मुंबई | ८ मे २०२५ – भारतीय लष्कराने अंमलात आणलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर
देशभरात सुरक्षेचा उच्चतम अलर्ट जारी करण्यात आला आहे.
यामुळे देशातील उत्तर, पश्चिम आणि मध्य भारतातील एकूण २७ नागरी विमानतळे
Related News
अकोट: अकोट तालुक्यातील लाडेगाव येथील शेतकऱ्याला, देवीदास येऊल यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्यामुळे पेरणी रखडली होती आणि शेतीचे नियोजन कोलमडले होते.शिकायत मिळाल्यावर अकोटचे...
Continue reading
मुंबईमध्ये श्री गणेश विसर्जन सोहळ्यासाठी चोख बंदोबस्त
Continue reading
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
१० मे रोजी सकाळी ५.२९ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आली आहेत.
याचा थेट परिणाम देशातील हवाई वाहतुकीवर झाला असून, हजारो प्रवाशांचा खोळंबा झाला आहे.
त्याचबरोबर, मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळदेखील आज ६
तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. विमानतळ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार,
आज (८ मे) सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत रनवे देखभालीसाठी बंद राहणार आहे.
या वेळेत कोणतीही उड्डाण किंवा आगमन प्रक्रिया होणार नाही.
हवाई सेवा विस्कळीत:
७,४३० उड्डाणे रद्द, ज्यात फक्त आजच ४३० भारतीय विमानसेवा आणि १४७ पाकिस्तानी उड्डाणांचा समावेश.
काश्मीर ते गुजरात दरम्यानच्या पश्चिम हवाई क्षेत्रात नागरी उड्डाणे थांबलेली.
विदेशी विमान कंपन्यांनी पाकिस्तानी हवाई क्षेत्र टाळून मुंबई-अहमदाबाद मार्ग निवडला.
भारतात इस्लामाबादकडे जाणाऱ्या काही विमानांनी “यू-टर्न” घेतल्याचं फ्लाइट रडार डेटावरून दिसले.
बंद राहणारी प्रमुख विमानतळे:
श्रीनगर, जम्मू, लेह, अमृतसर, चंदीगड, पठाणकोट, जोधपूर, भुज, राजकोट, पोरबंदर, ग्वाल्हेर,
हिंडन यांसारखी अनेक महत्त्वाची विमानतळे फक्त लष्करी अथवा आपत्कालीन सेवांसाठी कार्यरत राहतील.
सामान्य नागरी आणि चार्टर्ड उड्डाणे पूर्णतः थांबवण्यात आली आहेत.
या पार्श्वभूमीवर, प्रवाशांनी आपापल्या विमानसेवेच्या अधिकृत वेबसाईटवर वेळोवेळी अपडेट
तपासावेत आणि जिथे असाल तिथेच सुरक्षित राहा, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/mumbaikrancha-migration-mahagala/