नागरिकांची भूक भागविण्यासाठी वन्यप्राण्यांचा देणार बळी!
नामिबिया सरकार हत्ती, पाणघोड्यांची कत्तल करणार
नामिबिया देशात पडलेल्या भीषण दुष्काळामुळे येथील सरकारने तब्बल
Related News
शिक्षण क्षेत्रात नवचैतन्य! इंझोरी केंद्रातील मुख्याध्यापक
चर्चगेट स्थानकाबाहेर बेस्ट बसला आग;
गुलजारपुरा स्मशानभूमी मोजते अखेरच्या घटका
भारताला जपानकडून बुलेट ट्रेनची भेट! मुंबई-अहमदाबाद उच्चगती रेल्वे
अकोल्यात केंद्र सरकारविरोधात काँग्रेसचे तीव्र आंदोलन!
मेरठमध्ये धक्कादायक प्रकार : तरुणाची २५ वर्षांनी मोठ्या विधवा महिलेशी फसवून लग्न
राजस्थानमध्ये भीषण अपघात; वरात घेऊन जाणारी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक….
अकोल्यात पाणी प्रश्न पेटला; शिवसेनेचा जलप्रदाय विभागात घागर मोर्चा, तोडफोड
कोल्हापुरात फुटबॉल सामन्यादरम्यान आयोजकांना पाच हजारांचा दंड
राजकोटमध्ये अपघात; ४ जणांचा मृत्यू, संतप्त नागरिकांचा रस्तारोको
जिल्हा परिषद अकोला : अधिकारी–कर्मचारी, जनतेत तीव्र नाराजी
सुदैवाने जीवितहानी टळली….
723 वन्यप्राण्यांची कत्तल करण्याचा निर्णय घेतला आहे. नामिबियात सध्या
यंदाच्या शतकातील सर्वात मोठा दुष्काळ पडला आहे. त्यामुळे देशात
नागरिकांना खाण्यासाठी फारसे अन्नधान्य उरलेले नाही. त्यामुळे येथील
सरकारने देशातील 14 कोटी नागरिकांना मांस पुरवण्यासाठी हत्ती, पाणघोडे
यांच्यासह 723 वन्यजीवांची कत्तल करण्याचा निर्णय घेतला आहे.
कत्तल करण्यात येणाऱ्या प्राण्यांमध्ये 30 पाणघोडे, 60 म्हशी, 50 इम्पाला,
100 रानगवे, 300 झेब्रा, 83 हत्ती आणि 100 वनगायींचा समावेश आहे.
आतापर्यंत सरकारने 150 वन्यप्राण्यांची कत्तल केली आहे. यामधून नागरिकांना
खाण्यासाठी 63 टन मांस उपलब्ध झाले आहे. या सगळ्या प्रकाराबाबत बोलताना
नामिबियाच्या पर्यावरण मंत्रालयाने म्हटले आहे की, मांसासाठी प्राण्यांची कत्तल
करणे आवश्यक आहे. हे आमच्या संविधानाला धरुन आहे. संविधानानुसार
नामिबियातील नैसर्गिक साधनसंपत्तीवर नागरिकांचा प्रथम हक्क आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/strong-earnings-of-pushpa-2-before-release/