कडक उन्हाळ्यानंतर पावसाळा आला की आनंदाचे वातावरण पसरते.
घाम, उकाडा यापासून सुटका होते.
Related News
अकोट: अकोट तालुक्यातील लाडेगाव येथील शेतकऱ्याला, देवीदास येऊल यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्यामुळे पेरणी रखडली होती आणि शेतीचे नियोजन कोलमडले होते.शिकायत मिळाल्यावर अकोटचे...
Continue reading
मुंबईमध्ये श्री गणेश विसर्जन सोहळ्यासाठी चोख बंदोबस्त
Continue reading
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-मंगरूळपीर तालुक्यातील पार्डी ताड ते पिंपळखुटा या मुख्यमंत्री ग्राम सडक यो जनेंतर...
Continue reading
पावसाने वातावरणातील गरमी कमी होते.
अर्थात, पावसाची विविध रूपे या काळात पाहायला मिळतात.
पावसाळ्यात थोडीफ्फार काळजी आपण घेतच असतो.
पण, त्यातही डोळ्यांची काळजी घेण्याची विशेष गरज असते.
विविध प्रकारचे संसर्ग पावसाळ्यात होऊ शकतात.
विशेषतः लहान मुले, महाविद्यालयीन विद्यार्थी यांना डोळ्यांची काळजी घेणे आवश्यक असते.
कारण ते सतत बाहेर राहात असल्याने संसर्ग होण्याचा धोका त्यांना अधिक असतो.
जूनच्या मध्यापासून सप्टेंबरपर्यंत असलेल्या पावसाने उमसल्यासारखे होते.
जुलैमध्ये पावसाचा जास्त जोर असतो.
माणसाच्या शरीरातील नाजूक अवयव असणाऱ्या डोळ्यांवर बाहेरील वातावरणाचे परिणाम होत असतात.
या काळात प्रदूषणही अधिक असते.
अशा वातावरणात, धावपळीच्या जीवनात लोक डोळ्यांची काळजी घेण्याविषयी तितकेच सतर्क नसतात.
पावसाळ्यात डोळ्यांना काही सर्वसाधारण संसर्ग दिसून येतात.
डोळे येणे: कन्जक्टिव्हायटिस अर्थात डोळे येणे.
यामध्ये डोळ्याच्या आतील पांढरा भाग तसेच पापणीचा आतील भाग याला कंटक्टीवा असे म्हटले जाते.
डोळ्याच्या या भागात जळजळ होणे, लाल होणे,
सूज येणे यालाच आपण डोळा येणे किंवा कन्जक्टिव्हायटिस असे म्हणतो.
त्याचे मुख्य कारण आहे संसर्ग आणि अॅलर्जी.
पावसाळ्यात जो विषाणूजन्य ताप येतो त्याचा परिणाम म्हणूनही
डोळे येणे किंवा कन्जक्टिव्हायटिस होतो.
पावसाळ्यात हाच त्रास अधिक प्रमाणात होतो.
मुख्य म्हणजे कन्जक्टिव्हायटीसचा संसर्गही मोठ्या प्रमाणात आणि वेगाने होतो.
रांजणवाडी आय स्टाई म्हणजे रांजणवाडी.
पापण्यांच्या आसपास लाल होऊन येर्णाया सुजेला रांजणवाडी म्हणतात.
रांजणवाडीत पू होतो आणि ती फुटून पू बाहेर येऊन
त्याचा पूर्ण निचरा झाल्याशिवाय ती बरी होत नाही.
अस्वच्छ हातांनी डोळे चोळल्यास रांजणवाडी होऊ शकते
किंवा जीवाणूंमुळेही ती होते.
पावसाळ्याच्या सुरुवातीच्या काळात रांजणवाडी हा
आजार सर्वसाधारणपणे आढळतो.
Read also: https://ajinkyabharat.com/kalki-2898-ad-written-and-directed-by-nag-ashwin/