Nashik Crime : नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे.
नाशिकमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत चालली आहे.
मागच्या आठवड्यात एक खून झाला होता.
Related News
प्रतिनिधी |
विवरा
देशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठी
अकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या अडगाव खुर्द गट ग्रामपंचायत मधील कातखेडा,
पिंपळखुटा गावामध्ये नागरिकांना मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने सर्व...
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-
बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र शेलुबाजार येथे संशयित क्षयरुग्नाचे तपासणी शिबिर
घेण्यात आले यामध्ये डिजिटल मशीनद्वारे संश...
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-
मंगरूळपीर तालुक्यातील पार्डी ताड ते पिंपळखुटा या मुख्यमंत्री ग्राम सडक यो जनेंतर्गत काही महिन्यांपूर्वीच पूर्ण झालेल्या रस्त्याची अवघ्या
सहा महिने ते एक...
Continue reading
वाडेगाव:- ग्राम पंचायत समोर गेल्या दोन दिवसा पासून आमरण उपोषण करत असलेले
शे दस्तगीर शे महेमुद देगाव येथील यानी लेखी तक्रारारी मधे काशीराम तुळशीराम गव्हाळे यांचे शेत
गट क्र २७...
Continue reading
दहीहंडा परिसरातील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून यामुळे
नागरिकांना वाहतुकीदरम्यान अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे.
रस्त्याची दुरवस्था पाहता सामाजिक कार्यकर्ते प...
Continue reading
अकोला जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून पावसाने विश्रांती घेतल्यानंतर आज पुन्हा एकदा रिमझिम पावसाने
हजेरी लावली असून या रिमझिम पावसातही शेतीच्या मशागतीचे काम सुरू असल्याचे चित्र प...
Continue reading
आता एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार झाला आहे.
नाशिकमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत चालली आहे.
मागच्या आठवड्यात रंगपंचमी खेळल्यानंतर दोन सख्ख्या भावांची निर्घुण हत्या करण्यात आली होती.
आता एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचाराची घटना घडली आहे.
पुण्याप्रमाणे नाशिकही महिलांसाठी सुरक्षित नसल्याच यातून दिसून येतय.
महिला सुरक्षेसाठी विविध कठोर कायदे बनवूनही महिलांविरोधात घडणारे गुन्हे कमी झालेले नाहीत.
अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार झाला. नाशिकच्या ओझर टाऊनशिपमध्ये ही घटना घडली.
या प्रकरणात पाच संशयित आरोपी फरार आहेत.
नाशिक पोलिसांकडून त्यांचा शोध सुरु आहे.
पोलिसांचे पथक आरोपींच्या मागावर आहे.
मुलगी घरात एकटी असल्याचे बघून नराधमांनी हे अत्याचाराच कृत्य केलं.
आई मजुरी काम करण्यासाठी गेलेली असताना, आरोपीने घरात घुसून हे कुकर्म केलं.
कोणाला सांगितल्यास मारून टाकण्याची धमकी दिली आहे.
मागच्या आठवड्यात जाधव बंधुंची हत्या
मागच्या आठवड्यात नाशिकमध्ये जाधव बंधुंची हत्या करण्यात आली होती.
या प्रकरणातील आरोपींना पोलीस कोठडी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी
उमेश जाधव आणि त्यांचे बंधू प्रशांत जाधव यांची रंगपंचमीच्या दिवशी हत्या करण्यात आली होती
रात्रीच्या सुमारास टोळक्याने धारदार शस्त्राने हल्ला करुन जाधव बंधूंचा खून केला होता.
पोलिसांनी काही तासातच खुनातील या सर्व आरोपींना ताब्यात घेतले होते.
न्यायालयात हजर केल्यानंतर तपासासाठी पुन्हा एक दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
उमेश जाधव हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी होते.
कोयत्याने हल्ला
कोयता घेऊन आलेल्या हल्लेखोरांनी सार्वजनिक शौचालयासमोरच जाधव बंधुंवर भीषण हल्ला केला.
अनेक वार अंगावर झाल्याने दोघे बंधु तिथेच रक्ताच्या थारोळ्या कोसळले.
ही घटना घडल्यानंतर स्थानिकांनी दोघा बंधुंना तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात नेलं.
पण तिथे डॉक्टरांनी तपसाल्यानंतर त्यांना मृत घोषित केलं.
मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने दोघांचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर रुग्णालय परिसरात मोठी गर्दी झाली होती.