सध्या देशात कांदा टोमॅटोच्या दरात मोठी वाढ होत आहे.
आता याचबरोबर बटाट्याच्या दरात देखील वाढ
होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
Related News
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
याचा शेतकऱ्यांना फायदा होत आहे.
मात्र, ग्राहकांना फटका बसतोय.
त्यामुळे केंद्र सरकारच्या हालचाली वाढल्या आहेत.
दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार भूतानवरुन बटाट्याची
आयात करण्याची तयारी करत आहे.
महागड्या भाज्यांमुळं ग्राहकांना फटका बसत आहे.
मात्र, येत्या काही दिवसात सर्वसामान्यांना दिलासा मिळू शकतो.
बटाट्याच्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार विविध
उपाययोजनांवर विचार करत आहे. त्यासाठी शेजारील भूतानसह
इतर देशांतून लवकरच बटाट्याची आयात सुरु करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
देशात बटाट्याचे कमी उत्पादन झाल्यामुळं भाव चढेच राहू शकतात.
अशा परिस्थितीत सरकार दर कमी करण्यासाठी
विविध उपाययोजनांवर विचार करत आहे.
अशातच शेजारील देश भूतानमधून बटाटे आयात करण्यास
सरकार परवानगी देऊ शकते.
इतर देशांतून बटाटे आयात करण्याचाही विचार केला जाऊ शकतो.