राज्यात विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मराठा-ओबीसी आरक्षणाचा प्रश्न
तापल्याचे दिसून येत असताना नुकतेच प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या वक्तव्यानंतर
Related News
चालत्या ट्रेनमध्ये एटीएमची सुविधा! ‘फास्ट कॅश एक्सप्रेस’द्वारे प्रवाशांना नवे बँकिंग स्वातंत्र्य
मुंबई-अमरावती विमानसेवा सुरू; विदर्भवासीयांसाठी वेगवान प्रवासाचा नवा पर्याय
अकोला शहरात आता ५ दिवसाआड पाणीपुरवठा
नाशिकमध्ये सातपीर दर्गा हटविण्यावरून हिंसाचार;
अकोटफैल परिसरात लुटमार करणाऱ्या ‘शेट्टी टोळी’चा पर्दाफाश; चार सराईत आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
मेळघाटात पर्यटकांसमोर दीड तास ‘लेडी ऑफ लेक’चा रुबाब; निसर्गप्रेमींच्या आनंदाला पारावर नाही
“राज्यातील सरकार ही लुटारू रचना” – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप
भारतमाला एक्सप्रेस हायवेवर ज्वलनशील केमिकलने भरलेला टँकर उलटला;
सीकर कृषी मंडीत भीषण आग;
हनुमान जयंतीनिमित्त भव्य धार्मिक आयोजन – भक्तांनी घेतला आनंद
पातूर येथे उत्साहात गुरु-शिष्य जयंती साजरी
दिल्ली विमानतळावर तात्पुरता बदल: T2 टर्मिनल बंद,
आगामी येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर
ओबीसी बहुजन पार्टी कामाला लागली आहे.
ओबीसी बहुजन पार्टी 200हून अधिक जागा लढणार तर बीड जिल्ह्यातील
सहाही विधानसभा जागा ताकतीने लढणार असल्याचं ओबीसींचे नेते
टी. पी मुंडे म्हणाले आहेत.आज बीडमध्ये प्राध्यापक टी.पी मुंडे
यांच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत टी.पी मुंडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
दरम्यान, आज वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी
ओबीसींच्या आरक्षणाला 100 टक्के धाेका असून एकाही कुणबी मराठा उमेदवाराला
विधानसभेत मत न देण्याचे वक्तव्य केल्यानंतर आता ओबीसी नेत्यांकडून
विधानसभेसाठी मोर्चेबांधणी होताना दिसत आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीत दोनशेहून अधिक जागा ओबीसी बहुजन पार्टी
लढणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. तर याच अनुषंगाने राज्यभरात बैठका सुरू असून
प्रत्येक जिल्ह्यात बैठका सुरू आहेत. बीड जिल्ह्यातील सहाही विधानसभा लढणार आहोत.
जरांगे पाटील किती जागा लढणार हा त्यांचा प्रश्न आहे.
आमचा नाही आता ओबीसी समाज पूर्णतः जागा झालाय.
Read also: https://ajinkyabharat.com/allu-arjuns-helping-hand-for-landslide-victims-in-kerala/