राज्यातील १४ आयटीआयचे नामांतर करण्यात आले आहे.
कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी हा निर्णय घेतला
असून आयटीआयला नाव देताना सामाजिक व जातीय
Related News
कांवड यात्रेमुळे दिल्ली-देहरादून राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद; ११ जुलैपासून नियमन लागू
अकोला जिल्ह्यात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची संख्या ८० वर; २५ वर्षांत ३१९७ शेतकरी मृत्यूचे भीषण वास्तव
“आम्ही आतंकवादी की दहशतवादी?” – अविनाश जाधव यांचा पोलिसांवर संताप
उरळ पोलिसांची जुगार अड्यावर धाड!
ब्रिक्सवर ट्रम्प यांचे टॅरिफ बॉम्ब; भारतालाही फटका बसणार का?
“वारीच्या वाटेवर शाळेचा उत्सव; भक्तिरसात न्हाल्या चिमुकल्या भावना”
आलेगाव बाभुळगाव रस्ता बनला अपघाताचा
रेल्वे स्थानकावर निंबाच्या झाडाची फांदी तुटली, वन्यजीव सेवेमुळे वाचले साठ बगळे!
महामार्गावर डाळंबी जवळ कार पलटी एक जखमी
मुर्तिजापूर बसस्थानकावर अनोळखी व्यक्तीचा मृतदेह! परिसरात एकच खळबळ, ओळख अद्यापही गूढ!
अकोलखेड येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
अकोल्यातील १३५ वर्षांची ‘कच्छी मशीद’ आता डिजिटल; ‘अजान’ थेट मोबाईलवर ऐकता येणार!
समीकरणांचा विचार करण्यात आल्याचं देखील त्यांनी म्हटले आहे.
ठाण्यातील आयटीआयला धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव देण्यात
आले आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर जेथे शिकले त्या एल्फिन्स्टन
महाविद्यालयातील आयटीआयला बाबासाहेबांचे नाव देण्यात आले
आहे. कोल्हापूरच्या आयटीआयला शाहू महाराजांचे आणि बीडच्या
आयटीआयला विनायक मेटे यांचे नाव देण्यात आले आहे. नवी
मुंबईतील आयटीआयला दि.बा पाटील यांचे नाव देण्यात आले
आहे. याशिवाय लोहगाव विमानतळाचे नाव जगद्गुरु संत तुकाराम
महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ पुणे असे करण्याचा निर्णय
घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की,
ठाण्यातील आयटीआयला धर्मवीर दिघेंचे नाव देण्यात आले आहे.
पुणे विमानतळाला संत तुकाराम महाराजांचे नाव देण्यात आले
आहे. सर्वसामान्यासाठी अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले
आहेत. विनायकराव मेटेंचे कार्य मोठे आहेत. त्यामुळे त्यामुळे
सरकारकडुन एक छोटासा प्रयत्न म्हणून त्यांचं ही नाव देण्यात
आलं आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/sarpanch-deputy-sarpanch-will-be-honored-with-double/