मुंबई, १० जून — मुंब्रा लोकल अपघाताच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे.
सरकार भाडे न वाढवता AC लोकल ट्रेन आणण्याच्या तयारीत आहे.
यासाठी विशेष मास्टर प्लॅन तयार करण्यात आला असून केंद्र आणि राज्य सरकार एकत्रितपणे प्रयत्न करत आहेत.
Related News
पातूर तालुक्यात वादळी वाऱ्याचा कहर – शिर्ला, गोळेगाव आणि चोंढी येथे पशुधनाचा मृत्यू
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज अकोला दौऱ्यावर आहेत.
पत्नीला फूस लावून पळवून नेल्याचा आरोप; तक्रारदार गणेश ठाकरे यांचा पोलिसांवर हलगर्जीपणाचा आरोप
विवाहितेला फुस लावून पळवून नेल्याप्रकरणी अकोट ग्रामीण पोलिसात तक्रार दाखल
मोदींच्या नेतृत्वाखालील ११ वर्षांचा यशस्वी प्रवास : देशात विकास, बदल आणि निर्णयांची अमृतयात्रा
अकोल्यातील बाळापूर शहरात आज झालेल्या दमदार पावसामुळे जन जीवन विस्कळीत
Bacchu Kadu Protest : चौथा दिवस अन्नत्यागाचा, कार्यकर्ते रस्त्यावर आक्रमक!
अकोला : विकास संवाद सभेत पावसाचे आगमन, नागरिकांत उत्साहाचे वातावरण!
युवासेनेच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न
जुन्या काळातील मशीन गनने चीनचे फायटरक जेट पाडले; चीनची नामुष्की !
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
पीओपी गणेशमूर्ती विसर्जनासाठी फडणवीस सरकार नवे धोरण आणणार!
फडणवीस म्हणाले, “कालच्या घटनेतून शिकावं लागेल.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत अडीच तास चर्चा झाली.
दरवाजे लावण्याचं काम सुरु आहे, व्हेंटिलेशनसाठी योग्य डिझाईन तयार आहे.”
यासोबतच पब्लिक ट्रान्सपोर्टची क्षमता वाढवण्यावर भर दिला जाईल.
सरकारी कार्यालयांना फ्लेक्सी डायलूट देण्यात आला असून खाजगी कार्यालयांसाठीही मार्ग काढण्याचा विचार सुरु आहे.
दरम्यान, मुंब्रा स्थानकाजवळ घडलेल्या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी गंभीर जखमी आहेत.
मात्र रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून अद्याप औपचारिक
शोकसंवेदना किंवा मदतीची घोषणा झालेली नाही, यावरून जनतेत नाराजी व्यक्त होत आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/mahavitaran-chi-sarvahis-line-takanyasathi-hot-ahe-vrikshanchi-kattal/