राज्याच्या विविध भागात सध्या मुसळधार पाऊस कोसळत आहे.
या पावसामुळं अनेक भागात जनजीवन विस्कळीत
Related News
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
झाल्याचं पाहायला मिळत आहे.
मुंबई पुण्यामध्ये मुसळधार पावसाचं थैमान पाहायला मिळत आहे.
मुंबईला आज पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला .
काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार
असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तविला आहे.
रायगड, रत्नागिरी आणि सातारा या तीन जिल्ह्यांना
पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
तिथं अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
तर मुंबईसह ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना
पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पुणे शहर परिसरात काल आणि परवा रात्री झालेल्या
मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं.
मोठा फटका पुण्याला या पावसाचा बसला आहे.
अनेक ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
पावसाच्या पार्श्वभू्मीवर पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग जिल्ह्याला देखील
ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय.
तर रायगड, रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय.
रायगड, रत्नागिरी आणि सातारा या जिल्ह्यांना
मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/agniveerana-will-get-10-reservation-in-bsf/