गेल्या १५ दिवसापासून जियो कंपनीच्या मोबाईल नेटवर्कचा खेळखंडोबा झाला आहे,
परिणामी जियो मोबाईल नेटवर्क धारक फार कंटाळले आहेत सुरुवातीला ग्राहकांना लाडीगोडीने
लोकांना जियो सिम घेण्यास मजबूर केले आणि लोकांना आमिष दाखवून लोकांना आपलेसे करून घेतले,
Related News
अकोला- जिल्हा नियोजन समितीचा वाद
अवैध्य गौण खनिज विना रायल्टी वाहतूक प्रकरणी पातुर महसूल विभागाने दोन ट्रॅक्टर पकडले
अकोल्यातील बार्शीटाकळी शहरात आज भीषण अपघात
12 मिनिटांत घेतलं आयुष्याचं टोकाचं निर्णय; पुण्यात आयटी अभियंतेच्या आत्महत्येचं CCTV फुटेज समोर
‘श्रीं’ ची पालखी शनिवारी पातुरात ; पंचायत समितीकडून स्वागताची जय्यत तयारी
भारतासाठी अभिमानाचा क्षण! राफेल लढाऊ विमानाचा ढाचा आता भारतात तयार होणार;
जालना जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार समोर..
पंतप्रधान मोदींच्या हस्ते ‘सिंदूर’ वनस्पतीचे रोपण;
गजानन महाराज पालखी सोबत ‘व्यवसाय व वारी’चा अनोखा संगम!
अकोट शहरात देवपूरा सोमवार वेस येथे शॉट सर्किट झाल्याने घराला लागली आग…
कोरोनाचा पुनरुज्जीवन! देशभरात 5000 जवळपास अॅक्टिव्ह रुग्ण,
खतांची संशयास्पद विक्री : वाहनातील साठा सील!
आणि जिकडे – तिकडे आपल्या कंपनीचा प्रचार केला आता मात्र जियो कंपनीच्या मोबाईल नेटवर्कचा फज्जा झाला आहे
गेल्या १५ पासून लोक मोबाईल नेटवर्क व्यवस्थित नसल्यामुळे लोक संताप व्यक्त करीत आहे जियो कंपनीचे कर्मचारी,
अधिकारी हे ग्रामीण भागातील ग्राहकाकडे दुर्लक्ष करत आहे.
सुरुवातीला जिओ कंपनीने ग्राहकांना विविध आमिष दाखवून आपले ग्राहक म्हणून घेतले परंतु
ग्रामीण भागात विशेषता पिंजर येथील जिओ मोबाईल नेटवर्कचा फज्जा उडालेला आहे.
मोबाईल नेटवर्क नसल्यामुळे ग्राहकांची मोठी नाराजी आहे.
तर तालुक्यातील पिंजर गावात फोरजी चे नेटवर्क मिळते मात्र गावाबाहेर निघाल्याबरोबर 5g चे नेटवर्क मिळते म्हणजे काय?
याबाबत जिओ कंपनीच्या अधिकाऱ्यांनी खुलासा करावा
तसेच पिंजर येथील जिओचे मोबाईल नेटवर्क सुरळीत सुरू ठेवावे अशी पिंजर येथील लोकांची मागणी आहे.
गेल्या दोन-तीन महिन्यापासून पिंजर येथील जिओ मोबाईल नेटवर्कची सुविधा पूर्ण ढासळली आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/monsoon-kadhi-dhanar-uttarakhand/