नवी दिल्ली –
22 एप्रिल 2025 रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात 28
निष्पाप नागरिकांचा मृत्यू, तर 20 हून अधिक जण गंभीर जखमी झाल्यानंतर
Related News
अकोट: अकोट तालुक्यातील लाडेगाव येथील शेतकऱ्याला, देवीदास येऊल यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्यामुळे पेरणी रखडली होती आणि शेतीचे नियोजन कोलमडले होते.शिकायत मिळाल्यावर अकोटचे...
Continue reading
मुंबईमध्ये श्री गणेश विसर्जन सोहळ्यासाठी चोख बंदोबस्त
Continue reading
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
भारत सरकारने पाकिस्तानविरोधात कडक पावले उचलली आहेत.
या पार्श्वभूमीवर भारत सरकारने अटारी सीमेवरील चेकपोस्ट तात्काळ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयामुळे पाकिस्तानला तब्बल 3000 कोटी रुपयांचा आर्थिक फटका बसणार असल्याचा अंदाज आहे.
अटारी बॉर्डर – भारत-पाक व्यापाराचा एकमेव जमीनी मार्ग
मीडिया रिपोर्टनुसार, अटारी बॉर्डर हा भारत आणि पाकिस्तानमधील
एकमेव जमीनी मार्ग आहे ज्याद्वारे दोन्ही देशांमध्ये व्यापार सुरू होता.
भारत या मार्गाने पाकिस्तानला सोयाबीन, कोंबडीचा खाद्यपदार्थ, भाज्या,
प्लास्टिकचे कण, लाल मिरची यांसारख्या अनेक वस्तूंची निर्यात करतो.
दहशतवाद्यांना प्रतिउत्तर म्हणून आर्थिक धक्का
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशभर संतापाची लाट उसळली असून,
सरकारने घेतलेला हा निर्णय पाकिस्तानला आर्थिकदृष्ट्या झटका देण्यासाठी महत्त्वाचा पाऊल म्हणून पाहिला जात आहे.
सरकारच्या या निर्णयामुळे पाकिस्तानमधील व्यापारी व औद्योगिक गटांवर मोठा परिणाम होणार असून,
पुढील काळात आणखी कठोर निर्णय घेतले जाऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/polysanchi-vegwan-action/