कडक उन्हाळ्यानंतर पावसाळा आला की आनंदाचे वातावरण पसरते.
घाम, उकाडा यापासून सुटका होते.
Related News
कार्यालयीन वेळेत अधिकारी-कर्मचारी गायब; नागरिक त्रस्त**
अकोला | प्रतिनिधी : श्रीकांत पाचकवडे
अकोला जिल्हा परिषदेतील कारभार पुन्हा एकदा रामभरोसे असल्याचे चित्र समोर आले आहे.
ग्रा...
Continue reading
अकोला प्रतिनिधी | ४ एप्रिल २०२५
अकोल्याच्या कमाल तापमानात पुन्हा वाढ झाली आहे. काल (३ एप्रिल) अकोल्याचे
तापमान ४३.२ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले होते.
मात्र आज (४ एप्रिल) तापम...
Continue reading
पातूर तालुका प्रतिनिधी | माझोड
राज्य महामार्ग क्रमांक २८४ वरील माझोड - बाभुळगाव रस्त्याचा कि.मी. ५२ ते ६५ दरम्यानचा भाग अत्यंत खराब
झाल्यामुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणावर...
Continue reading
अकोट (प्रतिनिधी):
केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या
NMMS (National Means-cum-Merit Scholarship) परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून,
भा...
Continue reading
अकोट (प्रतिनिधी) –
"सहकारातून समृद्धी" ही केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना देशातील सहकारी चळवळीला
गतिमान करण्यासाठी असून तळागाळातील लोकांपर्यंत सहकाराच्या माध्यमातून आर्थिक प्र...
Continue reading
पातूर (तालुका प्रतिनिधी) –
सावता परिषदेच्या पातूर तालुकाध्यक्षपदी अजय ढोणे यांची निवड नुकतीच करण्यात आली
असून त्यांना नियुक्ती पत्र देऊन औपचारिक नियुक्ती देण्यात आली.
अजय ढोणे ह...
Continue reading
बोरगाव मंजू | प्रतिनिधी
अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू येथील एका ३४ वर्षीय युवक शेतकऱ्याने सततच्या नापिकी व कर्जबाजारीपणामुळे
शेवटी जीवनयात्रा संपवण्याचा हृदयद्रावक निर्णय घेतला.
...
Continue reading
अकोला | प्रतिनिधी
दिनांक ६ एप्रिल २०२५ रोजी श्रीराम नवमीच्या शुभमुहूर्तावर अकोला शहरात विविध धार्मिक
कार्यक्रम आणि शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे.
श्रीराम मंदिरासह संपूर्ण श...
Continue reading
कळंबी महागाव | प्रतिनिधी
अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील ग्राम लोहारा येथील सर्वज्ञ विद्या मंदिर येथे
वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वल...
Continue reading
मुंबई | लाइफस्टाइल डेस्क: सध्या ताणतणावाचं आणि धकाधकीचं जीवन जगताना
अनेकांना डोळ्यांखालची काळसर वर्तुळे ही सामान्य पण त्रासदायक समस्या वाटू लागली आहे.
ही समस्या केवळ सौंदर्यावर प...
Continue reading
मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी कोर्टात
करुणा शर्मा यांच्याशी संबंधाबाबत मोठा दावा करत खळबळ उडवून दिली आहे.
करुणा शर्मा या धन...
Continue reading
आज समाजात आभासी जीवनाला महत्त्व प्राप्त झाले आहे.
समाज माध्यमाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
सिनेमातील, स्वप्नातील जीवन सत्यात उतरावे असे प्रत्येकाला वाटते.
यामुळे न...
Continue reading
पावसाने वातावरणातील गरमी कमी होते.
अर्थात, पावसाची विविध रूपे या काळात पाहायला मिळतात.
पावसाळ्यात थोडीफ्फार काळजी आपण घेतच असतो.
पण, त्यातही डोळ्यांची काळजी घेण्याची विशेष गरज असते.
विविध प्रकारचे संसर्ग पावसाळ्यात होऊ शकतात.
विशेषतः लहान मुले, महाविद्यालयीन विद्यार्थी यांना डोळ्यांची काळजी घेणे आवश्यक असते.
कारण ते सतत बाहेर राहात असल्याने संसर्ग होण्याचा धोका त्यांना अधिक असतो.
जूनच्या मध्यापासून सप्टेंबरपर्यंत असलेल्या पावसाने उमसल्यासारखे होते.
जुलैमध्ये पावसाचा जास्त जोर असतो.
माणसाच्या शरीरातील नाजूक अवयव असणाऱ्या डोळ्यांवर बाहेरील वातावरणाचे परिणाम होत असतात.
या काळात प्रदूषणही अधिक असते.
अशा वातावरणात, धावपळीच्या जीवनात लोक डोळ्यांची काळजी घेण्याविषयी तितकेच सतर्क नसतात.
पावसाळ्यात डोळ्यांना काही सर्वसाधारण संसर्ग दिसून येतात.
डोळे येणे: कन्जक्टिव्हायटिस अर्थात डोळे येणे.
यामध्ये डोळ्याच्या आतील पांढरा भाग तसेच पापणीचा आतील भाग याला कंटक्टीवा असे म्हटले जाते.
डोळ्याच्या या भागात जळजळ होणे, लाल होणे,
सूज येणे यालाच आपण डोळा येणे किंवा कन्जक्टिव्हायटिस असे म्हणतो.
त्याचे मुख्य कारण आहे संसर्ग आणि अॅलर्जी.
पावसाळ्यात जो विषाणूजन्य ताप येतो त्याचा परिणाम म्हणूनही
डोळे येणे किंवा कन्जक्टिव्हायटिस होतो.
पावसाळ्यात हाच त्रास अधिक प्रमाणात होतो.
मुख्य म्हणजे कन्जक्टिव्हायटीसचा संसर्गही मोठ्या प्रमाणात आणि वेगाने होतो.
रांजणवाडी आय स्टाई म्हणजे रांजणवाडी.
पापण्यांच्या आसपास लाल होऊन येर्णाया सुजेला रांजणवाडी म्हणतात.
रांजणवाडीत पू होतो आणि ती फुटून पू बाहेर येऊन
त्याचा पूर्ण निचरा झाल्याशिवाय ती बरी होत नाही.
अस्वच्छ हातांनी डोळे चोळल्यास रांजणवाडी होऊ शकते
किंवा जीवाणूंमुळेही ती होते.
पावसाळ्याच्या सुरुवातीच्या काळात रांजणवाडी हा
आजार सर्वसाधारणपणे आढळतो.
Read also: https://ajinkyabharat.com/kalki-2898-ad-written-and-directed-by-nag-ashwin/