मुंबई : आयपीएलच्या प्ले ऑफची शर्यत आता चांगलीच रंगतदार झाली आहे. त्यामध्येच मुंबई इंडियन्सचा सामना आता केकेआरविरुद्ध होणार आहे. पण केकेआरविरुद्ध जर मुंबई इंडियन्सचा संघ पराभूत झाला तर त्यांचे या आयपीएलमधील आव्हान संपुष्टात येणार आहे, याचे समीकरण आता समोर आले आहे.
मुंबई इंडियन्सने आतापर्यंत १० सामने खेळले आहेत. या १० सामन्यांमध्ये तब्बल सात सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाला सात पराभव पत्करावे लागले आहेत. पण या १० सामन्यांत मुंबई इंडियन्सला तीन विजय फक्त मिळवता आले आहेत. या तीन विजयांसह मुंबई इंडियन्सच्या संघाच्या खात्यामध्ये सहा गुण आहेत.
मुंबईचा संघ हा या सहा गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये नवव्या स्थानावर आहे. पण मुंबईचा संघ नवव्या स्थानावर असला तरी त्यांचे आव्हान अजूनही कायम आहे. पण केकेआरच्या पराभवानंतर मुंबई इंडियन्स प्ले ऑफमध्ये पोहोचू शकतो का, याचे समीकरण आता स्पष्ट झाले आहे.
Related News
Sanjay Raut: सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करण्याची घाई आणि राजकीय थरार
राज्यातील राजकीय घडामोडी मागील २४ तासांत अतिशय वेगाने पुढे सरकल्या आहेत. उपमुख्यमंत्री
Continue reading
सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी, बारामतीत घडामोडींना वेग, सुप्रिया सुळे, रोहित पवार यांची उपस्थिती
अजित पवारांच्या अकाली निधनानंतर राज्यातील राजकीय वातावरण
मुंबई :...
Continue reading
Thackeray सरकारच्या आरोपांवरून मुंबईत निवडणूक मंडळ आणि राजकीय वर्तुळांमध्ये चर्चेचा बवंडर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष Raj Thackeray य...
Continue reading
Jay भानुशालीपासून घटस्फोटानंतर माही विजची भावनिक ‘आय लव्ह यू’ पोस्ट; मित्र नदीमसाठी शब्दांचा वर्षाव, कमेंट सेक्शन बंद ठेवल्याने चर्चांना उधाण
मुंबई : मनोरंजन विश्वात सध्या अभिनेता...
Continue reading
Mumbai महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा दावा; उद्धव–राज ठाकरे यांची संयुक्त मुलाखत
Mumbai आणि आजूबाजूच्या परिसराला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा षडयं...
Continue reading
Mumbaiत मध्यरात्री हादरा: चांदिवलीतील नारायण प्लाझा इमारतीला भीषण आग, दोन तरुणांचा मृत्यू
Mumbai– शहरात एकच काळी रात्र झाली. एका बाजूला राज्यातील राजकी...
Continue reading
Mumbai : डॉकर्यार्ड रोडवरील कापूस वेअरहाऊस आग – संपूर्ण घटना, परिणाम आणि भविष्यातील धोके
Mumbai शहरातील डॉकर्यार्ड रोड जवळील कापूस वेअरहाऊसमध्ये बु...
Continue reading
रूपरेषा – T20 वर्ल्डकप 2026: ऑस्ट्रेलियाचा संघ
परिचय
T20 वर्ल्डकप 2026 ची तारीख आणि ठिकाण (भारत आणि श्रीलंका, 7 फेब्रुवारी ते 8 मार्च)...
Continue reading
“क्यूँ रोना आ रहा है?” – दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर पोस्टपार्टम संघर्षांमुळे भावूक झाली Bharti Singh
प्रसिद्ध कॉमेडियन Bharti Singh सध्या आयुष...
Continue reading
मोठी राजकीय बातमी! भाजपा-शिंदे गटाची युती अखेर तुटली, 14 municipal मध्ये स्वतंत्र लढत, निकाल कधी?
Continue reading
Mumbaiमुंबईत डिजिटल अरेस्ट: 68 वर्षीय महिलेला 3.71 कोटी रुपयांची फसवणूक
Mumbaiत डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 68 वर्षीय महिलेला तब्बल 3.71 कोटी रुपयांची फ...
Continue reading
राज्यातील महापालिका निवडणुकीचा अंतिम टप्पा: उमेदवारी अर्ज आणि राजकीय गोंधळ
राज्यातील महापालिका निवडणुका 2025-26 सत्रात एका उच्च ताणाच्या स्थितीत प्रवेश क...
Continue reading
मुंबई इंडियन्सचे अजून या आयपीएलमध्ये चार सामने बाकी आहेत. या चार सामन्यांमध्ये मुंबईने तर सर्व लढती जिंकल्या तर त्यांना अजून आठ गुण कमावता येऊ शकतात आणि त्यांचे एकूण १४ गुण होऊ शकतात. आयपीएलचे प्ले ऑफ गाठायचे असेल तर त्यासाठी एक मॅजिक फिगर असते.
जेव्हा आठ संघ खेळायचे तेव्हा १२ गुण ही मॅजिक फिगर होती. पण आता आयपीएलमध्ये १० संघ असतात, त्यामुळे या आयपीएलचा मॅजिक फिगर हा १४ गुण असणार आहे. त्यामुळे आता मुंबई इंडियन्सच्या संघाने सर्वच्या सर्व सामने जिंकले तरच त्यांना आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये पोहोचण्याची संधी असेल.
पण जर केकेआरचा सामना मुंबई इंडियन्सने गमावला तर त्यांचे आव्हान संपुष्टात येणार असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे मुंबईसाठी केकेआरचा सामना करो या मरो असाच असणार आहे.
मुंबई इंडियन्सच्या संघाची हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत चांगली कामगिरी झालेली नाही. त्यामुळेच ते आयपीएलच्या पॉइंट्स टेबलमध्ये नवव्या स्थानावर आहेत. त्यामुळे आता केकेआरच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा संघ जिंकतो की हरतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.
कारण मुंबईच्या संघाने हा सामना जिंकता तर त्यांना प्ले ऑफमध्ये पोहोचण्याची अजून एक संधी असू शकते. पण जर त्यांचा पराभव झाला तर ते आयपीएलमधून आऊट होणार आहेत.