दोन समाजात वाद लावण्याचे काम सुरू आहे.
आम्ही मराठ्यांनी हे सुरू केले नाही.
Related News
अकोट: अकोट तालुक्यातील लाडेगाव येथील शेतकऱ्याला, देवीदास येऊल यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्यामुळे पेरणी रखडली होती आणि शेतीचे नियोजन कोलमडले होते.शिकायत मिळाल्यावर अकोटचे...
Continue reading
मराठा आरक्षणाच्या नव्या शासन निर्णयावर (जीआर) मंत्री छगन भुजबळ यांनी टीका करत कोर्टात यावर आव्हान देण्याची तयारी सुरू केली आहे. याबाबत मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट भूम...
Continue reading
मुंबई :राष्ट्रीय आरोग्य अभियानातील (एनएचएम) सुमारे ३५ हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुकारलेला २३ दिवसांचा बेमुदत संप अखेर आज मागे घेण्यात आला. आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासोब...
Continue reading
मुंबईमध्ये श्री गणेश विसर्जन सोहळ्यासाठी चोख बंदोबस्त
Continue reading
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
ओबीसी आंदोलनामगे येवलेवाले आहेत.
त्यांनीच दोन जणांना हाताशी धरून उभे केले आहे.
तुम्ही आमची शाळा करणार का,
राजकीय करिअर उद्ध्वस्त केले नाही तर नाव बदलतो,
मग तुम्ही किती पळता ते पाहतो,
या शब्दांत मनोज जरांगे यांनी
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की,
आमच्या भविष्याचे वाटोळे केले.
लोकांना आंदोलनाला बसवायचे जमते.
वाहने पुरवली जात आहेत.
गाव- खेड्यांमध्ये आम्ही एक आहोत.
जे लढत आहेत, त्यांनाही कळत नाही की आपण कुणासाठी लढत आहोत.
ते राजकारणी आहेत. राजकीय फायद्यासाठी हे सगळे सुरू आहे.
निवडणूक झाल्यावर बघू, असे सांगत होते.
आम्हीही आता निवडणूक झाल्यावर पाहतो.
आम्हाला जातीय तेढ नको, म्हणून आम्ही शांत आहोत.
परंतु, तुम्ही खोटे बोलणार असाल, कुणबी नोंदी रद्द करा,
अशी मागणी करणार असाल, तर मग आम्हीही बघून घेतो,
मराठ्यांनो सावध व्हा, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले.
सरकार कसे आरक्षण देत नाही, तेच आता पाहू
सरकार कसे आरक्षण देत नाही, तेच आता पाहू.
तेच लोकांना फोन करून आंदोलनाच्या ठिकाणी जायला सांगत आहेत.
तिथे जाऊन जातीय तेढ निर्माण करा, हे तेच येवलेवाले करत आहेत.
असे आंदोलन करतात का, आम्ही आंदोलन सुरू केल्यावर
आमच्यासमोर तुम्ही कुणी उभे करणार.
तुम्ही आम्हाला खिंडीत पकडण्याचे काम करत आहात.
आम्ही ओबीसींना आरक्षण मिळू द्यायचे नाही,
असे ठरवल्यास यांना किती वाईट वाटेल, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
दरम्यान, १३ तारखेपर्यंत काय निर्णय होतो, ते पाहू द्या.
सरकार ओबीसी आंदोलनाच्या दबावात येऊन मराठ्यांवर अन्याय करणार का,
सरकार पहिल्यासारखेच वागणार का, ते आता पाहायचे आहे.
मराठ्यांची राज्याला गरज आहे की नाही, परत सरकारला दाखवून देतो.
मग कोणाला पाडणार, ते सांगतो, असा एल्गार मनोज जरांगे पाटील यांनी केला.
Read also: https://ajinkyabharat.com/akolyat-aagala-celebrates-banana-yoga-day-in-a-different-way/