मुंबई | ८ मे २०२५ – भारतीय लष्कराने अंमलात आणलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर
देशभरात सुरक्षेचा उच्चतम अलर्ट जारी करण्यात आला आहे.
यामुळे देशातील उत्तर, पश्चिम आणि मध्य भारतातील एकूण २७ नागरी विमानतळे
Related News
प्रियांका चोप्राने मिलानमध्ये Bvlgari इव्हेंटमध्ये सर्वांचं लक्ष वेधलं; अॅन हॅथवे आणि दुआ लिपासोबत रेड कार्पेटवर ग्लॅमरचा जलवा
प्रियांका चोप्रा नेहमीच ग्लोबल फॅशन इंडस्ट्रीमध्ये त...
Continue reading
गर्मीमध्ये डेहायड्रेशन टाळा: आपल्या शरीराचे 5 संकेत आणि त्यावर त्वरित उपाय
उन्हाळा आला की अनेक लोकांसाठी डेहायड्रेशन (पाणी कमी होणे)
Continue reading
न्यूयॉर्कमधील लागुआर्डिया विमानतळ येथे घडलेल्या भीषण विमान अपघाताने संपूर्ण जग हादरले आहे. Air Canada च्या विमानाने लँडिंगनंतर अग्निशमन दलाच्या ट्रक...
Continue reading
शांत नातेसंबंध बोरिंग का वाटतात? खरी प्रेमाची ओळख कशी करावी
आजकाल अनेक लोकांच्या नातेसंबंधांमध्ये एक वेगळीच समस्या दिसून येते – जेव्हा ते शांत, स्थिर आणि आरोग्यपूर्ण नातेसंबंधात अ...
Continue reading
Airtel चा सस्ता 365 दिवसांचा रिचार्ज प्लॅन: महागड्या रिचार्जपासून मुक्तता, ग्राहकांसाठी मोठी बातमी
भारतीय टेलिकॉम क्षेत्रात मोठे बदल होत आहेत आणि Airtel
Continue reading
CTC, Gross Salary आणि In-Hand Salary मध्ये काय फरक आहे? – सुलभ भाषेत समजून घ्या
नोकरी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी Salary Structure समजून घ...
Continue reading
Rajasthan Board Result 2026: फेल झालेले विद्यार्थी निराश होऊ नका, या मार्गांनी वाचवा आपले वर्ष
Rajasthan Board of Se...
Continue reading
ये रिश्ता क्या कहलाता है: अभिरा-मायरा संघर्षातून उभा राहणार नवा ड्रामा!
टीव्हीच्या लोकप्रिय सीरियल “ये रिश्ता क्या कहलाता है” मध्ये प...
Continue reading
सामान्य पुलावपेक्षा वेगळा आणि चवदार – वेजिटेबल याखनी पुलाव
पुलाव हा भारतीय स्वयंपाकघरातील एक अत्यंत लोकप्रिय एक-पॉट डिश आहे. रोजच्या जेवणापासून ते सण आणि खास प्रसंगांपर्यंत, पुलाव...
Continue reading
ऑफिसमध्ये एकसुरी लंच खाण्याला रामराम! हे ८ भरपेट सँडविचेस तुमचा डब्बा ‘अपग्रेड’ करतील
ऑफिसमध्ये दुपारचं जेवण हा अनेकांसाठी त्रासदायक विषय असतो. रोजचा तोच टोस्ट, कधी महाग आणि थंड झ...
Continue reading
आकांक्षा चौधरी: Splitsvilla 16 मधील शांत पण सर्वात मजबूत आवाज!
रिअॅलिटी शो म्हटलं की भांडणं, मेळोड्रामा, रोमँटिक कोलॅप्स आणि व्हायरल क्लिप्स—हे सगळं त्याचं ‘पॅकेज’ असतं. पण
Continue reading
Shiv Thakare ने गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर व्यवसायात टाकलं पाऊल, आजीच्या हस्ते सलूनचं भव्य उद्घाटन
Shiv Thakare चा नवा व्यवसाय
Continue reading
१० मे रोजी सकाळी ५.२९ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आली आहेत.
याचा थेट परिणाम देशातील हवाई वाहतुकीवर झाला असून, हजारो प्रवाशांचा खोळंबा झाला आहे.
त्याचबरोबर, मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळदेखील आज ६
तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. विमानतळ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार,
आज (८ मे) सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत रनवे देखभालीसाठी बंद राहणार आहे.
या वेळेत कोणतीही उड्डाण किंवा आगमन प्रक्रिया होणार नाही.
हवाई सेवा विस्कळीत:
७,४३० उड्डाणे रद्द, ज्यात फक्त आजच ४३० भारतीय विमानसेवा आणि १४७ पाकिस्तानी उड्डाणांचा समावेश.
काश्मीर ते गुजरात दरम्यानच्या पश्चिम हवाई क्षेत्रात नागरी उड्डाणे थांबलेली.
विदेशी विमान कंपन्यांनी पाकिस्तानी हवाई क्षेत्र टाळून मुंबई-अहमदाबाद मार्ग निवडला.
भारतात इस्लामाबादकडे जाणाऱ्या काही विमानांनी “यू-टर्न” घेतल्याचं फ्लाइट रडार डेटावरून दिसले.
बंद राहणारी प्रमुख विमानतळे:
श्रीनगर, जम्मू, लेह, अमृतसर, चंदीगड, पठाणकोट, जोधपूर, भुज, राजकोट, पोरबंदर, ग्वाल्हेर,
हिंडन यांसारखी अनेक महत्त्वाची विमानतळे फक्त लष्करी अथवा आपत्कालीन सेवांसाठी कार्यरत राहतील.
सामान्य नागरी आणि चार्टर्ड उड्डाणे पूर्णतः थांबवण्यात आली आहेत.
या पार्श्वभूमीवर, प्रवाशांनी आपापल्या विमानसेवेच्या अधिकृत वेबसाईटवर वेळोवेळी अपडेट
तपासावेत आणि जिथे असाल तिथेच सुरक्षित राहा, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/mumbaikrancha-migration-mahagala/