विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर आता राज्य सरकारने एक
मोठी घोषणा केली आहे. राज्य सरकारकडून टोलमाफीची घोषणा
करण्यात आली आहे. मुंबईत प्रवेश करणाऱ्या टोल नाक्यांवर
Related News
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-मंगरूळपीर तालुक्यातील पार्डी ताड ते पिंपळखुटा या मुख्यमंत्री ग्राम सडक यो जनेंतर...
Continue reading
वाडेगाव:- ग्राम पंचायत समोर गेल्या दोन दिवसा पासून आमरण उपोष...
Continue reading
संपूर्णपणे ही टोल माफी दिली जाणार आहे. आज रात्री बारा
वाजल्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे.
हा नियम केवळ हलक्या मोटर वाहनांना लागू असणार आहे.
आता राज्य सरकारच्या या निर्णयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे
यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईत टोलमाफीचा निर्णय
जाहीर होताच राज ठाकरे यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली
आहे. यात त्यांनी मनसैनिकांचे अभिनंदन केले आहे. “आमच्या
आंदोलनाला बऱ्यापैकी यश आलं ही आनंदाची बाब. यासाठी
राज्य सरकारचं मी अभिनंदन करेन, पण फक्त हा निवडणुकीपुरता
घेतलेला निर्णय नाही, याची खात्री सरकारने जनतेला द्यायला
हवी”, असा सल्लाही राज ठाकरेंनी दिला.
दरम्यान मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर टोल माफी
दिली जाणार आहे. हा नियम केवळ हलक्या मोटर वाहनांना लागू
असणार आहे. मुंबईतील वाशी, दहिसर, ऐरोली, आनंदनगर आणि
एलबीएस मुलूंड या टोल नाक्यांवर टोल माफी देण्यात येणार आहे.
मात्र अटल सेतूसाठी हा नियम लागू केला जाणार नाही. नुकत्याच
झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला
आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/major-decision-regarding-dharavi-redevelopment-in-cabinet-meeting/