राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात झाली असून
मध्यरात्रीपासूनच ढगांच्या गडगडाटासह पाऊस सुरू झाला आहे.
कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातही पावसाने जोरदार
Related News
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुणे, सोलापूर,
सांगली, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, हिंगोली, परभणीसह अनेक
जिल्ह्यात वरुणराजाचं आगमन झालं आहे. मात्र, या परतीच्या
पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत असून अनेक ठिकाणी
फळबागा धोक्यात आल्या आहेत. तर, काही ठिकाणी खरीपची
पिकेही पाण्यात गेल्याचं चित्र आहे. पुणे शहरात अचानक दुपारी
आलेल्या मुसळधार पावसामुळे पुणेकरांची चांगलीच दमछाक
झाली. पुणे शहरासह ग्रामीण भाग, त्याचबरोबर धरण क्षेत्रात
देखील पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यानंतर, पुण्यातील
टिळक रस्त्यावर पाणी साचलं होतं, अनेक रस्त्यांवर पाणी
साचलेलं असून रस्त्यांवर स्लो ट्रॅफिक पाहायला मिळतंय.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील तीन ते चार दिवस असाच
पाऊस पुणे शहर आणि आजूबाजूच्या परिसरात असणार आहे.
तसेच, राज्यातील विविध भागात पुढील 3 ते 4 दिवस पावसाचा
अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/president-of-ashutosh-gowarikar-international-film-festival/