कोकण, मध्य महाराष्ट्र मध्येही पाऊस बरसणार
हवामान विभागाचा अंदाज
यंदाचा मान्सून परतीच्या वाटेवर असताना देखील राज्यात
Related News
मोफत महाआरोग्य शिबिर..
RCB च्या विजयाचा आनंद साजरा करताना चाहत्यांचा मृत्यू
बेंगलोर मध्ये आरसीबी (RCB) ची विक्ट्री परेड मध्ये सात लोकांचा मृत्यू…
तेल्हारा शहरातील घरकुल लाभार्थ्यांना उर्वरित टप्प्यांचे पैसे लवकर देण्याची मागणी भाजप शिष्टमंडळाची
रोहित पवारांना अमोल मिटकरी यांचा टोला – “हेलिकॉप्टरमधून उतरा, ग्राउंड लेव्हलवर या!
गोरखपूरमध्ये पतीने पत्नीचा गळा चिरून केला खून…
लखनऊ – कानपूर रॅपिड रेल प्रकल्पाला हिरवा कंदील, एलडीएकडून NOC मंजूर
पिंजर येथे जिओ कंपनीचे मोबाईल नेटवर्क सलाईनवर….
मानसून कधी देणार उत्तराखंडमध्ये दस्तक?
संगीता जाधव यांची राज्य सरचिटणीस पदी निवड;
शिवाजी नगर शेत शिवारात जंगली जनावराचा हल्ला
राज्यभरात कोरोनाचे रुग्ण…
अनेक ठिकाणी संध्याकाळच्या वेळेस जोरदार बरसत असल्याचं
चित्र मागील काही दिवसांपासून बघायला मिळत आहे. आज
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुणे, कोकण आणि
मध्य महाराष्ट्रात पाऊस जोरदार बरसण्याचा अंदाज आहे.
पावसासोबत वीजांचा कडकडाट देखील होण्याचा अंदाज आहे.
या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सावधानता बाळगावी असे आवाहन
हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे. हवामान विभागाच्या
अंदाजानुसार आज 16 ऑक्टोबर दिवशी पुणे, ठाणे, रायगड,
सिंधुदुर्ग, नाशिक, सातारा, अहमदनगर, कोल्हापूर या भागामध्ये
वीजांच्या कडकडाटासह पाऊस बरसणार आहे. वीजा चमकत
असताना सुरक्षित ठिकाणी रहावं असं आवाहन करण्यात आले
आहे. मराठवाड्यामध्ये आज हलक्या सरींचा अंदाज आहे. त्यामुळे
जोरदार सरी नसल्या तरीही शेतकर्यांनी पिकांचं रक्षण करण्याचा
सल्ला देण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार,
पावसाच्या सरी या पुढील 5 दिवस कायम बरसत राहणार आहेत.
त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणं आवश्यक आहे. सध्या राज्यात
काही ठिकाणी दिवसा उन्हाचा प्रखर तडाखा आणि संध्याकाळी
पावसाच्या दमदार सरी हजेरी लावत आहेत.
Read also: https://ajinkyabharat.com/andheritil-riya-palace-building-massive-fire-tighancha-death/