पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला सडेतोड प्रत्युत्तर देताना भारतीय लष्कराने
‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानव्याप्त काश्मीर (POK) आणि बहावलपूरपर्यंत
पसरलेल्या दहशतवादी तळांवर जोरदार कारवाई केली आहे.
Related News
तिखट खाणे खरंच आरोग्यासाठी चांगले आहे का? विज्ञान नेमके काय सांगते?
स्वयंपाकातल्या मसाल्यांची दुनिया विशाल आहे, पण त्यात सर्वात वेगळं स्थान जर कोणाचं असेल, तर ते
Continue reading
‘जख्मी आहे म्हणून घातक आहे’: Raghav Chadha चे तीन मिनिटांचे व्हिडिओ आव्हान; AAP नेतृत्वावर थेट हल्ला
आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार Raghav Chadha
Continue reading
रणबीर कपूरचे मोठे खुलासे: ‘Ramayana’चा सहा तासांचा रनटाइम; “लॉर्ड ऑफ द रिंग्सपेक्षा कमी नाही” असा दावा
नितेश तिवारी दिग्दर्शित आणि प्रेक्षकांच्या प्रचंड अपेक्षा असलेल्या ‘
Continue reading
Zomato, Swiggy, Blinkit, Zepto आणि Milk Basket रायडर्सचा ‘पॉवर रेंजर्स’ स्टाईल धमाल कोलॅब; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
ऑनलाइन फूड डिलिव्हरी आणि क्विक-कॉमर्सच्या जगात नेहमीच स्पर...
Continue reading
Splitsvilla 16: युजर्सचा रोष! योगेश रावत वादावर अपूर्वा मुखीजावर बॉडी-शेमिंगचे आरोप; फॅन्स म्हणाले – “हे कूल नाही”
MTV Splitsvilla 16 मध्ये...
Continue reading
MTV Splitsvilla 16: एलिमिनेशन एपिसोड 38 आज प्रसारित; सनी लिओनीच्या शोमधून कोण बाहेर जाणार?
एमटीव्हीचा लोकप्रिय रिअॅलिटी शो Splitsvilla 16 म्हणज...
Continue reading
Bigg Boss Marathi 6: आज भाऊचा धक्का गंभीर; रितेश भाऊ ठरवणार कोण घराचा रस्ता धरतो
Bigg Boss Marathi 6 आता अंतिम टप्प्यावर आला आहे, आणि घरा...
Continue reading
७वा भारतीय LPG टँकर ‘Green Sanvi’ होर्मुझ पार, अद्याप १७ जहाजे अडकली
भारतीय तेल वाहतूक क्षेत्रावरून महत्त्वाची बातमी येत आहे. होर्मुझ जलसंधीमध्ये अडकलेला भारतीय
Continue reading
नवीन आर्थिक वर्ष 2026–27: आपल्या वित्तीय आराखड्याची सुरुवात स्मार्ट निर्णयांनी करा
4 एप्रिल 2026 पासून नवीन आर्थिक वर्ष 2026–27 सुरु होत आ...
Continue reading
ग्रामीण भारताचा प्रभाव: जीवन आणि आरोग्य विम्यात ग्रामीण भागाचा ४३% वाटा
भारतातील ग्रामीण भाग आता
Continue reading
सरकारने सोनं, चांदी आणि प्लॅटिनम आयातीवर कडक निर्बंध लादले – कारण काय?
भारत सरकारने सोनं, चांदी आणि प्लॅटिनम या मौल्यवान धातूंच्या आ...
Continue reading
Sonam Kapoor ने दुसऱ्या बाळाचा फोटो शेअर केला, म्हटले “Grateful Beyond Words”
बॉलिवूड अभिनेत्री Sonam Kapoor आणि तिच्या नवऱ्या आनंद आहुजा यांनी ...
Continue reading
भारतीय सैन्याने मध्यरात्री १.३० च्या सुमारास ही कारवाई केली असून, यामध्ये नऊ ठिकाणी लक्ष्य भेदण्यात आले आहेत.
या हल्ल्यांदरम्यान भारताने पाक सैन्याच्या कोणत्याही अधिकृत स्थळांना लक्ष्य न करता थेट
दहशतवाद्यांच्या तळांवरच स्ट्राइक केल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. ही रणनीती भारताच्या धोरणात्मक परिपक्वतेचं
आणि जबाबदारपणाचं उदाहरण मानली जात आहे. हल्ल्यानंतर सोशल मीडियावर काही व्हिडीओ व्हायरल झाले आहेत,
ज्यात पाकिस्तानी नागरिक आश्चर्य आणि भीतीने प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. काही व्हिडीओत गाडी चालवत असलेले
नागरिक अचानक क्षेपणास्त्र कोसळल्याचं दृश्य टिपताना ऐकू येतात, “काय झालं… व्हिडीओ बनवा…”
भारतीय हवाई दलानेही यावेळी गस्त वाढवून सीमेवर सतर्कता अधिक तीव्र केली आहे. दिल्लीतील वरिष्ठ पातळीवरील
सुरक्षा बैठका सुरू असून याच काळात देशभरात ३०० ठिकाणी मॉक ड्रिलदेखील राबवली जात आहे.
दरम्यान, या कारवाईमुळे सीमावर्ती भागात तणावाची परिस्थिती निर्माण होऊ नये याची काळजी घेण्यात आली
असून कारवाईचा उद्देश फक्त दहशतवाद्यांचा नायनाट हा असल्याचं केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/railway-pravashansathi-mahatwachi-baatmi/