पुणे न्यायालयाने एका जुन्या प्रकरणात लोकसभेचे विरोधी पक्षनेते
राहुल गांधी यांना समन्स बजावले आहे. वीर सावरकर यांचे पणतू
सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात फौजदारी
Related News
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
खटला दाखल केला होता. मार्च २००३ साली इंग्लंडच्या दौऱ्यात
राहुल गांधी यांनी हिंदुत्ववादी विचारसरणीबाबत बदनामीकारक
विधान केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.
वीर सावरकर यांचे पणतू सात्यकी सावरकर यांनी मागच्या वर्षी
एप्रिल महिन्यात पुणे सत्र न्यायालयात राहुल गांधींच्या विरोधात
तक्रार दाखल केली होती. राहुल गांधी यांनी वीर सावरकर
यांच्याबाबत अपमानजनक विधान केल्याचा त्यांनी आरोप केला
होता. सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांनी ५ मार्च २०२३
रोजी इंग्लंड येथे केलेल्या एका भाषणाचा व्हिडीओ यासाठी सादर
केला होता. या प्रकरणी राहुल गांधी यांना आता २३ ऑक्टोबर
रोजी न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
इंडिया टुडेने सदर बातमी दिली आहे. सात्यकी सावरकर आपल्या
तक्रारीत म्हणाले की, राहुल गांधी गेल्या काही वर्षांपासून
सातत्याने माझे आजोबा सावरकर यांचा जाणूनबुजून अवमान
करत आहेत. लंडन येथे ५ मार्च २०२३ रोजी ओव्हरसिस काँग्रेसला
संबोधित करताना त्यांनी ओढूनताणून सावरकरांना मध्ये आणले
आणि त्यांच्याबद्दल बदनामीकारक विधान केले. राहुल गांधी
सावरकरांच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत.
सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधींवर आरोप करताना म्हटले की,
त्यांनी जाणूनबुजून अशा शब्दांचा वापर केला, ज्यामुळे संपूर्ण
सावरकर कुटुंबियांना मानसिक त्रास झाला.
Read also: https://ajinkyabharat.com/rahul-gandhis-hospitality-at-kolhapurat-congress-workers-koularu-house/