सप्टेंबर महिन्यात भारताची खाद्यतेलाची आयात वार्षिक आधारावर
२९ टक्क्यांनी घसरून १०,६४,४९९ टन झाली आहे. खाद्यतेलाच्या
आयातीतील ही घसरण कच्च्या आणि शुद्ध पाम तेलाच्या कमी
Related News
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-मंगरूळपीर तालुक्यातील पार्डी ताड ते पिंपळखुटा या मुख्यमंत्री ग्राम सडक यो जनेंतर...
Continue reading
वाडेगाव:- ग्राम पंचायत समोर गेल्या दोन दिवसा पासून आमरण उपोष...
Continue reading
आयातीमुळे झाली आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात १४,९४,०८६
टन खाद्यतेलाची आयात झाली होती. सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स
असोसिएशन ऑफ इंडिया ने शुक्रवारी सप्टेंबरसाठी वनस्पती तेल
(खाण्यायोग्य आणि अखाद्य दोन्ही) आयात डेटा जारी केला.
सप्टेंबरमध्ये अखाद्य तेलाची आयात वार्षिक आधारावर ५७,९४०
टनांवरून २२,९९० टनांवर घसरली आहे. आकडेवारीनुसार,
सप्टेंबरमध्ये वनस्पती तेलाची आयात ३० टक्क्यांनी घसरून
१०,८७,४८९ टन झाली आहे, जी मागील वर्षी १५,५२,०२६ टन
होती. डेटावरून असे दिसून आले आहे की खाद्यतेल श्रेणीतील
कच्च्या पाम तेलाची आयात गेल्या वर्षीच्या याच महिन्यात
७,०५,६४३ टनांवरून या वर्षी सप्टेंबरमध्ये ४,३२,५१० टनांवर
घसरली आहे. दुसरीकडे, परिष्कृत पामतेलाची आयात १,२८,९५४
टनांवरून घटून ८४,२७९ टन झाली आहे. कच्च्या सूर्यफूल तेलाची
आयातही ३,००,७३२ टनांवरून १,५२,८०३ टनांवर घसरली.
जुलै-ऑगस्ट दरम्यान जादा आयात आणि मागणीचा अभाव यामुळे
आयातीतील घसरणीचे श्रेय दिले आहे. अशा स्थितीत बंदरांतील
साठा वाढला. शिवाय किमतीतील चढउतारांमुळे आयातदार सावध
झाले आहेत. मागणी कमी झाल्याने व्यापारी नवीन स्टॉक
मागविण्यास टाळाटाळ करत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
सध्या सणासुदीच्या काळात आयातीतील घट आणि मागणी
वाढल्याने दरात दिलासा मिळण्याची आशा कमी आहे. म्हणजेच
खाद्य तेलाच्या किंमती कमी होण्याची शक्यता नाही.
Read also: https://ajinkyabharat.com/pooja-khedkarche-seeks-bjps-candidature-for-vidil-assembly/