महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आज जलमय झाली आहे.
पुण्यातील कित्येक वर्षांचा रेकॉर्ड आजच्य पावसाने तोडला आहे.
शहरातील अनेक भागात पाणीच पाणी झालं असून पाण्यातून मार्ग
Related News
अभिषेक बॅनर्जी संतप्त जमावाचा हल्ला : पश्चिम बंगालच्या राजकारणात पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. तृणमूल काँग्रेस (TMC) चे खासदार आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भा...
Continue reading
नवी दिल्ली : सिंधू जल करार स्थगित केल्यानंतर भारताने जलव्यवस्थापनाच्या दिशेने आणखी एक मोठे पाऊल उचलल्याची चर्चा रंगली आहे. पाकिस्तानकडे वाहणाऱ्या पाण...
Continue reading
भारतीय स्वयंपाकघरातील सुवासिक वारसा: जगभर राज्य करणारे 6 देशी मसाले
भारताला “Land of Spices” म्हणजेच मसाल्यांची भूमी म्हणून ओळखले जाते, आणि ही ...
Continue reading
‘Elder Daughter Syndrome’ म्हणजे नेमकं काय? मोठ्या मुलींच्या आयुष्यातील अदृश्य ताण आणि आयुष्यभराची चिंता
‘Elder Daughter Syndrome’ म्हणजे काय : घरातील मोठी मुलगी असणं अनेकदा अभिमा...
Continue reading
Kattalan Review : स्टाईल आणि अॅक्शनचा तडका, पण कथेत भावनिक खोलीचा अभाव
Kattalan Review : ‘मार्को’सारख्या प्रचंड चर्चेत राहिलेल्या आणि यशस्वी...
Continue reading
अबूधाबीमध्ये हिजाब परिधान केल्याने अंकिता लोखंडे ट्रोल; सोशल मीडियावर धर्मांतराच्या चर्चांना उधाण
अबूधाबीती...
Continue reading
iPhone 18 Pro लॉन्चपूर्वी मोठी लीक! ‘डार्क चेरी’ आणि ‘स्काय ब्लू’ रंगांची चर्चा; Apple पुन्हा बदलणार डिझाइन?
Appleच्या आगामी iPhone 18 Pro मालिक...
Continue reading
Twisha Sharma च्या मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट! 20 लाखांचे शेअर्स, CCTV लॉग्स आणि शेवटच्या 40 मिनिटांचा तपास; CBIच्या रडारवर संपूर्ण कुटुंब
अभिनेत्री आणि मॉडेल
Continue reading
मानसशास्त्राचा दावा! ज्यांचे जवळचे मित्र नसतात, त्यांच्यात लपलेली असते ही एक सवय; तुम्हीही असे आहात का?
मानसशास्त्राचा दावा! जवळचे मित्र नसलेल्या लोकांमध्ये असते ही एक सवय : प्रत्...
Continue reading
मानसशास्त्राचा दावा! तुमचा आवडता ऋतू सांगू शकतो तुमचा स्वभाव; जाणून घ्या तुम्ही नेमके कसे आहात
प्रत्येक व्यक्तीचा एक आवडता ऋतू असतो. काहींना थंडीच्या दिवस...
Continue reading
नागरिकांना काढावा लागत आहे.
दुसरीकडे मुंबईतही मुसळधार पाऊस सुरू असून कल्याण, ठाणे
आणि परिसरात पावसाच्या पाण्यामुळे तेथील नद्यांना पूर आला आहे.
बदलापूरजवळील उल्हास नदीला पूर आला असून रस्तेही जलमय झाले आहेत.
त्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे.
सध्या कर्जत ते कल्याण वाहतूक बंद असून पुणे-मुंबई मध्य रेल्वे मार्गावरील
काही महत्त्वाच्या एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
त्यामुळे, पुण्याला जाणाऱ्या आणि पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत.
पुण्यात पावसामुळे आज जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे.
पालकमंत्री अजित पवार यांनीही पुण्यातील काही भागांत दौरा करुन पाहणी केली.
तर, प्रशासनही अलर्ट मोडवर आहे.
त्यातच, मध्य रेल्वे प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
मुंबई पुणे डेक्कन क्वीन एक्सप्रेस, मुंबई पुणे प्रगती एक्सप्रेस
आणि पुणे मुंबई इंटरसिटी एक्सप्रेस आज 25 जुलै रोजी रद्द करण्यात आल्या आहेत.
तर, उद्या सकाळी पुणे-मुंबई डेक्कन एक्स्प्रेस, पुणे-मुंबई प्रगती एक्सप्रेस
आणि मुंबई पुणे इंटरसिटी एक्सप्रेसही रद्द करण्यात आली आहे.
त्यामुळे, पुणे-मुंबई व मुंबई-पुणे येथील प्रवाशांची मोठी तारांबळ उडाली आहे.
मुंबईहुन-पुण्याकडे जाणाऱ्या या एक्सप्रेस रद्द
डेक्कन क्वीन एक्सप्रेस
प्रगती एक्सप्रेस
आज पुण्याहून-मुंबईकडे जाणाऱ्या या एक्सप्रेस रद्द
इंटरसिटी एक्सप्रेस
उद्या पुण्याहून-मुंबईकडे जाणाऱ्या या एक्सप्रेस रद्द
डेक्कन एक्स्प्रेस
प्रगती एक्सप्रेस
उद्या मुंबईहून-पुण्याकडे जाणाऱ्या या एक्सप्रेस रद्द
इंटरसिटी एक्सप्रेस
Read also: https://ajinkyabharat.com/%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%b8%e0%a4%b3%e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%8a%e0%a4%b8-%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%97/