पोषण महिन्यानिमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात पोषण जनजागृती
कुपोषण मुक्त भारतासाठी राष्ट्रीय पोषण अभियान महत्त्वाचा टप्पा ठरणार
असून जिल्हाभरात पोषण अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे
Related News
सालासर बालाजी मंदिरात भव्य हनुमान जन्मोत्सव; प्रयागराज कुंभमेळ्याचा देखावा विशेष आकर्षण
तेल्हारा येथे शिवसेनेची आढावा बैठक संपन्न; स्थानिक स्वराज्य निवडणुकांची जोरदार तयारी सुरू
आठवड्यातून तीन दिवस अमरावती-मुंबई विमानसेवा सुरु
नगर परिषद शिक्षक सहकारी पत संस्था अकोटच्या अध्यक्षपदी तसलीम ताहेर पटेल यांची अविरोध निवड
शतकानुशिक परंपरेची साक्ष — आसरा माता यात्रा भक्तिभावात पार
ज्ञानेश्वर वरघट पेडगाव वार्ताहर कळंबा बोडखे येथील जनतेचा पाण्यासाठी आक्रोश
अकोला रेल्वे स्टेशन परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी जेरबंद
शेतकरी आत्महत्या ग्रस्त निराधार बालकांना शिक्षणासाठी मदतीचा हात; माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते आर्थिक मदत वाटप
शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश; अकोट तालुका आढावा बैठक उत्साहात पार
सुरत कलकत्ता हायवे क्रमांक त्रेपन्न वर भीषण अपघात; कार चालक गंभीर जखमी
गौण खनिज प्रकरणात पेंडींग असलेल्या दंडाची वसुली रखडली; तहसीलदारांवर टिका
परप्रांतीय कंपन्यांची मुजोरी मोडत स्थानिकांना मिळवून दिला रोजगार….
निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज दिले. महिला व बालकल्याण
विभाग तथा एकात्मिक बाल विकास सेवा विभागाच्या वतीने नियोजन भवन
परिसरात राष्ट्रीय पोषण अभियान व पोषण महानिमित्त पोषण प्रदर्शनाचे
आयोजन करण्यात आले होते.जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी प्रदर्शनाची
पाहणी केली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता अढाऊ महिला व बालकल्याण
विभागाच्या जिल्हा कार्यक्रमाधिकारी राजश्री कोलखेडे व एकात्मिक बाल विकास
सेवा विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. पोषण प्रदर्शनामध्ये एकात्मिक बाल विकास
सेवा तेल्हारा विभागाच्या वतीने पोषणासाठी महत्त्वपूर्ण असणारे घटक, एक पेड मा के
नाम, मी आहे पोषण मटका, स्तनपान जनजागृती यासह विविध संदेश साकारण्यात
आले होते यासह विविध संदेश साकारण्यात आले होते.1 ते 30 सप्टेंबर दरम्यान राष्ट्रीय
पोषण महिना साजरा केला जात असून राष्ट्रीय पोषण अभियानाच्या माध्यमातून
कुपोषणाची पातळी कमी करणे आणि देशातील मुलांचा पोषण दर्जा हे उदिष्ट ठेवून
0 ते 6 वयोगटातील मुले, गरोदर स्त्रिया आणि स्तनदा माता यांचे पोषण परिणाम
सुधारण्यासाठी राष्ट्रीय पोषण अभियान महत्वाचे पाऊल ठरत आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/haryanat-bjps-second-list-of-candidates-released/