मुंबई : आयपीएलच्या प्ले ऑफची शर्यत आता चांगलीच रंगतदार झाली आहे. त्यामध्येच मुंबई इंडियन्सचा सामना आता केकेआरविरुद्ध होणार आहे. पण केकेआरविरुद्ध जर मुंबई इंडियन्सचा संघ पराभूत झाला तर त्यांचे या आयपीएलमधील आव्हान संपुष्टात येणार आहे, याचे समीकरण आता समोर आले आहे.
मुंबई इंडियन्सने आतापर्यंत १० सामने खेळले आहेत. या १० सामन्यांमध्ये तब्बल सात सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाला सात पराभव पत्करावे लागले आहेत. पण या १० सामन्यांत मुंबई इंडियन्सला तीन विजय फक्त मिळवता आले आहेत. या तीन विजयांसह मुंबई इंडियन्सच्या संघाच्या खात्यामध्ये सहा गुण आहेत.
मुंबईचा संघ हा या सहा गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये नवव्या स्थानावर आहे. पण मुंबईचा संघ नवव्या स्थानावर असला तरी त्यांचे आव्हान अजूनही कायम आहे. पण केकेआरच्या पराभवानंतर मुंबई इंडियन्स प्ले ऑफमध्ये पोहोचू शकतो का, याचे समीकरण आता स्पष्ट झाले आहे.
Related News
MI vs KKR 2026: मुंबईने टॉस जिंकून केकेआरला बॅटिंगसाठी भाग पाडलं; पाहा प्लेइंग ईलेव्हन
आयपीएल 2026 च्या 19 व्या पर्वातील दुसऱ्या सामन्यात आज रविवारी 29 मार्च रोजी
Continue reading
मुंबई – उन्हाळी सुट्टीच्या गर्दीत एसटी महामंडळाच्या ढिसाळ कारभाराचे वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या आरक्षित तिकीट केंद्र...
Continue reading
मुंबई, 26 मार्च 2026: महाविकास आघाडीतर्फे राज्यसभेवर शरद पवार यांची निवड झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटामध्ये मोठा कलह सुरू झाला आहे. राज्यसभेवर शरद...
Continue reading
रिअॅलिटी शोच्या दुनियेत सातत्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा चेहरा म्हणजे शिव ठाकरे, जो 'बिग बॉस मराठी'चा विजेता म्हणून ओळखला जातो. त्यान...
Continue reading
मुंबई : आयपीएल २०२६ला फक्त पाच दिवस शिल्लक आहेत, आणि सर्व चाहत्यांच्या मनात उत्सुकतेचे वातावरण आहे. यंदा आरसीबी आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात पहिला सामना होणार असून, विजयाचा नारळ...
Continue reading
आयपीएल 2026 चा थरार सुरू होण्याआधी मुंबई इंडियन्सच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की, या हंगा...
Continue reading
IND vs ENG, T20 वर्ल्डकप 2026: संजू सॅमसनचा झंझावाती अर्धशतक, भारताची उपांत्य फेरीत विजयानुभवाची तयारी
टी20 वर्ल्डकप 2026 च्या उपांत्य फेरी...
Continue reading
Sanjay Raut: सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करण्याची घाई आणि राजकीय थरार
राज्यातील राजकीय घडामोडी मागील २४ तासांत अतिशय वेगाने पुढे सरकल्या आहेत. उपमुख्यमंत्री
Continue reading
सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी, बारामतीत घडामोडींना वेग, सुप्रिया सुळे, रोहित पवार यांची उपस्थिती
अजित पवारांच्या अकाली निधनानंतर राज्यातील राजकीय वातावरण
मुंबई :...
Continue reading
Thackeray सरकारच्या आरोपांवरून मुंबईत निवडणूक मंडळ आणि राजकीय वर्तुळांमध्ये चर्चेचा बवंडर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष Raj Thackeray य...
Continue reading
Jay भानुशालीपासून घटस्फोटानंतर माही विजची भावनिक ‘आय लव्ह यू’ पोस्ट; मित्र नदीमसाठी शब्दांचा वर्षाव, कमेंट सेक्शन बंद ठेवल्याने चर्चांना उधाण
मुंबई : मनोरंजन विश्वात सध्या अभिनेता...
Continue reading
Mumbai महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा दावा; उद्धव–राज ठाकरे यांची संयुक्त मुलाखत
Mumbai आणि आजूबाजूच्या परिसराला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा षडयं...
Continue reading
मुंबई इंडियन्सचे अजून या आयपीएलमध्ये चार सामने बाकी आहेत. या चार सामन्यांमध्ये मुंबईने तर सर्व लढती जिंकल्या तर त्यांना अजून आठ गुण कमावता येऊ शकतात आणि त्यांचे एकूण १४ गुण होऊ शकतात. आयपीएलचे प्ले ऑफ गाठायचे असेल तर त्यासाठी एक मॅजिक फिगर असते.
जेव्हा आठ संघ खेळायचे तेव्हा १२ गुण ही मॅजिक फिगर होती. पण आता आयपीएलमध्ये १० संघ असतात, त्यामुळे या आयपीएलचा मॅजिक फिगर हा १४ गुण असणार आहे. त्यामुळे आता मुंबई इंडियन्सच्या संघाने सर्वच्या सर्व सामने जिंकले तरच त्यांना आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये पोहोचण्याची संधी असेल.
पण जर केकेआरचा सामना मुंबई इंडियन्सने गमावला तर त्यांचे आव्हान संपुष्टात येणार असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे मुंबईसाठी केकेआरचा सामना करो या मरो असाच असणार आहे.
मुंबई इंडियन्सच्या संघाची हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत चांगली कामगिरी झालेली नाही. त्यामुळेच ते आयपीएलच्या पॉइंट्स टेबलमध्ये नवव्या स्थानावर आहेत. त्यामुळे आता केकेआरच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा संघ जिंकतो की हरतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.
कारण मुंबईच्या संघाने हा सामना जिंकता तर त्यांना प्ले ऑफमध्ये पोहोचण्याची अजून एक संधी असू शकते. पण जर त्यांचा पराभव झाला तर ते आयपीएलमधून आऊट होणार आहेत.