जम्मू-काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस
नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी पुन्हा निवडणुकीच्या
तयारीला लागले आहेत. राहुल गांधींनी आता दिल्ली विधानसभा
Related News
नगर परिषद शिक्षक सहकारी पत संस्था अकोटच्या अध्यक्षपदी तसलीम ताहेर पटेल यांची अविरोध निवड
शतकानुशिक परंपरेची साक्ष — आसरा माता यात्रा भक्तिभावात पार
ज्ञानेश्वर वरघट पेडगाव वार्ताहर कळंबा बोडखे येथील जनतेचा पाण्यासाठी आक्रोश
अकोला रेल्वे स्टेशन परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी जेरबंद
शेतकरी आत्महत्या ग्रस्त निराधार बालकांना शिक्षणासाठी मदतीचा हात; माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते आर्थिक मदत वाटप
शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश; अकोट तालुका आढावा बैठक उत्साहात पार
सुरत कलकत्ता हायवे क्रमांक त्रेपन्न वर भीषण अपघात; कार चालक गंभीर जखमी
गौण खनिज प्रकरणात पेंडींग असलेल्या दंडाची वसुली रखडली; तहसीलदारांवर टिका
परप्रांतीय कंपन्यांची मुजोरी मोडत स्थानिकांना मिळवून दिला रोजगार….
अकोटात सद्भावना आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन
भगवान महावीर जयंतीनिमित्त अकोल्यात भव्य रॅलीचे आयोजन
अकोल्यात पुन्हा हिट अँड रन, घटनेचा थरार सीसीटीव्ही मध्ये कैद
निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी
काँग्रेसने राहुल गांधी यांच्या नेतृत्वात १४ जानेवारी ते ३० मार्च
दरम्यान मणिपूर ते महाराष्ट्र अशी भारत न्याय यात्रा काढली होती.
आता काँग्रेस २३ ऑक्टोबरपासून दिल्लीत न्याय यात्रा
काढण्याच्या तयारीत आहे. या न्याय यात्रेदरम्यान दिल्लीतील
भाजपच्या तीन वेळा विजयी खासदारांच्या अपयशाचा मुद्दा
ठळकपणे मांडणार आहे. काँग्रेसची न्याय यात्रा २३
ऑक्टोबरपासून दिल्लीतून सुरू होणार आहे. या यात्रेत राहुल गांधी
आणि प्रियांका गांधी सहभागी होणार आहेत. सणांच्या
पार्श्वभूमीवर ही यात्रा २३ ऑक्टोबरपासून २८ नोव्हेंबरला संपेल.
काँग्रेस न्याय यात्रेच्या पहिल्या ही यात्रा २३ ते २८ ऑक्टोबर
दरम्यान निघणार आहे ते १० नोव्हेंबर, १२ ते आणि शेवटच्या
नोव्हेंबर या टप्प्यात २० ते २८ कालावधीत निघणार आहे.
यासोबतच दिल्लीचे नायब आप सरकार देखील न्याय मोदी
सरकार, राज्यपाल आणि यांच्यातील वादावर यात्रेतून प्रकाश
टाकला जाणार आहे. केजरीवाल सुरू होऊन टप्प्यांतर्गत. त्यानंतर
४ १८ नोव्हेंबर या सरकार आणि आपचे मद्य धोरण
प्रकरणाला लक्ष्य करण्याबरोबरच त्यांच्या धोरणांवरही
काँग्रेसकडून निशाणा साधला जाणार आहे. पंजाब आणि
हरियाणाच्या धर्तीवर दिल्लीतही काँग्रेस आणि आपमध्ये युती
होणार नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे न्याय यात्रेतून
काँग्रेसला निवडणुकीत मोठा फायदा मिळण्याची अपेक्षा आहे.
यात्रेदरम्यान, काँग्रेसकडून दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला
दीक्षित यांच्या कार्यकाळाची आठवण करून दिली जाणार आहे.