संजय राऊतांचा प्रकाश आंबेडकरांना टोला
काही दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडी प्रमुख प्रकाश आंबेडकर
यांनी खरी शिवसेना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आहे, असं वक्तव्य केलं होतं.
Related News
MTV Splitsvilla 16 मध्ये हिंसाचाराचा वाद! दिक्षा पवारवर चाहत्यांचा संताप; आकांक्षा चौधरीसोबत नेमकं काय घडलं?
रिअॅलिटी शोच्या दुनियेत सध्या सर्वाधिक चर्चेत असलेला शो म्हणजे MTV Spl...
Continue reading
फक्त 7 दिवसांत डोळ्यांखालील काळी वर्तुळे गायब? तज्ञ सांगतात प्रभावी उपाय आणि महत्त्वाच्या सवयी
आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत प्रत्येकजण काम, ताण आणि जब...
Continue reading
मूकबधिर विद्यार्थ्यांच्या हास्यातून उमटली बाबासाहेबांना खरी आदरांजली; महावितरणचा अनोखा ‘सेवा उत्सव’
नागपूर, दि. 13 एप्रिल 2026 : समाजातील वंचित, दुर्बल आणि विशेष घटकांच्या उन्नतीस...
Continue reading
Ola Electric ची धडाकेबाज एन्ट्री! S1 X+ 5.2 kWh ई-स्कूटर लाँच; 320 किमी रेंज, 1.29 लाखांची आकर्षक किंमत
भारतामध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर
Continue reading
वानखेडेवर रंगलेल्या सामन्यात वादग्रस्त क्षण; कॉमेंट्रीदरम्यान सुनील गावस्कर संतापले, ‘आधी मैदानाबाहेर जा’ असा सल्ला
मुंबईतील वानखेडे स्टेडियम...
Continue reading
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; सर्वसामान्यांना दिलासा, खरेदीसाठी आजचा दिवस अनुकूल
गेल्या काही दिवसांपासून सतत चढ-उतार पाहणाऱ्या सराफ बाजारात आज, 13 एप्रिल रोजी मोठी घसरण नोंदवली...
Continue reading
होर्मुझ खाडीवरून अमेरिका-इराण तणाव शिगेला; चीनची स्पष्ट भूमिका, जागतिक राजकारणात खळबळ
मध्य पूर्वेत सुरू असलेल्या अमेरिका आणि इराण यांच्यातील तणावाने पुन्हा एकदा गंभीर वळण घेतले आह...
Continue reading
राज्य मंत्रिमंडळाचे 7 मोठे निर्णय जाहीर; नोकरभरती सुधारणा ते 6 जिल्ह्यांना ‘आकांक्षित जिल्हा’ दर्जा
राज्य मंत्रिमंडळाची आज मुख्यमंत्री देव...
Continue reading
दरम्यान प्रकाश आंबेडकरांच्या या वक्तव्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत
यांनी प्रकाश आंबेडकरांना खोचक टोला लगावलाय.
“बाबासाहेब आंबेडकरांचे खरे वारसदार रामदास आठवले आहेत”,
असं म्हणत संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकरांना लक्ष केलय.
ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
संजय राऊत म्हणाले, लोचट मुख्यमंत्री दिल्लीच्या दारात गेलाय.
मुख्यमंत्री लोचट मजनू आहे. अतिशय लोचट मुख्यमंत्री दिल्लीच्या दारात गेलाय.
यापूर्वी दिल्लीसमोर झुकणारे अनेक मुख्यमंत्री पाहिले, पण इतका लोचट
मुख्यमंत्री पाहिला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला
वेदना होईल असं वर्तन मुख्यमंत्री करतात. हे दिल्लीचे पोपट म्हणून बोलतात.
ज्या दिवशी त्यांना दिल्ली पायाशी ठेवणार. महाराष्ट्राला बदल हवाय
त्यासाठी आम्ही कंबर कसतो आहोत, असं खासदार संजय राऊत म्हणाले.
Read also: https://ajinkyabharat.com/thar-rocks-and-ola-electric-bike-to-be-launched-on-august-15/