राज्याच्या विविध भागात सध्या मुसळधार पाऊस कोसळत आहे.
या पावसामुळं अनेक भागात जनजीवन विस्कळीत
Related News
स्वारगेट बलात्कार प्रकरणाचा समरी अहवाल उघड!
शिक्षण क्षेत्रात नवचैतन्य! इंझोरी केंद्रातील मुख्याध्यापक
चर्चगेट स्थानकाबाहेर बेस्ट बसला आग;
गुलजारपुरा स्मशानभूमी मोजते अखेरच्या घटका
भारताला जपानकडून बुलेट ट्रेनची भेट! मुंबई-अहमदाबाद उच्चगती रेल्वे
अकोल्यात केंद्र सरकारविरोधात काँग्रेसचे तीव्र आंदोलन!
मेरठमध्ये धक्कादायक प्रकार : तरुणाची २५ वर्षांनी मोठ्या विधवा महिलेशी फसवून लग्न
राजस्थानमध्ये भीषण अपघात; वरात घेऊन जाणारी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक….
अकोल्यात पाणी प्रश्न पेटला; शिवसेनेचा जलप्रदाय विभागात घागर मोर्चा, तोडफोड
कोल्हापुरात फुटबॉल सामन्यादरम्यान आयोजकांना पाच हजारांचा दंड
राजकोटमध्ये अपघात; ४ जणांचा मृत्यू, संतप्त नागरिकांचा रस्तारोको
जिल्हा परिषद अकोला : अधिकारी–कर्मचारी, जनतेत तीव्र नाराजी
झाल्याचं पाहायला मिळत आहे.
मुंबई पुण्यामध्ये मुसळधार पावसाचं थैमान पाहायला मिळत आहे.
मुंबईला आज पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला .
काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार
असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तविला आहे.
रायगड, रत्नागिरी आणि सातारा या तीन जिल्ह्यांना
पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
तिथं अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
तर मुंबईसह ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना
पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पुणे शहर परिसरात काल आणि परवा रात्री झालेल्या
मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं.
मोठा फटका पुण्याला या पावसाचा बसला आहे.
अनेक ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
पावसाच्या पार्श्वभू्मीवर पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग जिल्ह्याला देखील
ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय.
तर रायगड, रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय.
रायगड, रत्नागिरी आणि सातारा या जिल्ह्यांना
मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/agniveerana-will-get-10-reservation-in-bsf/