावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून,
यंदाही विद्यार्थ्यांची यशाची टक्केवारी उंचावलेली दिसून येते. मात्र जे विद्यार्थी या परीक्षेत अपयशी ठर...
Continue reading
महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा थेट परिणाम आता जनतेच्या खिशावर दिसून येतोय.
भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले असून, फरसबी, गवार, मटार यांसारख्या भाज्यांनी शंभरी पार केली आहे.
यामुळे रोजच्...
Continue reading
पाकिस्तानी कलाकारांनी भारताविरोधात अपमानास्पद वक्तव्य केल्यानंतर, त्याला आता चोख प्रतिसाद दिला जात आहे.
फवाद खान आणि माहिरा खान यांच्यावरील कारवाईचा फटका आता प्रत्यक्ष त्यांच्या क...
Continue reading
किन्हीराजा | प्रतिनिधी
किन्हीराजा येथील शेतकरी आणि माजी सरपंच वैजनाथ आप्पा वसंत गोंडाळ यांच्या
शेतात घडलेल्या दुर्दैवी अपघातात ३ जनावरांचा विजेच्या शॉकने मृत्यू झाला आहे.
गोंडाळ...
Continue reading
रात्रभर मचानावर बसून निसर्गप्रेमींनी घेतली प्राण्यांची नोंद.
शेलुबाजार वार्ता :- श्याम अपूर्वा .१३
बौद्ध पौर्णिमेच्या लख्ख चंद्रप्रकाशात वाशीम-अकोला जिल्ह्याच्या सीमेलगत असल...
Continue reading
पुणे | १३ मे २०२५
सातत्याने आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकरी आणि नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
मान्सून अंदमानात दाखल झाला असून पुढील काही दिवसांत
महाराष्ट्रातही (६ जून र...
Continue reading
श्रीनगर | १३ मे २०२५
जम्मू-काश्मीरच्या शोपियां जिल्ह्यातील शुकरू-केलर परिसरात आज पहाटेपासून सुरक्षा दल आणि
अतिरेक्यांमध्ये भीषण चकमक झाली. या कारवाईत सुरक्षा दलांनी तीन पाकिस्ता...
Continue reading
नवी दिल्ली | १३ मे २०२५
"ऑपरेशन सिंदूर"द्वारे पाकिस्तान आणि तिथे आश्रय घेतलेल्या दहशतवाद्यांना जोरदार चपराक दिल्यानंतर
आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदमपूर एअरबेसला भेट द...
Continue reading
नवी दिल्ली | १३ मे २०२५केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (CBSE) इयत्ता बारावीचा निकाल आज अधिकृतरित्या जाहीर करण्यात आला आहे.
यंदा 88.39% विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, हा निकाल ग...
Continue reading
mahahsscboard.in वर दुपारी 1 वाजता लिंक सक्रिय"
मुंबई | १३ मे २०२५
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये झालेल्या
इयत्ता दहावी...
Continue reading
दुबईमध्ये बांगलादेशविरुद्ध टीम इंडियाच्या पहिल्या सामन्यात फिरकी गोलंदाज
अक्षर पटेल त्याची हॅटट्रिक पूर्ण करण्याच्या जवळ होता, पण कर्णधार रोहितने एक अतिशय सोपा झेल सोडला.
टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपला पहिला सामना बांगलादेशविरुद्ध
गुरुवार 20 फेब्रुवारी रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल आहे. या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक
जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या बांगलादेश संघाची
या सामन्यात सुरुवात खूपच खराब झाली आणि संघाने पहिल्या 2 षटकात 2 गडी गमावले. यानंतर, संघाची तिसरी
विकेट 26 धावांवर पडली, परंतु 35 धावांवर अक्षर पटेलने बांगलादेशची चौथी आणि पाचवी विकेट घेतली.
त्यावेळी तो हॅटट्रिक पूर्ण करण्याच्या अगदी जवळ होता, पण रोहितने झेल सोडला आणि हॅटट्रिक हुकली.
रोहितने हात जोडून मागितली माफी
सलग 8 षटकांच्या वेगवान गोलंदाजीनंतर कर्णधार रोहित शर्माने नवव्या षटकात
अक्षर पटेलच्या हातात चेंडू दिला. या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर त्याने तन्जीद हसनला झेलबाद केले,
ज्याने 25 चेंडूत 25 धावा केल्या होत्या. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर त्याने मुशफिकुर रहीमला शून्यावर झेलबाद केले
आणि त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. सलग 2 चेंडूत 2 बळी घेतल्यानंतर अक्षरला हॅटट्रिकची संधी होती.
या षटकाच्या चौथ्या चेंडूवर झहीर अलीने खेळलेला शॉट स्लिपमध्ये रोहितकडे गेला.
पण रोहित तो झेल घेऊ शकला नाही.
रोहितच्या या चुकीवर कोणत्याही भारतीय खेळाडूला विश्वास बसला नाही.
स्टेडियममध्ये बसलेले प्रेक्षकही आश्चर्यचकित झाले आणि त्यांना त्यांच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता.
कर्णधार रोहित स्वतः खूप रागावलेला दिसला आणि त्याने जोरात मैदानावर हात आपटायला सुरुवात केली
आणि नंतर यानंतर रोहित शर्माने हात जोडून माफी मागितली. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात हॅटट्रिक घेणारा अक्षर पहिला
भारतीय आणि दुसरा गोलंदाज बनला असता पण त्याने ही संधी गमावली.
Click here for more updates : https://ajinkyabharat.com/shegav-nagrit-sant-gajanan-maharaj-manifested-dinacha-mangal-gajar/