राज्याच्या विविध भागात सध्या मुसळधार पाऊस कोसळत आहे.
या पावसामुळं अनेक भागात जनजीवन विस्कळीत
Related News
अकोल्यात काँग्रेसला मोठा धक्का…
बी जे पी चा नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण?
“पूर्णपणे बिनबुडाचे आरोप” — राहुल गांधींच्या ‘मॅच फिक्सिंग’ दाव्यावर…
उभ्या असलेल्या ट्रक ट्रॉली आग लागल्या प्रकरणी पातुर पोलिसात तक्रार
अवैध डिझेल वाहतूक करणाऱ्या व्हॅन व दुचाकीचा अपघात
अकोट नगर परिषद कृती आराखड्यात जिल्ह्यातून प्रथम
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा जोमात!
दिल्लीत परतली उकाड्याची लाट; पारा ४० पार, उष्णतेच्या लाटेचा इशारा
पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा
दुचाकी अपघातात पत्नीचा दुर्दैवी मृत्यू; दानापूर परिसरात शोककळा
अकोट-अंजनगाव रस्त्यावर भीषण अपघात; ट्रकने ट्रॅक्टर व विटांचा ढिगार उडवला, सुदैवाने जीवितहानी नाही
आदिवासी हक्कांसाठी अनुसूचित जमाती आयोग महत्त्वाचे पाऊल
झाल्याचं पाहायला मिळत आहे.
मुंबई पुण्यामध्ये मुसळधार पावसाचं थैमान पाहायला मिळत आहे.
मुंबईला आज पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला .
काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार
असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तविला आहे.
रायगड, रत्नागिरी आणि सातारा या तीन जिल्ह्यांना
पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
तिथं अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
तर मुंबईसह ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना
पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पुणे शहर परिसरात काल आणि परवा रात्री झालेल्या
मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं.
मोठा फटका पुण्याला या पावसाचा बसला आहे.
अनेक ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
पावसाच्या पार्श्वभू्मीवर पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग जिल्ह्याला देखील
ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय.
तर रायगड, रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय.
रायगड, रत्नागिरी आणि सातारा या जिल्ह्यांना
मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/agniveerana-will-get-10-reservation-in-bsf/