बोरगाव मंजू, अकोला: राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या वाशिबा गावाच्या पडीक शेतात
२६ मार्च रोजी दुपारी अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली.
आगीने काही वेळातच परिसर व्यापल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली.
Related News
पालकांसाठी खास मार्गदर्शन! मुलांच्या योग्य संगोपनासाठी ‘या’ महत्त्वाच्या टिप्स जरूर पाळा
आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धात्मक युगात पालकांसमोर सर्वात मोठे...
Continue reading
भारताचा ‘तांदळाचा राजा’ कोणता राज्य? जाणून घ्या का पश्चिम बंगालला म्हणतात ‘Rice Capital of India’
भारत हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो आणि येथे अन्नधान्यांच्या विविधतेत
Continue reading
‘Dhurandhar 2’च्या यशानंतर रणवीर-दीपिकाचा साधा सेलिब्रेशन! मुंबईत डोसा डेट, फोटो झाला व्हायरल
Dhurandhar 2 : बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडप्य...
Continue reading
मोठी नोट, छोटी किंमत! जगातील सर्वात मोठ्या चलनाची कहाणी; भारतात काय विकत घेता येते?
जगभरात प्रत्येक देशाची चलनव्यवस्था वेगळी असते. कुठे 1, 10, 100 ...
Continue reading
पेट्रोल तुटवड्याच्या अफवेचा परिणाम; टाकी फुल केली आणि मोटारसायकल पेटली! अंबरनाथातील धक्कादायक प्रकार
इराणमधील युद्धस्थितीमुळे पेट्रोल टंचाईच्या ...
Continue reading
एकदा रिचार्ज करा आणि IPL मोफत पाहा! जिओचा जबरदस्त प्लॅन; ग्राहकांसाठी मोठी बातमी
देशातील अग्रगण्य आणि सर्वाधिक ग्राहक असणारी टेलिकॉम कंपनी Reliance J...
Continue reading
अशोक खरातला मोठा दणका! पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल; रुपाली पाटील ठोंबरे यांची पोस्ट चर्चेत
नाशिकचा स्वयंघोषित ‘भोंदू बाबा’ अशोक खरात यांच्या अडचणी दि...
Continue reading
दररोज जेवणासोबत दोन हिरव्या मिरच्या खाल्ल्याने शरीरावर काय परिणाम होतो? तज्ज्ञ सांगतात फायदे आणि खबरदाऱ्या
भारतीय आहारात हिरवी मिरची ही फक्त चवीपु...
Continue reading
राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे चार खासदार शिंदेंच्या संपर्कात; राज्यात खळबळ
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींची शक्यता निर्म...
Continue reading
अग्निशमन दलाची तातडीची कारवाई
भरतीया गोडावूनच्या जवळील जंगल भागात लागलेली ही आग काही वेळातच गोडावूनच्या परिसरात पसरली.
अकोला अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी तातडीने धाव घेत अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली.
पोलिस प्रशासनाचा तातडीचा हस्तक्षेप
या घटनेची माहिती मिळताच बोरगाव मंजू पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक निलेश चाटे,
संजय भारसाकडे, अमोल मोरे आणि त्यांच्या टीमने घटनास्थळी धाव घेत योग्य ती कारवाई केली.
मोठी दुर्घटना टळली
सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
नागरिकांनी वेळीच सतर्कता बाळगल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
दरम्यान, आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास सुरू आहे.
या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून,
प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे.