Eknath Khadse : नातीची छेडछाड, एकनाथ खडसे म्हणाले, इथल्या आकांचं फरार आरोपींना पाठबळ, 3 आरोपी अजून फरार कसे?
Eknath Khadse, Jalgaon : केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या कन्येच्या छेडखानी प्रकरणात सात पैकी
तीन आरोपी अद्यापही फरार आहेत. या संदर्भात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Related News
वैष्णवी हगवणेप्रमाणेच तिची जाऊ आणि हगवणे कुटुंबाची मोठी सून मयुरी जगताप हगवणे
हिला देखील गंभीर अत्याचारांना सामोरं जावं लागल्याचं समोर आलं आहे.
मयुरीच्या आईने नोव्हेंबर 2024 मध्य...
Continue reading
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आयजी जालिंदर सुपेकर
यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत.
पत्रकार परिषदेत त्यांनी एक कथित ऑडिओ क्लिप माध्यमांसमोर सादर केली असून,
त्...
Continue reading
देशातील 7 कोटींपेक्षा अधिक कर्मचारी भविष्य निधी (EPFO)
सदस्यांसाठी मोठी आनंददायक बातमी आहे. केंद्र सरकारने वित्तीय
वर्ष 2024-25 साठी पीएफवरील व्याजदर 8.25 टक्के कायम ठेवण्याचा ...
Continue reading
बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट हिने कान फिल्म फेस्टिव्हल 2025
च्या समारोप सोहळ्यातील आपल्या काही अद्भुत छायाचित्रांचा सोशल मीडियावर खुलासा केला आहे.
आपल्या कान डेब्यूदरम्यान तिने फ...
Continue reading
पुणे: शहरातील खराडी परिसरात सुरू असलेल्या एका बनावट कॉल
सेंटरवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठी छापेमारी करत कारवाई केली आहे.
प्राईड आयकॉन इमारतीत सुरू असलेल्या या कॉल सेंटर...
Continue reading
दिल्लीत शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नीति
आयोगाच्या शासी परिषदेची 10वी बैठक पार पडली.
या बैठकीचं विषयवस्तू होती – ‘2047 मध्ये विकसित भारतासाठी विकसित राज...
Continue reading
विशाल आग्रे | अकोट प्रतिनिधी
अकोट : आगामी पावसाळा आणि संभाव्य पूरस्थिती लक्षात घेता केंद्र व राज्य
शासनाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत (NFSA) अंतर्भूत लाभार्थ्यांसाठी महत्त्वाच...
Continue reading
आज खामगाव येथे नगरसेवक देवेंद्र देशमुख यांच्या घरी सांत्वनपर
भेट देण्यासाठी आले असता पत्रकारांनी त्यांना गाठले.
यावेळी सध्याच्या राज्यातील राजकीय परिस्थिती,
सामाजिक तणाव आणि प्र...
Continue reading
मान्सून ने दी दस्तक – केरल से शुरुआत
केरलमध्ये दक्षिण-पश्चिम मान्सूनची अधिकृत एंट्री झाली आहे.
यामुळे दक्षिण भारत, पश्चिम भारतातील हवामान बदलणार.
बंगालच्या उपस...
Continue reading
ठाणे जिल्ह्यात कोरोनामुळे पहिल्याचवेळी मृत्यूची नोंद झाली असून,
दुर्दैवाने हा बळी अवघ्या 21 वर्षीय तरुणाचा आहे. यामुळे प्रशासन,
आरोग्य विभाग आणि नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली ...
Continue reading
24 मे रोजी मान्सूनची ‘सरप्राईज एंट्री’
भारतीय हवामान खात्याने जाहीर केल्याप्रमाणे, नैऋत्य मोसमी पावसाने आज
(24 मे) केरळमध्ये 8 दिवस आधीच एंट्री घेतली आहे. यावर्षी मान्सूनचे आगमन ...
Continue reading
अकोला, दि. २४ : राज्य बियाणे महामंडळाच्या पैलपाडा येथील संशोधन केंद्र,
तसेच सेंटर ऑफ एक्सलन्स येथे संशोधित झालेल्या संकरित बीटी कपाशी
महाबीज 124 चे सहविपणन अंतर्गत संकरित बीट...
Continue reading
छेडछाड प्रकरणात जे आरोपी फरार आहेत, त्यांना स्थानिक नेत्याचे संरक्षण आहे.
त्याच बरोबर पोलिसांशी यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यामुळे पोलिस त्यांना जाणीवपूर्वक
अटक करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केलाय. ते एबीपी माझाशी बोलत होते.
पोलीस जाणीवपूर्वक आरोपींना पकडण्यात टाळाटाळ करत आहेत- खडसे
एकनाथ खडसे म्हणाले, छेडछाडीच्या घटनेला 10 दिवस झाले. घटना घडल्यानंतर
आत्तापर्यंत पोलिसांना फरार आरोपींचा शोध घेता आलेला नाही. चार जणांना अटक केलेली आहे.
तीन प्रमुख आरोपी आहेत, ते फरार आहेत. ते फरार झालेले नाहीत, इथले जे आका आहेत.
राजकीय व्यक्ती आहेत. त्यांच्या पंखाखाली ते लपलेले आहेत. याच्या पाठिमागे राजकीय शक्तीच आहे.
मी पूर्वी देखील म्हटलं होतं. पोलीस जाणीवपूर्वक आरोपींना पकडण्यात टाळाटाळ करत आहेत.
केंद्रीय मंत्री सत्तेत असल्या तरी राज्याचं गृह खात राज्याकडे आहे. याठिकाणी गृहखात्याने पूर्ण प्रयत्न
करुन सुद्धा आरोपी मिळत नाहीत, याचा अर्थ असा की, स्थानिक पोलीस अपयशी आहेत.
सर्व आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. अनेक गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत.
पोलीस आणि त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. राज्यातील चित्र पाहिलं तर राजकारणाचं गुन्हेगारीकरण होतं आहे की,
काय असं वाटतंय. पोलीस यंत्रणा अपयशी ठरल्याचे दिसत आहे, अशी टीका खडसेंनी केली.
पुढे बोलताना एकनाथ खडसे म्हणाले, निवडणुकीच्या कालखंडात सरकारने अनेक आश्वासनं दिली होती.
लाडक्या बहीणांना 2100 रुपये तातडीने देणार असल्याचं सांगितलं होतं. मात्र,
आता पैसे देण्यासाठी टाळाटाळ करत आहेत. नुकताच जाहीर झालेला अर्थ संकल्प हा जनतेच्या दृष्टीने हिताचा नाही.
शेतकऱ्यांसाठी यामध्ये कोणतीही तरतूदी नाही. शेतकरी कर्ज माफी आणि लाडकी बहीण योजना या निवडणुकीत
जिंकून येण्यासाठीच्या योजना होत्या. मात्र अर्थ संकल्पात चाळीस हजार रुपयांची तूट आहे. हे जनतेसाठी योग्य नाही.
राज्यावर आठ लाख कोटींचं कर्ज आहे. अनेकांचे देणे थकलेले आहेत. पगार देण्यासाठी सुद्धा पैसे नाहीत.
Read more news here : https://ajinkyabharat.com/rangamapachanmichya-divashi-ashi-gya-case-tvchechi-kaji-tagna-kay-sangatatat/