26 ऑगस्टला सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवणमधील राजकोट
किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला.
कोट्यवधींचा खर्च करुन बांधलेला हा पुतळा अवघ्या 8 महिन्यांत
Related News
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-मंगरूळपीर तालुक्यातील पार्डी ताड ते पिंपळखुटा या मुख्यमंत्री ग्राम सडक यो जनेंतर...
Continue reading
वाडेगाव:- ग्राम पंचायत समोर गेल्या दोन दिवसा पासून आमरण उपोष...
Continue reading
कोसळला. दुर्घटनेवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले
होते. तसेच, शिवभाक्तांच्या भावना दुखावल्या गेल्याने संतापाची
लाट उसळली होती. दरम्यान या प्रकरणी शिवरायांच्या पुतळ्याचा
शिल्पकार जयदीप आपटेला अटक करण्यात आली. पोलिस
जयदीप आपटेची कसून चौकशी करत आहेत. यानंतर आता
सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री दिपक केसरकर
यांनी 100 कोटींचा प्रस्ताव ठेवला आहे. मालवण येथील छत्रपती शिवाजी
महाराजांच्या पुतळ्याच्या ठिकाणी नवा पुतळा उभारण्यात येणार आहे.
पुतळ्यासह शिवसृष्टी उभारण्याचा प्रस्तावही ठेवण्यात आला आहे.
शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी 100 कोटींचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे
ठेवला आहे. मालवणमधील शिवरायांच्या पुतळ्यावरून राजकीय आरोप-
प्रत्यारोप सुरू आहेत. लोकसभेत मतं मिळवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र
मोदींनी घाईघाईने पुतळ्याचं उद्घाटन, असा आरोप खासदार संजय राऊतांनी
केलाय. दरम्यान, शिवरायांचा पुतळा उभारून पुन्हा पंतप्रधान मोदींना
उद्घाटनासाठी बोलावणार, असं उत्तर मंत्री दीपक केसरकरांनी संजय
राऊतांना दिलंय. तर पुन्हा पुतळा उभारू देणार नाही, असा इशारा ठाकरे
गटाचे नेते विनायक राऊतांनी दिली.
Read also: https://ajinkyabharat.com/chemical-air-fault-in-ambernath-morivali-midc-area/